<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341</id><updated>2012-02-16T17:22:41.092+05:30</updated><category term='Dan Brown'/><category term='jaipur fire'/><category term='fire ioc'/><category term='fuel depot fire'/><category term='The lost Symbol'/><category term='Ishrat'/><category term='English Novel'/><category term='Chetan Bhagat'/><category term='Revolution 2020'/><category term='terrorism'/><category term='fake encounter'/><title type='text'>मला वाटलं ते...!</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>69</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1625399197460879757</id><published>2011-11-29T17:53:00.000+05:30</published><updated>2011-11-29T17:53:24.010+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Revolution 2020'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Chetan Bhagat'/><title type='text'>R2020... क्रांती!</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-65jaZjBGGf0/TtTN4hn5VjI/AAAAAAAAATM/A8M7O5x3nOQ/s1600/Chetan+Bhagat.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" src="http://3.bp.blogspot.com/-65jaZjBGGf0/TtTN4hn5VjI/AAAAAAAAATM/A8M7O5x3nOQ/s320/Chetan+Bhagat.jpg" width="212" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;चेतन भगत हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक... किंबहुना भारतीय इंग्रजी लेखकांमध्ये सर्वात आवडता. काल दुपारी चेतनचं रिव्हॉल्यूशन २०२० हे नवं पुस्तक पोष्टानं हाती पडलं आणि आजची दुपार येईस्तोवर त्याचा फडशा पाडला. चेतनच्या पुस्तकांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रोलॉग वाचल्यावर एपिलॉग वाचेस्तोवर ते खाली ठेवावंसंच वाटत नाही. २४ तासांत पुस्तक संपवलं खरं, पण डोक्यात त्याचं कथानक रेंगाळतचं आहे. पण बाकीची कामंही आहेत, त्यामुळे विचारांना वाट मोकळी करून देणं खूपच आवश्यक आहे. म्हणून तातडीनं ब्लॉग लिहायला घेतला. त्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांचा ब्लॉगसन्यास संपला, तर सोने पे सुहागा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;*****************************************************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-vgdpRYOVAAM/TtTOBkCpDoI/AAAAAAAAATU/bMaNIVL3CWk/s1600/revolution_2020.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" src="http://2.bp.blogspot.com/-vgdpRYOVAAM/TtTOBkCpDoI/AAAAAAAAATU/bMaNIVL3CWk/s400/revolution_2020.jpg" width="257" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;रिव्हॉल्यूशन २०२०... खरंतर ही एक त्रिकोणी प्रेमकथा आहे. पण त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-मानसशास्त्रीय &amp;nbsp;पैलू आहेत. चेतनच्या आधीच्या चारही कादंब-यांमध्ये ते थोडेफार आहेतच, पण आर२०२० (आरतीनं केलेला शॉर्टफॉर्म) या पुस्तकाइतकं कधीच नाहीत.&lt;br /&gt;गोपाळ हा चेनतच्या अन्य हिरोंसारखाच 'लूजर..' त्याचा शाळेपासूनचा मित्र, राघव हुश्शार आणि मैत्रीण &amp;nbsp;आरती दिसायला सुंदर... स्टोरी तशी टिपिकल. गोपाळचं आरतीवर जीवापाड प्रेम... आरती त्याला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानते (ते शाळेत असतानापासून सोबत असतात.) पण इंजिनियरिंग एन्टरन्समध्ये नापास झाल्यानंतर गोपाळ दुस-या गावी पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातो आणि नेमके त्याच वेळी राघव आणि आरती जवळ येतात. ती तसं गोपाळला सांगतेही... गोपाळ परत आल्यानंतर त्याच्या मनात सुरू झालेलं द्वंद्व... तो आणि आरती पुन्हा आणि जास्त जवळ येणं.... राघवपासून वाढत असलेलं अंतर आणि असं बरंच काही...&lt;br /&gt;पण या सगळ्या गोष्टीचा कणा आहे, राघवला हवी असलेली क्रांती... क्रांतीसाठी झपाटलेला राघव. त्याचा राजकारण्यांशी संघर्ष... त्याच वेळी त्याच राजकारण्यांच्या मदतीनं मोठा होत असलेला गोपाळ... त्यामुळे त्या दोघांमध्ये असलेला संघर्ष... अर्थात रावघच्या दृष्टीनं हा संघर्ष व्यावसायिक असला, तरी गोपाळसाठी तो आरतीचा प्रश्न असतो. त्याला कोणत्याही स्थितीत आरती हवी असते. तशी ती त्याच्याजवळ येतेदेखील... पण!&lt;br /&gt;कादंबरीच्या शेवटची प्रकरणं चेतननं जबरदस्त घेतली आहेत. एका लहानशा प्रसंगामुळे सगळंच चित्र बदलतं आणि आपल्याला लूजर-पैशांच्या मागे लागलेला-लाचखोरी करणारा गोपाळ आपलंसं करून घेतो... अर्थात इथं शेवट सांगून कादंबरी वाचण्यातली मजा हिरावून घ्यायची नाही, त्यामुळे हे वर्णन इथंच थांबवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: #660000;"&gt;*****************************************************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;कादंबरीला चेतन भगतनं दिलेला सामाजिक आशय मात्र जबरदस्त आहे. त्याची थ्री मिस्टेक्स वगळता अन्य कादंब-यांमध्ये&amp;nbsp;तसा तो&amp;nbsp;तितका&amp;nbsp;दिसत नाही. शिक्षणाचं बाजारीकरण, भ्रष्टाचार, हे प्रकार संपवण्याची गरज, त्यासाठी झपाटलेला राघव हे सामाजिक तसंच राघव आणि गोपाळच्या द्वंद्वात अडकलेली आरती, आपल्या झपाटलेपणामुळे तिच्यापासून दूर गेलेला राघव, वाराणसीच्या आमदाराची मनस्थिती आणि मुख्य म्हणजे गोपाळ... अशा अनेक मानसिक बाबी या कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. एकूण काय, तर ही कादंबरी (नेहमीप्रमाणे) अतिशय वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. इंग्रजी पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी ती वाचली पाहिजेच.. पण तशी सवय नसलेल्यांनीही वाचायला हरकत नाही. (अन्य भारतीय लेखकांप्रमाणे) कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरताही कादंबरी रंजक होऊ शकते, हे वाचल्यावर लक्षात येईलच... So... Read R2020 for sure... Happy Reading....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1625399197460879757?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1625399197460879757/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1625399197460879757&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1625399197460879757'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1625399197460879757'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/11/r2020.html' title='R2020... क्रांती!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/-65jaZjBGGf0/TtTN4hn5VjI/AAAAAAAAATM/A8M7O5x3nOQ/s72-c/Chetan+Bhagat.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3903089533878143070</id><published>2011-08-20T01:40:00.000+05:30</published><updated>2011-08-20T01:40:50.933+05:30</updated><title type='text'>अण्णा एके अण्णा...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-51SfBiPd1bA/Tk7BhO6lPTI/AAAAAAAAATI/KXZL5VfAHbE/s1600/Anna_Hazare.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="200" src="http://4.bp.blogspot.com/-51SfBiPd1bA/Tk7BhO6lPTI/AAAAAAAAATI/KXZL5VfAHbE/s200/Anna_Hazare.jpg" width="189" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आज घरी पुजा होती. त्यानिमित्त गावातले आणि जवळचे नातलग घरी आले होते. सध्या घरी-दारी एकाच विषयाची चर्चा आहे.. अण्णा हजारे. देशभरात अण्णा-लाट पसरलेली असताना आमचं घरही त्याला अपवाद कसं असणार?&amp;nbsp;माझा वैयक्तिकरित्या आताच्या अण्णांच्या उपोषणाला विरोध आहे. त्यामुळे सहाजिकच मी अल्पमतातला... माझी मावसबहीण मधुरा एकदम अण्णामय झालीय. त्यामुळे अर्थातच मोठा वाद रंगला. त्यावेळी तिनं अनेक दावे केले. वादविवादात ते खोडून काढले असले, तरी मुळात मी पत्रकार असल्यामुळे बोलण्यापेक्षा लिहायची सवय अधिक. त्यामुळे ब-याच दिवसांनी ब्लॉग लिहायला मुहूर्त सापडला. त्या निमित्तानं आपले विचार शब्दांत मांडायची संधीही साधता येतेय, याचंदेखील समाधान....&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;--------------&lt;/div&gt;पहिला मुद्दा म्हणजे अर्थातच देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अण्णांचं उपोषण आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज म्हणजे अण्णांचं उपोषण लोकपाल विधेयकासाठी आहे. ही दोन्ही गृहितकं चुकीची आहेत. अण्णांचं सध्याचं उपोषण हे त्यांनी देऊ केलेलं लोकपाल विधेयकच संमत झालं पाहिजे, यासाठी आहे. लोकपाल विधेयकासाठी उपोषण करण्याची गरज नाही. कारण ते संसदेत मांडलं गेलंय आणि स्थायी समितीकडेही पाठवण्यात आलंय. ही प्रशासकीय यंत्रणा आहे. इथं कोणतेही चमत्कार होत नसतात. त्या प्रक्रियेला जितका वेळ दिला गेला पाहिजे, तितका दिला गेलाच पाहिजे... प्रक्रिया सुरू झाली असती आणि मग बासनात बांधली गेली असती, तर मी अण्णांना संपूर्ण पाठिंबा दिला असता... आता पहिला गैरसमज... या उपोषणामुळे देशातला भ्रष्टाचार खरोखर संपणार आहे का? दिल्लीत आणि देशभरात झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारे किती लोक प्रामाणिक आहेत? लायसन्स नसेल, तर किती जण दंड भरतात? पास नसताना पावती फाडण्याची तोषिश किती जण सहन करतात? ते सगळं जाऊदे... यातल्या किती लोकांनी आजवर सिक-लिव्हसाठी डॉक्टरचं खोटं प्रमाणपत्र दिलेलं नाही? आपण सगळेच भ्रष्ट झालेलो असताना एका उपोषणानं आणि नारेबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही, हे समजण्याइतकं आपण सूज्ञ असायलाच हवं. चॅरिटी बिगिन्स ऍट होम, या धर्तीवर नॉन-करप्शन बिगिन्स ऍट होम, असं म्हणायला हवं. (आपण आपल्या मुलांनाही सांगतो, पहिला आलास तर सायकल घेईन. हे काय आहे?) याबाबत जनजागृती करण्यासाठी अण्णा आणि त्यांच्या टीमनं देशभरात दौरा केला असता, तर अधिक बरं झालं असतं...&lt;br /&gt;भ्रष्टाचार कसा सुरू होतो, हे आपल्याला माहितीच आहे... त्याचं उदाहरण बघा...&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;object width="320" height="266" class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://1.gvt0.com/vi/-pZaljDd5PE/0.jpg"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/-pZaljDd5PE&amp;fs=1&amp;source=uds" /&gt;&lt;param name="bgcolor" value="#FFFFFF" /&gt;&lt;embed width="320" height="266"  src="http://www.youtube.com/v/-pZaljDd5PE&amp;fs=1&amp;source=uds" type="application/x-shockwave-flash"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;--------------&lt;/div&gt;अण्णांचा आग्रह पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत आणण्याला आहे. याची खरंच काय गरज आहे, हे समजण्या पलिकडचं आहे. पंतप्रधान हा लोकांनी निवडून दिलेल्या संसदेला उत्तरदायी असतो आणि आपल्या लोकशाहीत संसद ही सर्वश्रेष्ठ आहे. पंतप्रधानाला हटविण्याचा अधिकार संसदेला आहे... आणि जर योग्य प्रतिनिधी निवडून गेले, तर त्या संसदेची पंतप्रधानालाही जरब वाटेल. मग माझ्या मनात प्रश्न येतो की, योग्य लोकं निवडून का जात नाहीत? याचं उत्तर शोधताना पुन्हा दुर्दैवानं स्वतःकडेच बोट जातं. अण्णांना पाठिंबा देणारे किती जण नियमित मतदान करतात? लागून सुट्ट्या आल्या, की पिकनिकचे प्लॅन आखले जातात. अगदी गावात असलोच, तर टाकून येऊ मत... तेवढंच लोकशाही जपल्याचं पुण्य! पण मतदान हे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात तळाला असतं. मग चांगले लोकं संसदेत जाणार कसे आणि पंतप्रधानाला त्यांची भीती वाटणार कशी? मनमोहन सिंगांसारखा दुबळा पंतप्रधान असणं, हेदेखील आपल्याच मतदान नाकर्तेपणाचं फलित आहे, असं वाटत नाही का? कलमाडींना कोणी निवडून दिलं? राजांना कोणी निवडून दिलं? त्यांना मतं दिलेल्यांनी त्यांना निवडलं आहे, असं आपल्याला वाटत असेल, तर तो मोठ्ठा गैरसमज आहे. मतदान न केलेल्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवलंय. केलेल्यांनी नव्हे!!!&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;--------------&lt;/div&gt;आणखी एक प्रश्न... अण्णांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यापैकी, ती जणांनी जन लोकपाल विधेयकाचा मसुदा आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा यांचा अभ्यास केला आहे? अभ्यास जाऊ दे, ती फार लांबची गोष्ट आहे. किती जणांनी या मसुद्यांचं फ्रंट कव्हर प्रत्यक्ष हातात घेऊन पाहिलंय? घरी राहून पाठिंबा देणारेही राहू द्या... रस्त्यावर उतरलेल्यांपैकी किती जणांनी ते पाहिलंय?&lt;br /&gt;इथं एक स्पष्टिकरण केलं पाहिजे. मी कोणताही मसुदा पाहिलेला नाही. त्याचा अभ्यास ही तर डोक्यावरून जाणारी गोष्ट झाली... पण मला तशी गरज वाटत नाही. कारण मी अण्णांचं अंधानुकरण करत नाहीये. पण जे अण्णा-अनुयायी आहेत, त्यांनी तरी ते पाहिलेलं असावं, अशी अपेक्षा आहे... मला खात्री आहे, की यातल्या फार थोड्या लोकांनी हे पाहिलं असणार... पण मग रस्त्यांवर इतकी गर्दी का? रामलीला मैदान पॅक का झालंय? &lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;माझ्या मते, देशभरातल्या रस्त्या-रस्त्यांवर व्यक्त होतोय, तो बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयीचा संताप... या संतापाचं प्रकटीकरण आपण अण्णांना असलेला पाठिंबा मानतो आहोत... पण अण्णांच्या निमित्तानं का होईना, देशात एक मंथन होतंय, ही चांगली बाब आहे. अण्णांच्या&amp;nbsp;&amp;nbsp;(आरटीआय वगळता)&amp;nbsp;भूतकाळातील आंदोलनांसारखी याची गत होऊ नये, ही प्रामाणिक इच्छा आहे. या निमित्तानं अर्धा भारत जरी जागृत झाला, तरी आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणी अडवूच शकणार नाही... या आंदोलनाची परिणती काही का असेना, ते कोणत्याही भल्या-बु-या कारणानं अर्धवट राहू नये, ही माझ्यासह सर्वांना शुभेच्छा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;--------------&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3903089533878143070?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3903089533878143070/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3903089533878143070&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3903089533878143070'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3903089533878143070'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='अण्णा एके अण्णा...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-51SfBiPd1bA/Tk7BhO6lPTI/AAAAAAAAATI/KXZL5VfAHbE/s72-c/Anna_Hazare.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2572840446005719733</id><published>2011-05-15T02:06:00.000+05:30</published><updated>2011-05-15T02:06:38.716+05:30</updated><title type='text'>सेंट पर्सेंट बालगंधर्व...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-8UN9MPzOqYM/Tc7ndAThd3I/AAAAAAAAATE/ycx2tVxORcc/s1600/balgandharva.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="168" src="http://4.bp.blogspot.com/-8UN9MPzOqYM/Tc7ndAThd3I/AAAAAAAAATE/ycx2tVxORcc/s400/balgandharva.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;सर्वप्रथम नितीन देसाई आणि त्यांच्या टीमचे आभार... बालगंधर्व केवळ पुण्यातल्या रंगमंदिरातील चित्रात पाहिलेल्यांना त्यांचं दर्शन घडवून आणल्याबद्दल...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज बालगंधर्व हा चित्रपट पाहिला आणि पाहिला नसता तर आपण काय गमावलं असतं, याची सर्वप्रथम जाणीव झाली. एकतर बालगंधर्वांसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मीच्या आयुष्याची ही कथा. त्यामुळे त्यात 'नाट्य' असणार, यात नवल ते काय? पण हे नाट्य ज्या खुबीनं पडद्यावर आलंय, त्याला तोड नाही. स्वतः चित्रपटांचे क्षेत्र न पटलेल्या बालगंधर्वांना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असूच शकत नाही. दैवाने (सु की दुर् हे पाहणा-याच्या दृष्टीकोनावर आहे... माझ्या दृष्टीने सु) मी टीव्ही माध्यमात काम केलं असल्यामुळे कोणत्याही हालत्या चित्रांकडे पाहण्याचा अँगल आपोआप वेगळा झाला आहे. कॅमेरा, एडिटिंग, लाईट यासारख्या गोष्टींकडे अन्यथा लक्ष जाण्याचं फारसं कारण नाही. त्यामुळेच अनेक चित्रपट त्यांच्यातल्या तांत्रिक दोशांमुळे आवडत नाहीत. बालगंधर्व मात्र याला सन्मान्य अपवाद ठरला याचा खूप आनंद वाटला...&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;००००००००००००००००००००० &lt;/div&gt;मला भावलेला बालगंधर्व माझ्या ब्लॉग वाचकांसाठी थोडक्यात... अर्थात सर्वाधिक भावलेल्या पैलूंच्या चढत्या क्रमाने...&lt;br /&gt;१. कथा - कथा आवडणारच होती, कारण ती बालगंधर्वांची होती.&lt;br /&gt;२. पटकथा - बालगंधर्वांच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्यातलं नाट्य अत्यंत प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. कोणताही संवाद किंवा एखादा शॉट हा ऊगीचच आहे, हा सीन नसता तर चाललं असतं, असं एकदाही वाटलं नाही. त्यामुळेच कथेपेक्षा जास्त पटकथा भावली.&lt;br /&gt;३.छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) - मराठी चित्रपटांमध्ये आभावानं आढळणारा हा गुण बालगंधर्वमध्ये दिसतो. अगदी पहिल्या शॉटपासून ते शेवटी मावळत्या सूर्याला सामोरे जाणा-या बालगंधर्वांपर्यंत... प्रत्येक ठिकाणी कॅमे-याचा अँगल, त्याचं फ्रेमिंग अतिशय अचुक झालं आहे. मराठी चित्रपटातही हे होऊ शकतं, याचं उदाहरण बालगंधर्वनं घालून दिलं आहे.&amp;nbsp;५. संकलन (एडिटिंग) - चांगल्या कॅमेरावर्कला चांगल्या एडिटिंगची साथ मिळाली, तर काय होऊ शकतं याचा पाठ बालगंधर्वमध्ये दिसतो. इफेक्ट्सचा भडीमार न करता केलेलं एडिटिंगही चांगलंच असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं आहे. मध्यंतर होतानाचा शॉट हा एडिटिंगचा परमोच्च बिंदू ठरावा. बालगंधर्व पावसात भिजत जात आहेत... रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब त्यांच्या पायानं मोडतं... पाणी परत स्थिरावत असताना मध्यंतर ही अक्षरं येतात आणि त्यातील ध्य वर असलेला अनुस्वार हा सूर्याचं प्रतिबिंब असतं... क्लासिक. जस्ट क्लासिक. (शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे... बघायलाच हवा असा हा शॉट आहे.)&lt;br /&gt;५. संगीत - कौशल इनामदार यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा वापर हे एक कारण  आहेच... शिवाय चित्रपटात जागोजागी पेरलेली बालगंधर्वांच्या नाटकातली पदंही गोड वाटतात. आर्या आंबेकरच्या पहिल्या बंदिशीसह सगळीच पदं-गाणी मस्त जमली  आहेत. ऐकायला जाम मजा आली. राहुल देशपांडे केशवराव भोळेंच्या भूमिकेत भाव खाऊन गेले आहेत...&lt;br /&gt;६. कलाकार - विभावरी देशपांडे यांनी लक्ष्मीबाई मस्त केली आहे. डाऊन टू अर्थ, सोशिक आणि तरीही कणखर...&amp;nbsp; लहानशा भूमिकांमध्येही आपल्याला प्राण ओतलेला दिसतो. अथर्व कर्वेच्या बाल नारायणापासून निर्माते नितीन देसाई यांच्या लोकमान्य टिळकांपर्यंत... प्रत्येकाचं काम मस्त आहे. सर्वांनी आपापला 'रोल' सॉलिड ताकदीनं केला आहे. कलाकारांच्या सहज अभिनयामुळे वरच्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे.... मुळात ऐतिहासिक कथानक असल्यामुळे पाहुण्या कलाकारांचा प्रचंड राबता असतानाही प्रत्येक भूमिकेवर बारीक काम आणि प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतं. म्हणूनच चित्रपटाच्या श्रेय्यनामांची चढती भाजणी लावताना दुस-या क्रमांकाचा मान हा चित्रपटातल्या कलाकारांकडे जातो.&lt;br /&gt;आणि&lt;br /&gt;७. सुबोध भावे - काय दिसतो सुबोध या सिनेमात... भन्नाट! चित्रपटातला सुबोधनं साकारलेला बालगंधर्व बघत असताना मला पुलंच्या हंड्रेड पर्टेंट पेस्तनकाकांची आठवण आली... 'विष्णुपंत पागनीस म्हणजे सेंट पर्सेंट तुकाराम... खरा तुकाराम बी असा नाय....' हे पेस्तनकाकांचं वाक्य 'सुबोध भावे म्हणजे सेंट पर्सेंट बांलगंधर्व... खरा बालगंधर्व बी असा नाय...' असं नावं बदलून टाकलं, तरी चालेल. कारण पेस्तनकाकांनी खरा तुकाराम आणि आम्ही खरा बालगंधर्व पाहिलेलाच नाही! त्यामुळे यापुढे बालगंधर्वांबाबत काही वाचण्या-ऐकण्यात आलं, तर डोळ्यासमोर सुबोध दिसणार! सेंट पर्सेंट बालगंधर्व...&lt;br /&gt;सुबोधनं अतिशय साध्या पद्धतीनं बालगंधर्वांचं बेअरिंग घेतलं आहे. धोतर-सदरा घातलेला सुबोध आणि भरजारी शालू नेसलेला सुबोध, या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत... त्याच्या अभिनयात कुठेही भडकपणा नाही. (तसा मला तो धोबीपछाड वगळता अन्यत्र कुठेही दिसलेला नाही म्हणा.) लुगडं नेसल्यानंतर थेट बालगंधर्वांच्या शैलीत खांदा किंचित खाली पाडून उभं राहणा-या सुबोधच्या अभिनयातले बारकावे मनाला भावले. सुबोध... चित्रपटाच्या यशाचे मानकरी ठरवताना पहिल्या क्रमांकाचा मान तुलाच द्यायला हवा... तो तुझाच अधिकार आहे...&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;०००००००००००००००००० &lt;/div&gt;हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि आता बालगंधर्व... मनोरंजनाच्या तीन भिन्न क्षेत्रांशी जुळलेले हे तीन छान चित्रपट. नंदू माधव यांचा फाळके, अतुल कुलकर्णीचा गुणा आणि सुबोधचा बालगंधर्व... तुलना होऊच शकत नाही. तीन्ही भूमिका वेगळ्या धाटणीच्या आणि तितक्यात ताकदीने पेललेल्या. आता आपल्या मालकीचा ब्लॉग असल्यामुळे जाता-जाता एक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. ही बायोग्राफीची मालिका खंडित होऊ नये, असं वाटतंय... आणि पुढला नंबर दादा कोंडकेंचा लागला, तर फारच मजा येईल. एकाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाच्या मनातही माझ्यासारखीच ही कल्पना घोळत असेल का? असावी, असं मनापासून वाटतंय....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2572840446005719733?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2572840446005719733/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2572840446005719733&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2572840446005719733'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2572840446005719733'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/05/blog-post_15.html' title='सेंट पर्सेंट बालगंधर्व...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-8UN9MPzOqYM/Tc7ndAThd3I/AAAAAAAAATE/ycx2tVxORcc/s72-c/balgandharva.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-7628153534516360284</id><published>2011-05-04T11:00:00.000+05:30</published><updated>2011-05-04T11:00:42.517+05:30</updated><title type='text'>कोणी बनवेल का हा कीबोर्ड?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;बराक ओबामा यांच्या आदेशावरून अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. याची ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत अनेक चॅनल्स आणि खूप देण्याच्या भानगडीत वर्तमानपत्रांचा थोडा गोंधळच झाला. ओबामा आणि ओसामा यांच्या नावातील साधर्म्यामुळे काहींनी ओबामांचाच 'एन्काऊंटर' केला. एव्हाना फेसबुकवर त्याच्या अनेक क्लिप्स आणि फोटो पडले आहेत... त्यामुळे हा&amp;nbsp;गोंधळ टाळण्यासाठी खास पत्रकारांकरता एखाद्या कंपनीनं कीबोर्ड तयार करावा, असं वाटतंय. डिझाईनिंगमध्ये कंपनीचा वेळ जाऊ नये, यासाठी मी फोटोशॉपवर डिझाईन तयार केलंय...&amp;nbsp; इच्छुक कंपन्यांनी कॉपिराईट मिळवण्यासाठी संपर्क साधावा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-O-8Fmf9kUjs/TcDkCwIjr-I/AAAAAAAAATA/-YkfOf_UJw4/s1600/keyboard-new.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="295" j8="true" src="http://2.bp.blogspot.com/-O-8Fmf9kUjs/TcDkCwIjr-I/AAAAAAAAATA/-YkfOf_UJw4/s400/keyboard-new.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-7628153534516360284?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/7628153534516360284/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=7628153534516360284&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7628153534516360284'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7628153534516360284'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='कोणी बनवेल का हा कीबोर्ड?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-O-8Fmf9kUjs/TcDkCwIjr-I/AAAAAAAAATA/-YkfOf_UJw4/s72-c/keyboard-new.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-7553010093832581084</id><published>2011-04-27T02:05:00.000+05:30</published><updated>2011-04-27T02:05:10.984+05:30</updated><title type='text'>एक नल्ला प्रेस कॉन्फरन्स...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;पत्रकार परिषद म्हणजे जिथं पत्रकारांचा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी किंवा महत्त्वाच्या घटनेबाबत कोणाशीतरी सार्वजनिक संवाद होतो तो कार्यक्रम अशी माझी आजवरची समजूत होती. मात्र आज ही समजूत खोटी असल्याचं माझ्या लक्षात आलंय... &lt;br /&gt;मी आज एका 'पत्रकार परिषदे'ला गेलो होतो. रीबॉक या जोडे बनवणा-या कंपनीनं आपले ब्रॅण्ड ऍम्बेसिडर असलेल्या क्रिकेटपटूंचा सत्कार आयोजित केला होता. त्या निमित्त ही तथाकथित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खेळाडूही कोणी छोटे नव्हते. कर्णधार धोनी, युवराज, भज्जी, युसूफभाई आणि पियुष चावला या विश्वविजेत्या संघातल्या खेळाडूंचा हा सत्कार होता... पण म्हणजे इव्हेंट तसा मोठाच होता... त्यात वाद नाही. पण त्याला पत्रकार परिषद म्हणून आयोजकांचं जरा चुक्याच... ही निमंत्रणपत्रिका बघा... त्यात चक्क लिहिलंय प्रेस कॉन्फरन्स आहे असं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/-G6vAWVbev_k/TbclPSblcoI/AAAAAAAAASs/mNFPTWo2Jmw/s1600/Invite+copy.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="400" i8="true" src="http://4.bp.blogspot.com/-G6vAWVbev_k/TbclPSblcoI/AAAAAAAAASs/mNFPTWo2Jmw/s400/Invite+copy.jpg" width="372" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;आता त्या 'प्रेस कॉन्फरन्स'चं थोडक्यात वर्णन - &lt;br /&gt;साडेचारची पी.सी. आहे, असं निमंत्रणपत्रिकेत आहे ना... तर भारतीय प्रमाणवेळेनुसार बरोब्बर ४.५० वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचा अँकर स्टेजवर आला (हो... पत्रकार परिषदेसाठी सजवलेलं स्टेज होतं...) आणि त्यानं कार्यक्रमाचा उद्देश-बिद्देश सांगणारं प्रास्ताविक केलं. त्यानंतर एकेक करून पियुष चावलापासून ते धोनीपर्यंत सगळ्यांना बोलावलं. रीबॉकच्या भारतातल्या एमडीला पण बोलावलं (हा एमडी सगळ्यात उंच बार चेअरवर बसला होता... धोनी आणि युवी त्याच्या बाजुला. मधला स्टंप तेवढा उंच होता.) त्यानंतर या अँकरनं त्या एमडीला दोन-तीन प्रश्न विचारले. त्यानंतर धोनीला, मग युवीला, मग भज्जीला, मग युसूफ पठाणला (कार्यक्रमातला एकमेव हिंदी संवाद) आणि शेवटी पियुषला.... यातला दुसरा प्रश्न कायम होता... 'संघाच्या फिटनेसमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं आहे... या फिटनेसचा राज (हिंदीतला) काय?' त्याला या पाचही जणांनी उत्तर दिलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;&lt;span style="font-size: large;"&gt;होय....&lt;/span&gt; दचकू नका... खरंच त्यांनी सांगितलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....' &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आता मला सांगा बुटाचा आणि फिटनेसचा काही संबंध आहे का? रीबॉकचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर झालात म्हणजे काय वाट्टेल ते सांगाल काय... पण असो. मी म्हटलं असे ना का... आपलं काय जातंय... त्यांना पैसे मिळतात हे बोलायचे, म्हणून बोलले असतील. &lt;br /&gt;ही लुटूपुटूची प्रश्नोत्तरं झाल्यावर मग त्या एमडी साहेबांनी सगळ्यांना सोन्याचा मुलामा दिलेल्या बॅट वाटल्या... हे चालू असताना फोटोग्राफर आणि कॅमेरामेनची नैमित्तिक धक्काबुक्की झालीच. त्यात विशेष काही नाही... मग एक अनंत काळ चालणारं फोटोसेशन झालं या पाच जणांचं सोनेरी बॅटी हातात पकडून... एकदाचं ते फोटो सेशन संपल्यावर तो अँकर म्हणाला आल्याबद्दल धन्यवाद आता नाश्ता करा आणि घरी जा.... ते सहा जण (म्हणजे पाच क्रिकेटर आणि सहावा एमडी) मागल्या बाजूनं कुठेतरी अदृष्य झाले.... झाली प्रेस कॉन्फरन्स.... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-_x7gED3m-Z8/TbcqOxb2IRI/AAAAAAAAAS0/2NZ6UcTlYaw/s1600/pen.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="33" i8="true" src="http://3.bp.blogspot.com/-_x7gED3m-Z8/TbcqOxb2IRI/AAAAAAAAAS0/2NZ6UcTlYaw/s400/pen.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;आता शब्दशः विचार करायचा म्हटला तर त्यांनी बॅटी दिलेल्या विटनेस करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, असं निमंत्रण पत्रिकेत म्हटलंय. त्यामुळे शाब्दिक च्छल करायचा तर हे तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण मग मुंबईभरच्या स्पोर्ट्स रिपोर्टर्सना तिथं जायची काय गरज होती? (मी स्पोर्ट्स रिपोर्टर नसलो तरी क्रिकेटमध्ये आवड असलेला पत्रकार असल्यानं वैयक्तिक खाज म्हणून तिथं गेलो होतो.) माझ्या मनात काही प्रश्न होते. ते विचारायचे होते. तिथं अनेक पेपर आणि चॅनल्सचे क्रीडा प्रतिनिधी आले होते. ते हा सोहळा पाहण्यासाठी निश्चित आले नसणार. त्यांच्या मनातही माझ्यासारखेच अनेक प्रश्न असणार. वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीची पत्रकार परिषद झाली होती की नाही ठाऊक नाही... पण त्यानंतर आणि आयपीएल सुरू असताना मिळालेली ही चांगली संधी होती. पण आयोजनातील त्रुटीमुळे ती संधी मिळूच शकली नाही... आता ही नल्ला पत्रकार परिषद आयोजित करणा-या परफेक्ट रिलेशन्सचं&amp;nbsp;पाच स्टार्सच्या वेळीची बचत करून रीबॉकशी रिलेशन परफेक्ट झालं असलं, तरी माझ्यासारख्याच्या मनात मात्र हे रिलेशन गढूळ झालं आहे. असा पीआर काय कामाचा? पण कदाचित हाच सध्याचा ट्रेण्ड असावा... माझी अवस्था मात्र कानाखाली 'बुट' मारल्यासारखी झाली, हे सांगायला नको... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-HYdAxuCw3GY/TbcrUaPVJ7I/AAAAAAAAAS4/D2Yplth_KaA/s1600/pen1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="33" i8="true" src="http://2.bp.blogspot.com/-HYdAxuCw3GY/TbcrUaPVJ7I/AAAAAAAAAS4/D2Yplth_KaA/s400/pen1.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color: #0c343d;"&gt;ता.क. : मुंबईतल्या पत्रकारांना रीबॉक आणि परफेक्ट रिलेशन्सवाल्यांनी बॅटी देताना टाळ्या वाजवण्यासाठी बोलावलं असेल, तर ती सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल... कारण पत्रकारांइतकं टाळ्या वाजवण्यात कंजुषी करणारं दुसरं कोणीही माझ्या पाहण्यात नाही... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;﻿&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-7553010093832581084?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/7553010093832581084/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=7553010093832581084&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7553010093832581084'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7553010093832581084'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/04/blog-post_27.html' title='एक नल्ला प्रेस कॉन्फरन्स...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/-G6vAWVbev_k/TbclPSblcoI/AAAAAAAAASs/mNFPTWo2Jmw/s72-c/Invite+copy.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3599829797461773032</id><published>2011-04-05T01:31:00.000+05:30</published><updated>2011-04-05T01:31:46.841+05:30</updated><title type='text'>नाही विसरू शकत हा दिवस...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;२५ जून ८३ &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;span style="mso-bidi-font-family: Mangal;"&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;:&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt;आमच्या कल्याणच्या दोन खोल्यांच्या चाळीतील बाहेरची खोली (त्याला तेव्हा हॉलच म्हणायचो, पण तीच गेस्ट रूम, तीच बेडरूम होती.) चाळीत २-३ टीव्ही होते. त्यातला एक चक्क आमच्याकडे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट. माझं वय तेव्हा फक्त ८-९ वर्षं... क्रिकेट समजणं तर दूरच पण क्रिकेट म्हणताही यायचं नाही धड, इतकं कमी. पण आमच्या घरात चाळीतले बरेच जण आणि ठरवून मॅच बघण्यासाठी आलेले माझ्या बाबांचे मित्र अशी तोबा गर्दी अजून आठवते आहे... शेवटी एका राक्षसासारख्या दिसणा-या माणसाला कोणीतरी आऊट (&lt;/span&gt;&lt;span style="mso-bidi-font-family: Mangal;"&gt;?&lt;/span&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt;) केलं आणि आमच्या घरात एकच गोंधळ माजला, तो आठवतोय... चाळीतल्या जिन्यात वात सोलून फोडलेली लालमहाल डामरी आठवतेय... या आठवणी धूसर आहेत&lt;/span&gt;&lt;span style="mso-bidi-font-family: Mangal;"&gt;,&lt;/span&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt; पण त्या शेवटपर्यंत कायम राहणार आहेत...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt;--------------&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-lbcNlDf50ss/TZoitM8mDRI/AAAAAAAAASo/PGmb9zhx1cY/s1600/wc2.png" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="320" r6="true" src="http://1.bp.blogspot.com/-lbcNlDf50ss/TZoitM8mDRI/AAAAAAAAASo/PGmb9zhx1cY/s320/wc2.png" width="182" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"&gt;&lt;span lang="MR" style="font-family: Mangal;"&gt;&lt;span style="color: #990000;"&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;२ एप्रिल २०११ :&lt;/span&gt; &lt;/span&gt;वानखेडे स्टेडियम... या ठिकाणी एक इतिहास रचला गेला. माझ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनसाठी, पूर्ण न झालेलं त्याचं एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या भारतीय संघानं प्राण पणाला लावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाला... या इतिहासाचा जवळून साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली... जवळून म्हणजे... थेट वानखेडे स्टेडियममधून... आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी स्टेडियममध्ये बसून पहिल्यांदाच मॅच बघत होतो... &lt;/span&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खरं तर फायनलचं तिकिट मिळवण्यासाठी अनेक जण (अगदी आमदार, मंत्र्यांपासून अनेक जण) जीवाचा आटापिटा करत असताना माझ्या झोळीत मात्र या तिकीटाचं दान आपसूक येऊन पडलं. त्याचं झालं असं, की मला मोहालीच्या इंडो-पाक सेमिफायनलला सुटी हवी होती. आमचे बॉस चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी ऊर्फ सीके यांनाही हवी होती... ते क्रिकेटचे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त, चाहते. त्यांनी मला माझी सुटी रद्द करण्याची ‘विनंती’ (हो विनंतीच... असा बॉस सगळ्यांना मिळावा, ही ईश्वराचरणी प्रार्थना) केली आणि त्याची भरपाई म्हणून मला चक्क फायनलचा एक पास मिळवून दिला... मोहालीत पाकिस्तानला हरवून भारत फायनलला आल्यावर तर या पासचं महत्त्व किती पटींनी वाढलं, ते सांगायला नको... &lt;br /&gt;माझ्या बाजूची सीट जय सावंत या सीकेंच्या मित्राची असल्याचं समजल्यावर त्यांना फोन केला आणि सीएसटीला भेटायचं ठरलं... २ तारखेला ११ वाजता सीएसटीला पोहोचलो... पाचच मिनिटांत जय सावंतही तिथं आले. त्यानंतर चालतच वानखेडे स्टेडियम गाठलं. सुदैवानं आमच्या ५ क्रमांकाच्या गेटवर गर्दी नव्हती. त्यामुळे ५ मिनिटांत रांगेतून पुढे सरकत पहिल्या सिक्युरिटी चेकपाशी आलो. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी संपूर्ण तपासणी केली गेली. (त्यात काहीही वावगं वाटलं नाही... सुरक्षेच्या दृष्टीनं जे योग्य आहे, तेच केलं गेलं, अशी भावना होती... त्यामुळे दर वेळी सगळे खिसे रिकामे करून दाखवताना, मोबाईल अनलॉक करून दाखवताना, पाकिट उघडून दाखवताना अजिबात त्रास वाटला नाही...) अखेरीस शेवटचा सिक्युरिटी पोस्ट पार केल्यानंतर स्टेडियमवर पोहोचलो. तिथंच या मॅचचं स्मृतीचिन्हं म्हणून एका ऑफिशियल शॉपमधून तब्बल ४०० रुपयांची निळी कॅप खरेदी केली. (खेळाडू वापरतात ती ऑफीशियल कॅप... यापुढे ही कॅप डोक्याला लावायची हिम्मत होणे नाही... या मॅचची आठवण म्हणून ती कायम जवळ असेल...) सीट शोधून जागेवर पोहोचलो, तेव्हा फक्त साडेअकरा झाले होते. टॉस व्हायला अडीच तास आणि मॅच सुरू व्हायला तीन तास होते... मधल्या काळात फोनवर गप्पा, थोडंफार चॅटिंग (नेटवर्क जाम होतं... त्यामुळे खरंतर थोडंच चॅटिंग, फार नव्हे!) असं करत वेळ काढला. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ रिकामं असलेलं स्टेडियम अवघ्या दीड तासात संपूर्ण पॅक... डोळ्यासमोर चित्र बदललं. सगळीकडे निळे टीशर्ट, अनेकांच्या हातात किंवा खांद्यावर पांघरलेला तिरंगा, चित्रविचित्र टोप्या यामुळे माहोल तयार होत होता... साधारण दीडच्या सुमारास दोन्ही संघ वॉर्मअपसाठी मैदानात आले आणि एकच गोंधळ सुरू झाला... त्यात मग एखादा कॉमेंटटेटर किंवा जुना खेळाडू मैदानात आला तर हा गोंधळ वाढायचा... फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना सेहवाग किंवा रैना बाऊंड्री लाईनजवळ आले, की तिथं बसलेल्या प्रेक्षकांमधून जोरदार जल्लोष व्हायचा... &lt;br /&gt;अखेरीस कधी कंटाळवाणी-कधी धमाल करणारी ही प्रतिक्षा संपली आणि टॉससाठी धोनी आणि संगकारा मैदानात आले. स्टेडियम अचानक शांत झालं... पण टॉस होत असल्याची घोषणा होताच इतका जल्लोष सुरू झाला की धोनीनं नाणं हवेत फेकल्यानंतर संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे कोणालाच ऐकू गेलं नाही. अखेरीस टॉस पुन्हा करावा लागला. यावेळी संगकारा गर्दीच्या वर आवाज चढवून ओरडला आणि टॉस जिंकला... त्यानं बॅटिंग घेतल्यावर स्टेडियममध्ये थोडं नैराश्य पसरलं... कारण आपल्या लाडक्या सचिनची बॅटिंग बघण्यासाठी आता मुंबईकरांना ५० षटकांची किंवा ४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. पुढला अर्धा तास कधी गेला समजलंच नाही... त्यानंतर श्रीलंकेच्या संथ फलंदाजीनं बोअर केलं... विकेट गेल्यावर तेवढ्यापुरता जल्लोष व्हायचा, पुन्हा शांतता... असं सुरू होतं. शेवटच्या सात ओव्हर्समध्ये लंकन फलंदाजांनी केलेली फटकवा-फटकवी तेवढी नयनरम्य होती. मुंबईच्या क्रिकेटवेड्या गर्दीचं क्रिकेट-ज्ञान आणि त्याची जाणही तितकीच चांगली आहे, याचा प्रत्यय यावेळी आला. जयवर्धनेच्या शतकानंतर सगळ्या स्टेडियमनं उभं राहून टाळ्या वाजवल्या... त्याच्या प्रत्येक चांगल्या फटक्याचं यथोचित कौतुक केलं... अखेरीस आधी कंटाळवाणी आणि नंतर धुंवांधार झालेली लंकेची ५० षटकं संपली... &lt;br /&gt;नंतरचे ४ तास खरी धम्माल येणार होती... पण त्याबाबत लिहिण्याआधी थोडं मनातलं... क्रिकेटला भारतात धर्म का म्हणतात, ते यावेळी समजलं... तसा मी ही मॅच बघायला एकटाच गेलो होतो. जय सावंत सोबत होते, पण आमची ओळखच मुळी ३ तासांची... आम्हाला एका बंधनात बांधणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि सचिन... माझ्या डावीकडच्या सीटवर एक जोडपं होतं... बहुदा पारशी असावं... मला त्यांचं आणि त्यांना माझं नावही ठाऊन नाही... तशी गरजही नव्हती. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं... माझंही... बस्स. आम्हाला हे पुरेसं होतं. ‘त्या’ दोघांमधल्या ‘तो’ला क्रिकेट नीट समजत होतं. ‘ती’ला मात्र नाही... पण अडत काहीच नव्हतं... समोर जे घडत होतं, घडणार होतं ते विलक्षणच होतं. तिला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो सांगत होता... क्रिकेटची भाषा समजावून देत होता. दोघंही मस्त एन्जॉय करत होते. नुकतीच ओळख झालेले जय सावंत, ‘तो’ आणि ‘ती’ आणि सगळ्या स्टेडियममधले ३१ हजार क्रिकेटवेडे... आमची शरीरं वेगवेगळी असली, तरी मनं मात्र एकच होती... आपल्या शरीरातले जसे सगळे अवयव समन्वयानं काम करतात, तसंच हेदेखील होतं... म्हणूनच एखाद्या ठिकाणी ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाली की ती लाट आपोआप पसरायची... दोन हात, दोन पाय, दोन डोळे यांनी एकत्रितपणे काम करावं तशी... यापूर्वी क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघताना प्रश्न पडायचा की ही मॅक्सिकन वेव्ह इतकी अचूक कशी होते... लोकांना समजतं कसं की आपण कधी उभं रहायचंय आणि ओरडायचंय ते... त्या दिवशी समजलं की हे फार कठीण नाही. दोन्ही हातांनी मिळून टाईपिंग करावं, इतकं ते सोपं आहे... असो... आता अविस्मरणीयात अविस्मरणीय शेवटच्या चार तासांविषयी...&lt;br /&gt;सचिन-विरू मैदानावर आले तेव्हा प्रचंड टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत केलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मलिंगाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग पायचित झाला आणि त्यानं (गरज नसताना) रिव्ह्यू मागितला. स्टेडियमवर लावलेल्या लाऊडस्पिकरमधून ‘धड... धड... धड... धड...’ असा ठोका सुरू झाला होताच... पण हा आवाज दबवून टाकेल, असे ठोके आतमध्ये पडत होते... शेवटी होऊ नये तेच झालं. सेहवाग आऊट झाला. त्यानंतरही सचिननं धावांचा ओघ कायम ठेवला. त्याचा प्रत्येक चौकार आणि त्यानं घेतलेली प्रत्येक एकेरी धावही विजयाच्या उन्मादानं साजरी होत होती... पण थोड्या वेळातच स्टेडियमनं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ अनुभवला... या खेळपट्टीवर दुर्मिळ असलेला स्विंग मलिंगाच्या चेंडूला मिळाला आणि सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू संगकाराच्या ग्लोव्जमध्ये विसावला... प्रेक्षकांमध्ये स्मशानशांतता... ३-४ ठिकाणी श्रीलंकन फॅन्सची काही पॉकेट्स होती... तिथूनच काय आवाज येत असेल तो! &lt;br /&gt;हा आणि यानंतरचा सर्व घटनाक्रम इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे... भारतीय फलंदाजांनी काढलेली प्रत्येक धाव आम्ही सेलिब्रेट करत होतो... अगदी लंकेच्या गोलंदाजांनी टाकलेले वाईड बॉलही... प्रत्येक धावेचं स्वागत जोरदारा टाळ्या, शिट्या, पिपाण्या फुंकून केलं जात होतं... धोनी-गंभीरची चांगली भागिदारी झाल्यानंतर सामना आपल्या हातात आला आहे, असं सगळ्या स्टेडियमला वाटू लागलं होतंच... त्यात ३० बॉलमध्ये ३० धावा हव्या असताना या ‘वाटण्याचं’ खात्रीत रुपांतर झालं आणि स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोषच सुरू झाला. प्रत्येक धावेगणिक हा जल्लोष कितीतरी पटींनी वाढत होता... सहा धावा हव्या असताना मैदानात ‘वुई वॉंट सिक्सर’चा नाद सुरू झाला... ३१ हजार लोक एकमुखानं ही मागणी करत होते. पण तेव्हा तसं काही झालं नाही... दोन धावा निघाल्या गेल्या... पण मागणी सुरू होतीच... वुई वॉंट सिक्सर... वुई वॉंट सिक्सर... शेवटी ‘प्रेक्षकांसाठी खेळू नका... संघासाठी खेळा...’ असा उचित सल्ला आपल्या संघाला देणा-या माहीला ही मागणी फेटाळणं जड गेलं असावं... ४ धावांची आवश्यकता असताना त्यानं पुढे येऊन एक उत्तुंग फटका मारला... स्टेडियम क्षणाचा १००० भाग स्तब्ध झालं... माही पुढे आलाय... त्याच्या बॅटचा इम्पॅक्ट व्यवस्थित झालाय... ‘टॉक’ असा आवाज स्टेडियमभर घुमलाय... पण चेंडू जातोय कुठे... तिथं फिल्डर तर दिसत नाही... चेंडू फार उंच उडाला असेल, तर.... फिल्डर तिथपर्यंत पोहोचला तर... इतके सगळे विचार ३१ हजार मनांमध्ये सेकंदाच्या १०००व्या भागात येऊन गेले... त्या काळात पसरलेली भयाण शांतता ही वादळापूर्वीची होती... माहीनं मारलेला फटका अचूक आहे, हे या काही क्षणांत लक्षात आलं आणि मग जो जल्लोष झाला तो आयुष्यात विसरता येणं शक्य नाही... विसरूच शकत नाही... विसरायची इच्छाही नाही... &lt;br /&gt;सचिननं बघितलेलं स्वप्न साकार झालं होतं... धोनी-युवराजनं त्याला आणि देशाला दिलेला शब्द पाळला होता... अशा वेळी डोळ्यांवर बांध घालणं अशक्यच... घरी असताना कदाचित डोळे किंचित ओलावले असते पण वाहिले मात्र नसते... प्रत्यक्ष समोर हा सोहळा बघताना आनंदाश्रू थांबवावेत कसे? अशक्यच... मैदानावर असलेल्या स्क्रीनवर ‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा दिसला आणि हा बांध फुटला... यात तिथं हजर असलेल्या कोणालाच काही वावगं वाटायची शक्यता नव्हती... सगळ्यांची अवस्था तीच होती... मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली... पण या आतषबाजीला लाजवतील असे फटाके मनात फुटत होते... अजूनही फुटतायत... आयुष्यभर या फटाक्यांचा प्रतिध्वनी मनात रुंजी घालत राहणार आहे... &lt;br /&gt;ती टीम इंडियाची कॅप आणि ते तिकिट आयुष्यभर जपून ठेवायचंय... आपण या इतिहासाचे साक्षीदार होतो, याचा पुरावा म्हणून नव्हे... ही आठवण कायम ताजी रहावी म्हणूनही नव्हे... हे १२ तास मनावर कायमचे कोरले गेलेच आहेत... या गोष्टी कायम जपून ठेवण्याचं एकच कारण आहे... कदाचित कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल... आपण वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमध्ये बसून धोनीचा विजयी षटकार बघत आहोत, हे रम्य स्वप्न संपेल... त्यावेळी कपाटातून तिकिट बाहेर काढायचं... कॅप डोक्यावर चढवायची... आरशात स्वतःला बघायचं... हे स्वप्न नाही... सत्य आहे, याची खात्री पटली की पुन्हा या (माझ्यासाठी) अनमोल वस्तू जागच्या जागी ठेवायच्या... आणि पुन्हा नव्यानं हेच स्वप्न पाहण्यासाठी निद्रादेवीची आराधना सुरू करायची... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;﻿﻿ &lt;br /&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/-s4pIAhZoVM4/TZoiLXG_FpI/AAAAAAAAASk/z5H1jbfjMzw/s1600/wc1.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="305" r6="true" src="http://3.bp.blogspot.com/-s4pIAhZoVM4/TZoiLXG_FpI/AAAAAAAAASk/z5H1jbfjMzw/s400/wc1.jpg" width="400" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;&amp;nbsp;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;﻿﻿&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3599829797461773032?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3599829797461773032/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3599829797461773032&amp;isPopup=true' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3599829797461773032'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3599829797461773032'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/04/blog-post.html' title='नाही विसरू शकत हा दिवस...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-lbcNlDf50ss/TZoitM8mDRI/AAAAAAAAASo/PGmb9zhx1cY/s72-c/wc2.png' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-127486618048859729</id><published>2011-02-21T12:29:00.000+05:30</published><updated>2011-02-21T12:29:44.829+05:30</updated><title type='text'>भीऊ नका...</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #660000;"&gt;वेळ : अर्थात रात्रीची. निवांत. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का? &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - आहोत तर आहोत...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: black;"&gt;बांमं -&amp;nbsp;&amp;nbsp;(स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट)&amp;nbsp; ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: blue; font-size: large;"&gt;दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #cc0000; font-size: x-small;"&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही.&amp;nbsp;हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...) &lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-127486618048859729?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/127486618048859729/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=127486618048859729&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/127486618048859729'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/127486618048859729'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/02/blog-post_21.html' title='भीऊ नका...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3128752715021426830</id><published>2011-02-18T13:13:00.000+05:30</published><updated>2011-02-18T13:13:44.246+05:30</updated><title type='text'>ALL THE BEST....</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;उद्यापासून वर्ल्डकप सुरू होतोय... काय होणार याची उत्कंठा आणि धाकधुक आपल्या मनात आहे. काय होईल ते होवो... पुढला दीड महिना धम्माल असणार, हे नक्की...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="background-color: white; color: #990000; font-family: &amp;quot;Trebuchet MS&amp;quot;,sans-serif; font-size: x-large;"&gt;BEST OF LUCK TEAM INDIA...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असंच सहज इंटरनेटवर मिळालेलं एक कार्टून आपल्या मनातल्या भावना मांडणारं... &lt;span style="background-color: white; color: #990000; font-family: &amp;quot;Trebuchet MS&amp;quot;,sans-serif; font-size: x-large;"&gt; &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/-hpqJX7jSMhM/TV4i3E6fyzI/AAAAAAAAASg/Vpbnch0oRRQ/s1600/cricket-world-cup-2011-jersey-india-1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="246" src="http://1.bp.blogspot.com/-hpqJX7jSMhM/TV4i3E6fyzI/AAAAAAAAASg/Vpbnch0oRRQ/s320/cricket-world-cup-2011-jersey-india-1.jpg" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3128752715021426830?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3128752715021426830/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3128752715021426830&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3128752715021426830'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3128752715021426830'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/02/all-best.html' title='ALL THE BEST....'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/-hpqJX7jSMhM/TV4i3E6fyzI/AAAAAAAAASg/Vpbnch0oRRQ/s72-c/cricket-world-cup-2011-jersey-india-1.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-942780032462791998</id><published>2011-02-17T01:34:00.002+05:30</published><updated>2011-02-17T02:15:43.410+05:30</updated><title type='text'>दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;a href="http://fakingnews-breakingnews.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;ब्रेकिंग न्यूज&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp; आणि &lt;a href="http://batmeedar.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;बातमीदार The Reporter&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&amp;nbsp;हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल&amp;nbsp;माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी &lt;a href="http://ashishchandorkar.blogspot.com/2011/02/blog-post_15.html"&gt;इथं&lt;/a&gt;&amp;nbsp;क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला... &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;ते काही असो... दोन्ही ब्लॉग&amp;nbsp;चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं... &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-942780032462791998?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/942780032462791998/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=942780032462791998&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/942780032462791998'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/942780032462791998'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-7055676577087102843</id><published>2010-09-25T13:09:00.000+05:30</published><updated>2010-09-25T13:09:31.069+05:30</updated><title type='text'>चक दे...</title><content type='html'>कॉमनवेल्थ गेम्सवरून देशाची पुरती आब्रु गेल्यानंतर एकदाचं घोडं गंगेत न्हालं आहे. स्पर्धा होणार की नाही होणार हा घोळ संपला आहे आणि ३ तारखेला एकेकाळच्या सूर्य न मावळणा-या राष्ट्राचे विभागलेले कुळ आपली मशाल दिल्लीत पेटवणारच, हे निश्चित झालं आहे. &lt;br /&gt;सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे.&amp;nbsp;इतकंच नाही, तर&amp;nbsp;या स्पर्धेचे&amp;nbsp;यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे.&amp;nbsp;देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. &lt;br /&gt;आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...&lt;br /&gt;यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?)&amp;nbsp; कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय. &lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी,&amp;nbsp;विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;span style="font-size: x-large;"&gt;&lt;span style="color: #cc0000;"&gt;चक दे&lt;/span&gt; &lt;span style="color: #274e13;"&gt;इंडिया...!!!&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-7055676577087102843?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/7055676577087102843/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=7055676577087102843&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7055676577087102843'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7055676577087102843'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/09/blog-post_25.html' title='चक दे...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-5032094750166130444</id><published>2010-09-24T02:40:00.000+05:30</published><updated>2010-09-24T02:40:56.151+05:30</updated><title type='text'>तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?</title><content type='html'>&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे. &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJvB0S6opkI/AAAAAAAAAR0/SA118Vs23Hw/s1600/sc.bmp" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="277" px="true" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJvB0S6opkI/AAAAAAAAAR0/SA118Vs23Hw/s320/sc.bmp" width="320" /&gt;&lt;/a&gt;६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा...&amp;nbsp;&amp;nbsp;पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...&lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे. &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने&amp;nbsp;आसेतूहिमाचल&amp;nbsp;पसरलेला&amp;nbsp;कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे... &lt;/div&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-5032094750166130444?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/5032094750166130444/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=5032094750166130444&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5032094750166130444'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5032094750166130444'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/09/blog-post_24.html' title='तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJvB0S6opkI/AAAAAAAAAR0/SA118Vs23Hw/s72-c/sc.bmp' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2838021468147991195</id><published>2010-09-22T08:33:00.012+05:30</published><updated>2010-09-22T09:50:56.458+05:30</updated><title type='text'>मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...</title><content type='html'>परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl-a9exH9I/AAAAAAAAAQ8/SLHX_PiHC_s/s1600/ayodhya.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 291px; FLOAT: left; HEIGHT: 187px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519581819964563410" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl-a9exH9I/AAAAAAAAAQ8/SLHX_PiHC_s/s400/ayodhya.jpg" /&gt;&lt;/a&gt;झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो... &lt;/div&gt;- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात &lt;span&gt;पेट&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl_LQkDGwI/AAAAAAAAARE/3b3hmLSdnQ8/s1600/godhra.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 111px; FLOAT: right; HEIGHT: 146px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519582649720707842" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl_LQkDGwI/AAAAAAAAARE/3b3hmLSdnQ8/s320/godhra.jpg" /&gt;&lt;/a&gt;वून&lt;/span&gt; देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl_93A3n3I/AAAAAAAAARM/wwutrKr3XWc/s1600/riots.jpg"&gt;&lt;/a&gt;दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत... &lt;div&gt;- २००५ &lt;span style="font-size:0;"&gt;साली&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJmA8BlJqKI/AAAAAAAAARc/0Uu0NaGpc0g/s1600/attack.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 205px; FLOAT: left; HEIGHT: 151px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519584587024017570" border="0" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJmA8BlJqKI/AAAAAAAAARc/0Uu0NaGpc0g/s320/attack.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही. &lt;/div&gt;&lt;div&gt;- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र &lt;span style="font-size:+0;"&gt;प&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJmDRJ5oY_I/AAAAAAAAARs/y32xydmyzI0/s1600/mumbai-attack.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 233px; FLOAT: right; HEIGHT: 156px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519587149057909746" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJmDRJ5oY_I/AAAAAAAAARs/y32xydmyzI0/s200/mumbai-attack.jpg" /&gt;&lt;/a&gt;हायला&lt;/span&gt; मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली. &lt;/div&gt;&lt;div&gt;- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. &lt;/div&gt;&lt;div&gt;निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय... &lt;/div&gt;&lt;div&gt;मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2838021468147991195?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2838021468147991195/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2838021468147991195&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2838021468147991195'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2838021468147991195'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/TJl-a9exH9I/AAAAAAAAAQ8/SLHX_PiHC_s/s72-c/ayodhya.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-4292159312451497984</id><published>2010-05-07T01:32:00.005+05:30</published><updated>2010-05-07T01:57:35.584+05:30</updated><title type='text'>प्राणप्रिय मोटरमन...</title><content type='html'>मी तुला कधीच पाहिलेले नाही. आपली थेट ओळखही नाही. एखादवेळी रागा-लोभाच्या क्षणी आपण भेटलो असू-नसू... पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण तिचे अस्तित्व सतत जाणवते. गदिमांच्या भाषेत ‘कधी भक्त का पाहतो ईश्वराला... नदी न्याहळी का कधी सागराला...!’ तसा माझ्यासाठी तू... आपल्या &lt;span style="font-size:+0;"&gt;भारती&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-MlRkiGC9I/AAAAAAAAAQc/5ABRV2tAkYA/s1600/Women_s-train_616354a.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; FLOAT: left; HEIGHT: 191px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255356352596946" border="0" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-MlRkiGC9I/AAAAAAAAAQc/5ABRV2tAkYA/s320/Women_s-train_616354a.jpg" /&gt;&lt;/a&gt;य&lt;/span&gt; संस्कृतीत ‘ग्राहको देवो भवः’ असं म्हणतात... पण इथं मी ग्राहक असले तरी माझा देव मात्र तूच आहेस. गेल्या दोन दिवसांत ‘देव कोपल्या’वर काय होतं, त्याचा प्रत्यय मला पुरेपुर आला. अखेरीस तुझा कोप दूर झाला व तू पुन्हा आमची ‘सेवा’ घ्यायला सुरूवात केलीस, हे समजल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला...&lt;br /&gt;‘नाक दाबलं की तोंड उघडतं...’ अशी एक म्हण आहे. ही म्हणदेखील तू अपुरी ठरविलीस. ‘एकाचं नाक दाबलं की दुस-याचं तोंड उघडतं...’ अशी नवी म्हण तू जन्माला घातली आहेस. प्राण गुदमरेपर्यंत माझं नाक दाबल्यानंतर अखेर सरकारच्या तिजोरीचं तोंड थोडं का होईना, किलकिलं झालं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन केलं पाहिजे... आता मी हे खवचटपणाने बोलतेय, असं वाटत असेल तुला... पण मी खरंच मनापासून म्हणतेय.&lt;br /&gt;तू ज्या मागण्यांसाठी माझं नाक दाबलंस, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याची माझी लायकी नाही. ‘कोणीही यावे टपली मारून जावे...’ या आपल्या सांघिक खेळात कायम माझ्यावरच राज्य असतं आणि तूझ्यासारखे अनेक जण टपली मारून जात असतात. एखादी टपली थोडी जोरात बसते (कालच्यासारखी). पण माझी सहन करायची ताकद अमर्याद आहे. अशा पदोपदी टपल्या खाणारीने तू आणि तुझ्या मालकांमध्ये बोलू नये, हे समजतं मला... पण या मागण्यांसाठी तू पत्करलेल्या &lt;span style="font-size:+0;"&gt;मार्गा&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-Mlf0UrSJI/AAAAAAAAAQk/azr0kSYjzts/s1600/mumbai_train.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; FLOAT: right; HEIGHT: 219px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255601109452946" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-Mlf0UrSJI/AAAAAAAAAQk/azr0kSYjzts/s320/mumbai_train.jpg" /&gt;&lt;/a&gt;चं&lt;/span&gt; कौतुक केल्यावाचून रहावत नाहीये.&lt;br /&gt;खरंतर सकाळी ६ वाजल्यापासून तू उपोषण करून गांधीगिरी सुरू केली होतीस. हेच जर तू मध्यरात्रीपासून केलं असतंस, तर कदाचित सकाळपासून गाड्यांचा गोंधळ झाला असता आणि मी मुंबईत (ऑफिसला) गेले नसते. घरीच राहिले असते. पण तू सकाळी ६पासून उपास सुरू केलास. त्यामुळे एक मन नको म्हणत असताना गाडी राईट-टाईम असल्याने मी मुंबईत गेलेच. दिवसभर काम करून आणि अनेकांच्या ‘टपल्या’ खाऊन थकल्यावर घरी यायला निघाले आणि अचानक तुला चक्कर आली, हॉस्पि़टलात न्यावं लागलं... ही तुझी आयडिया चांगली होती. तुझा घाव अतिशय योग्य जागी लागला. माझ्या नाकावर तू दाबलेला चिमटा अधिक घट्ट झाला. माझा जीव गुदमरला... पण त्या क्षणी तुला आणि तुझ्या मालकांना माझी चिंता नव्हतीच... (ती तशी कधीच नसते म्हणा!) मी घरी कशी पोचले, कधी पोचले का कुठल्यातरी स्टेशनच्या कोप-यातल्या बाकावर एकटीच बसून रात्र काढली... याच्याशी तुला काही घेणंदेणं असायचं कारण नाही. घरी माझी पिल्लं वाट बघत असतील, माझे म्हातारे आई-बाबा, सासू-सासरे एकटे असतील, याच्याशी तुला काय घेणंदेणं असणार? उलट माझे जितके जास्त हाल होतील, तितकं तुला बरं होतं... नाही! तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे केलंस, असं मला म्हणायचं नाहिये. किंबहूना आपले संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असंच मला वाटतंय. पण मला होणारा त्रास &lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-MlxgXzdqI/AAAAAAAAAQs/Nb1gYHA-yVo/s1600/6a02422e4a105301683b1432df6c0250_full.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; FLOAT: left; HEIGHT: 240px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255904991508130" border="0" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-MlxgXzdqI/AAAAAAAAAQs/Nb1gYHA-yVo/s320/6a02422e4a105301683b1432df6c0250_full.jpg" /&gt;&lt;/a&gt;तुझ्याच फायद्याचा आहे, हे नाकारण्यातही अर्थ नाही...&lt;br /&gt;माझे कसे हाल झाले किंवा तू कसा चुकलास हे सांगण्याची माझी इच्छा नाही आणि त्यानं काही फरक पडेल, असंही नाही. त्यासाठी हे पत्र नाही. तुझ्या मागण्या मान्य होणार आहेत म्हणे. त्याकरिता तुझं अभिनंदन करण्यासाठी हा पत्रप्रपंच... आणि समजा मालकांनी आश्वासन दिलं असलं तरी त्या नाहीच झाल्या मान्य, तरी चिंता करू नकोस... माझं नाक शाबूत आहे. तुला वाटेल तेव्हा त्याला चिमटा लाव... ते कापून टाक... काय हवं ते कर... पण मागण्या सोडू नकोस. त्या तुझ्या आणि तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वासाठी फार गरजेच्या आहेत. माझी चिंता करू नकोस... माझी सहनशक्ती भक्कम होती, आहे आणि राहील...&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझी कायम कृपाभिलाषी,&lt;br /&gt;एक अतिसामान्य लोकल प्रवासी&lt;br /&gt;ताजा कलम – पुन्हा आबांना भेटलास की हा खालचा भाग फाडून त्यांना दे प्लीज...&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रिय आबा,&lt;br /&gt;तुम्ही मोटरमन आणि त्यांचे मालक यांच्यात शिष्टाई करून अखेरीस हे प्रकरण मिटविल्याचे समजले. हे तुम्ही माझ्यासाठीच केलेत, असे मानले तरी त्याला ३० तास का लागले, हा प्रश्न मला छळतो आहे. आता मी घरी पोचले आहे. जर गाड्या आणखी चार दिवस धावल्या नाहीत तर मी घरीच राहणार... ऑफीसला जाणार नाही... त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार... हा विचार करून तर तुम्ही घाई केली नाहीत ना?&lt;br /&gt;असो. नसेल तसं... उगीच विचार आला डोक्यात इतकंच... राग मानू नका!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमची,&lt;br /&gt;ए.अ.लो.प्र.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-4292159312451497984?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/4292159312451497984/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=4292159312451497984&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4292159312451497984'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4292159312451497984'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='प्राणप्रिय मोटरमन...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S-MlRkiGC9I/AAAAAAAAAQc/5ABRV2tAkYA/s72-c/Women_s-train_616354a.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-4409305534461961440</id><published>2010-04-14T12:18:00.003+05:30</published><updated>2010-04-14T12:45:52.242+05:30</updated><title type='text'>एक शोध ‘देवा’चाही...!</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;span style="font-size:85%;color:#000000;"&gt;&lt;span&gt;(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...) &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या व्यापक केली, तर हे उत्तर मिळूही शकते...&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;-------------------------------&lt;br /&gt;‘सर्न’मधील प्रयोगात विश्वाच्या या उत्पत्तीचे रहस्य शास्त्रज्ञांना उलगलेड काय? या आदीम प्रश्नाचे उत्तर या प्रयोगातून मिळू शकेल, असे अनेकांना वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे दोन प्रकार असू शकतात... एक म्हणजे थिअरॉटिकल आणि दुसरा प्रॅक्टिकल... थिअरॉटिकली बिग बँग सिद्ध करण्यासाठी गणिताचा आधार घेतला जाईल आणि तो विषय फारच क्लिष्ट असेल. दुसरा मार्ग असेल तो प्रॅक्टिकल... या प्रयोगातून हाती आलेल्या गोष्टी तपासून... पण आजवर कोणीच “विश्व’ निर्माण केलेले नसल्यामुळे हाती आलेल्या गोष्टी बरोबर आहेत, हे तपासणार तरी कसे...&lt;br /&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;प्रयोगातून काय साध्य होऊ शकते?&lt;/span&gt;&lt;br /&gt;अध्यात्मिक किंवा गणिती प्रश्नही बाजुला ठेऊन भौतिक जगाचा विचार केला खरेतर या प्रयोगातून शास्त्रज्ञांच्या हातात मोठा खजिना लागू शकतो. विश्वाची निर्मिती कशी झाली... यापेक्षा एका बिंदुतून निर्माण झालेल्या या विश्वातील सूर्य नावाच्या ता-याचा तिसरा ग्रह वाचविता येईल का, याचे उत्तर मिळू शकते... सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थातच ‘ग्लोबल वॉर्मिंग...’ या ग्लोबल वॉर्मिंगवर कायमचा इलाज शास्त्रज्ञांना मिळू शकतो... अणुपेक्षाही हजारो पट अधिक उर्जा देणारी... कोणताही कचरा मागे न सोडणारी... कुठल्याही प्रकारचे प्रदुषण न करणारी... अर्थात हे इतक्यात साध्य होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षेही जावी लागतील कदाचित. पण खरोखर ही वस्तू पुढेमागे तयार करता आली आणि मुख्य म्हणजे ती साठवून ठेवणे शक्य झाले तर संबंध पृथ्वीचा उर्जेचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल... ती वस्तू म्हणजे अँटीमॅटर...&lt;br /&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;अँटीमॅटर काय आहे?&lt;/span&gt;&lt;br /&gt;आपण पाहतो ते विश्व पदार्थाचे किंवा मॅटरचे बनलेले आहे. पदार्थाच्या अणूंमध्ये मध्यभागी असलेला प्रोटॉन हा धन विद्युतभारीत (possitive) असतो तर त्याभोवती ऋण विद्युतभार असलेले इलेक्टॉन्स फिरत असतात... मात्र हेच जर उलट असेल, म्हणजे ऋण विद्युतभार केंद्रस्थानी आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स (शास्त्रीय भाषेत पॉझिट्रॉन्स) धन विद्युतभारीत असतील तर त्याला वैज्ञानिक भाषेत प्रतिपदार्थ किंवा अँटीमॅटर म्हणतात... गणिताचा आधार घेऊन शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S8VpqaR4N0I/AAAAAAAAAQU/tBxM49YqyRk/s1600/antimater_annihilation_diagram.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 287px; FLOAT: left; HEIGHT: 216px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5459886300586325826" border="0" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S8VpqaR4N0I/AAAAAAAAAQU/tBxM49YqyRk/s200/antimater_annihilation_diagram.jpg" /&gt;&lt;/a&gt;की मॅटर आणि अँटीमॅटर संपर्कात येताच एकमेकांचा नाश करतील... याला ‘एनिहिलेशन' म्हणतात.&lt;span style="font-size:0;"&gt; हा &lt;/span&gt;निव्वळ उर्जेचा उत्तम स्त्रोत... एकवेळ अँटीमॅटर तयार झाला तरी तो साठवून ठेवणे अशक्यच आहे... कारण या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट, अगदी हवादेखील मॅटरची बनलेली आहे. त्यामुळे हा अँटीमॅटर ठेवणार कुठे आणि कशात? या प्रश्वाचे उत्तर संशोधकांवर सोपवणेच योग्य होईल... राहता राहिला प्रश्न ‘सर्न’मधील प्रयोगातून देवाचा शोध लागू शकेल का...? या मुळ प्रश्नाला बगल देऊन अँटीमॅटरचं पुराण लावायचं कारण इतकंच की जरी साठवून ठेवता आला नाही, तरी अँटीमॅटर असतो... तो असू शकतो... ही गोष्टच देवाच्या अस्तित्वाला सप्रमाण सिद्ध करणारी ठरेल... हे विधान बहुदा खुळचटपणाचं किंवा नास्तिकतेचं वाटेल... या विधानाचा तर्कसंगत विचार करायचा तर आधी विश्वाच्या निर्मितीबद्दल धर्म काय सांगतो, ते बघायला हवे...&lt;br /&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;ब्रह्मांडाची निर्मिती... धर्मग्रंथ काय सांगतात?&lt;/span&gt;&lt;br /&gt;वैज्ञानिक मानतात की, विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली. हिच ती ‘बिग बँग थिअरी.’ एक बिंदू होता... या बिंदूला ‘हिग्ज बोसन’ किंवा ‘देवाचा कण (God’s Particle)’ असे नाव दिले गेले आहे. त्याचा महास्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड घडले, असे विज्ञान मानते... महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे ही थिअरी सर्वप्रथम मांडली बेल्जियममधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने... फादर जॉर्जेस लेमिटर यांनी... त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडविन हबल याने गणिताच्या आधारे या बिग बँग थिअरीला बळकटी दिली. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबलमधील विश्वाच्या निर्मितीचे वर्णन आहे... देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला... हिंदू वेद-पुराणे सांगतात की एका बिंदूतुन ब्रह्माने हे विश्व जन्माला घातले... हीदेखील एक प्रकारे ‘बिग बँग थिअरी’च... जगातील सर्व धर्म सांगतात की देवाने जग निर्माण करताना नेहमी ‘समानता’ (symmetry) साधली आहे. प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती... देवदूत आणि सैतान... सज्जन आणि दुर्जन... विश्वाच्या निर्मितीतमधील ही सिमेट्री विज्ञानालाही मान्य आहे... प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हा या सिमेट्री-थिअरीचा सर्वात मोठा भोक्ता होता, यात सर्वकाही आलेच... आता या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा आपल्या अँटीमॅटरकडे पाहिले तर काय दिसते?&lt;br /&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;अँटीमॅटर आणि सिमेट्री...?&lt;br /&gt;&lt;/span&gt;जर शास्त्रज्ञांना जिनिव्हातील या महाप्रयोगातून अँटीमॅटर तयार झाल्याचे दिसले, तर विश्वाच्या निर्मितीतील ही सिमेट्री आपोआप सिद्ध होणार आहे. अँटीमॅटरचा उर्जेसाठी वापर, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला त्याची होऊ शकणारी मदत... इत्यादी भौतिक गोष्टी बाजुला ठेऊनही विश्वाची निर्मिती करताना निसर्गाने सिमेट्री बिघडविलेली नाही... हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल... जसा प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... तसाच हा मॅटर आणि अँटीमॅटर... हे सिमेट्री-बिमेट्री ठिक आहे... पण ‘देवाचा शोध’ कसा लागेल... हाच प्रश्न पडला असेल ना?&lt;br /&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;जिनिव्हाच्या ‘हायड्रॉन कोलायडर’मधील ‘देव...?’&lt;/span&gt;&lt;br /&gt;देव म्हणजे दगडाची मूर्ती... देव म्हणजे पंचमहाभूते... देव म्हणजे निसर्ग... देव म्हणजे आपले मन... या सगळ्या रुढ कल्पना बाजूला ठेवल्या आणि देव म्हणजे एक शक्ती आहे, असे मानले तर... विज्ञानाची मोठी झेप घेणा-या माणसाची नजर ‘ब्रह्मांड संपते’ तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेली नाही... ‘असे हे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे देव...’ अशी जर देवाची व्यापक व्याख्या केली, तर ‘सर्न’ या केवळ विज्ञान आणि विज्ञानालाच वाहिलेल्या... देवाचे नाव जिथे घेतले जात नाही अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेतील एका २७ किलोमीटर लांब नळीतून शास्त्रज्ञांना या देवाचा ‘साक्षात्कार’ होणे अवघड नाही...!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-4409305534461961440?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/4409305534461961440/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=4409305534461961440&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4409305534461961440'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4409305534461961440'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='एक शोध ‘देवा’चाही...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S8VpqaR4N0I/AAAAAAAAAQU/tBxM49YqyRk/s72-c/antimater_annihilation_diagram.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3325428975982758655</id><published>2010-03-28T01:46:00.007+05:30</published><updated>2010-03-28T02:41:49.787+05:30</updated><title type='text'>वड्डा शाणा छे नरेनभाई...!</title><content type='html'>काल दिवसभर नरेंद्र मोदींची चौकशी सुरू होती... गुजरातमध्ये २००२ &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65zRwhx26I/AAAAAAAAAQM/AjZ8rMEfPpE/s1600/riots31.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 206px; FLOAT: right; HEIGHT: 320px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422947713801122" border="0" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65zRwhx26I/AAAAAAAAAQM/AjZ8rMEfPpE/s320/riots31.jpg" /&gt;&lt;/a&gt;साली झालेल्या दंगलींमध्ये गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसच्या खासदाराची हत्या &lt;span style="font-size:0;"&gt;झाली&lt;/span&gt; होती... या प्रकरणी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने, अर्थात एसआयटीने ही चौकशी केली... इत्यादी... इत्यादी... दिवसभर हेच सगळ्या चॅनलवर सुरू होतं... आज रविवार असल्याने बहुदा हेच दिवसभर चालणार... पेपरमध्ये सकाळी उठल्यावर हेच वाचणार आहोत आपण सगळे, त्यामुळे खोलात जात नाही... &lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...&lt;br /&gt;&lt;div&gt;नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी... &lt;/div&gt;&lt;div&gt;काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात &lt;span&gt;अनेक&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65y__rwQEI/AAAAAAAAAP8/0uVEcMmGLAA/s1600/riots.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 205px; FLOAT: right; HEIGHT: 167px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422642544525378" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65y__rwQEI/AAAAAAAAAP8/0uVEcMmGLAA/s320/riots.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; पक्षी मारले आहेत...&lt;/div&gt;&lt;div&gt;पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं. &lt;/div&gt;&lt;div&gt;दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं. &lt;/div&gt;&lt;div&gt;पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा... &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65zGw2tqvI/AAAAAAAAAQE/IFAmTX_2sLw/s1600/riots1.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 201px; FLOAT: right; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422758823045874" border="0" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65zGw2tqvI/AAAAAAAAAQE/IFAmTX_2sLw/s320/riots1.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं... &lt;/div&gt;&lt;div&gt;स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली. &lt;/div&gt;&lt;div&gt;गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65yPe8SQPI/AAAAAAAAAP0/c8B-GQ23zzA/s1600/narendra.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 189px; FLOAT: left; HEIGHT: 242px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453421809121771762" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65yPe8SQPI/AAAAAAAAAP0/c8B-GQ23zzA/s320/narendra.jpg" /&gt;&lt;/a&gt;जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय... &lt;/div&gt;&lt;div&gt;स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा &lt;span style="font-size:0;"&gt;पुरेशी&lt;/span&gt; वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;color:#ff0000;"&gt;'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3325428975982758655?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3325428975982758655/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3325428975982758655&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3325428975982758655'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3325428975982758655'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/03/blog-post_28.html' title='वड्डा शाणा छे नरेनभाई...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S65zRwhx26I/AAAAAAAAAQM/AjZ8rMEfPpE/s72-c/riots31.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-838290439552966962</id><published>2010-03-20T00:48:00.011+05:30</published><updated>2010-03-20T01:56:10.125+05:30</updated><title type='text'>माया मेमसाब...!</title><content type='html'>&lt;span style="font-size:100%;"&gt; मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं &lt;/span&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PZ95VGCxI/AAAAAAAAAOs/dPcxpLuRkLE/s1600-h/MAYA1.jpg"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 207px; FLOAT: left; HEIGHT: 319px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450439631432977170" border="0" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PZ95VGCxI/AAAAAAAAAOs/dPcxpLuRkLE/s400/MAYA1.jpg" /&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;म्हणत बोंब ठोकायची...&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशात&lt;/span&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PaOFmnuaI/AAAAAAAAAO0/W6KOdg-Vd7E/s1600-h/MAYA2.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;ल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. &lt;/span&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PctAZusJI/AAAAAAAAAPU/5_q3Cc-AVZc/s1600-h/MAYA2.jpg"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 260px; FLOAT: right; HEIGHT: 200px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450442639808573586" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PctAZusJI/AAAAAAAAAPU/5_q3Cc-AVZc/s400/MAYA2.jpg" /&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे &lt;span style="font-size:+0;"&gt;आदे&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PdSRVlJcI/AAAAAAAAAPk/YfowJj3W63U/s1600-h/MAYA_sta2.jpg"&gt;&lt;/a&gt;श&lt;/span&gt; दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी &lt;span style="font-size:+0;"&gt;बस&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6Pc3f5PQuI/AAAAAAAAAPc/2DC7Hc4xESA/s1600-h/MAYA_sta4.jpg"&gt;&lt;/a&gt;पाच्या&lt;/span&gt; &lt;span&gt;मेळा&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PddnCio6I/AAAAAAAAAPs/kzw-01FBrOQ/s1600-h/MAYA_sta3.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 202px; FLOAT: left; HEIGHT: 199px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450443474814018466" border="0" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PddnCio6I/AAAAAAAAAPs/kzw-01FBrOQ/s320/MAYA_sta3.jpg" /&gt;&lt;/a&gt;व्यात&lt;/span&gt; १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात &lt;/span&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PaxuK70sI/AAAAAAAAAO8/RsaypeuGJJI/s1600-h/MAYA_sta1.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं &lt;span style="font-size:+0;"&gt;आणि&lt;/span&gt; त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण &lt;/span&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6Pa-YJRzhI/AAAAAAAAAPE/unHfdOGCfIU/s1600-h/MAYA_sta2.jpg"&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 248px; FLOAT: right; HEIGHT: 175px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450440739216543250" border="0" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6Pa-YJRzhI/AAAAAAAAAPE/unHfdOGCfIU/s400/MAYA_sta2.jpg" /&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:100%;"&gt;यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-838290439552966962?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/838290439552966962/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=838290439552966962&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/838290439552966962'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/838290439552966962'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/03/blog-post_20.html' title='माया मेमसाब...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S6PZ95VGCxI/AAAAAAAAAOs/dPcxpLuRkLE/s72-c/MAYA1.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-976039173307867815</id><published>2010-03-04T01:44:00.002+05:30</published><updated>2010-03-04T02:00:53.702+05:30</updated><title type='text'>एका सस्पेन्सची अखेर...!</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S47G3R7aCEI/AAAAAAAAAOU/BkMFqGRuG1A/s1600-h/pravin-pramod-mahajan.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5444507652545185858" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 359px; CURSOR: hand; HEIGHT: 256px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S47G3R7aCEI/AAAAAAAAAOU/BkMFqGRuG1A/s400/pravin-pramod-mahajan.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...&lt;/div&gt;&lt;div&gt;प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही. &lt;/div&gt;&lt;div&gt;प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत. &lt;/div&gt;&lt;div&gt;प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय... &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-976039173307867815?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/976039173307867815/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=976039173307867815&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/976039173307867815'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/976039173307867815'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='एका सस्पेन्सची अखेर...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S47G3R7aCEI/AAAAAAAAAOU/BkMFqGRuG1A/s72-c/pravin-pramod-mahajan.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-8607314224803538458</id><published>2010-02-24T21:08:00.002+05:30</published><updated>2010-02-24T21:15:26.928+05:30</updated><title type='text'>जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4VJPz_7_CI/AAAAAAAAAOM/vyv0K4CMIkM/s1600-h/sachin_200.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5441836260752358434" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 380px; CURSOR: hand; HEIGHT: 309px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4VJPz_7_CI/AAAAAAAAAOM/vyv0K4CMIkM/s400/sachin_200.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;एकदिवसीय सामन्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच २०० धावा ठोकण्याचा पराक्रम दुसरं कोण करू शकणार होतं...&lt;br /&gt;&lt;div&gt;'मला वाटलं ते...!'कडून आणि या ब्लॉगच्या वाचकांकडून सचिन रमेश तेंडूलकरला शतशः मनःपूर्वक धन्यवाद... &lt;/div&gt;&lt;div&gt;(attn. ऍनॉनिमस : मला धन्यवादच म्हणायचं आहे... उगाच चुक काढू नये. अभिनंदन करण्याची आपली कोणाचीच योग्यता नाही. आपली एक संध्याकाळ धन्य केल्याबद्दल सचिनचे आभारच मानायला हवेत...)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-8607314224803538458?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/8607314224803538458/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=8607314224803538458&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8607314224803538458'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8607314224803538458'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/02/blog-post_24.html' title='जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4VJPz_7_CI/AAAAAAAAAOM/vyv0K4CMIkM/s72-c/sachin_200.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1899087801894566999</id><published>2010-02-22T22:28:00.003+05:30</published><updated>2010-02-22T23:10:15.028+05:30</updated><title type='text'>ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?</title><content type='html'>किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला... &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4LBUGHTQqI/AAAAAAAAAOE/l7HhEoxOE7A/s1600-h/nitin_gadkari.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5441123850799760034" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 262px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4LBUGHTQqI/AAAAAAAAAOE/l7HhEoxOE7A/s320/nitin_gadkari.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...&lt;br /&gt;तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...&lt;br /&gt;किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)&lt;br /&gt;प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...&lt;br /&gt;'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...&lt;br /&gt;एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1899087801894566999?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1899087801894566999/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1899087801894566999&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1899087801894566999'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1899087801894566999'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/02/blog-post_22.html' title='ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S4LBUGHTQqI/AAAAAAAAAOE/l7HhEoxOE7A/s72-c/nitin_gadkari.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3765403124636545603</id><published>2010-02-10T23:39:00.005+05:30</published><updated>2010-02-11T00:59:37.026+05:30</updated><title type='text'>माय नेम ईज 'वाद...'</title><content type='html'>आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असावेत की नाही... यावरून पेटलेल्या वादानं शिवसेना आणि शाहरूख खानमध्ये सध्या चांगलीच जुंपलीय... शाहरूखचं म्हणणं असं की खेळात राजकारण आणू नये आणि शिवसेनेचे म्हणणं असं की मुंबई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी संबंध तोडायचे म्हंटल्यावर भारतातल्या अलिकडच्या काळातल्या &lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MH1MzpTdI/AAAAAAAAANk/d3M8I3tFeNc/s1600-h/my-name-khan-shah-rukh.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5436697785718623698" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 238px; CURSOR: hand; HEIGHT: 338px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MH1MzpTdI/AAAAAAAAANk/d3M8I3tFeNc/s320/my-name-khan-shah-rukh.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;मोठ्या स्पोर्टिंग इव्हेंटमध्ये त्यांच्या खेळाडूंना येऊच देऊ नये... &lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर... &lt;/div&gt;&lt;div&gt;शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी तो स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे... त्यानं लिलावानंतर पोपटपंची करण्यापेक्षा त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना का घेतलं नाही? त्यानं एखादा खेळाडू घेतला असता आणि मग त्याला शिवसेनेनं विरोध केला असता, तर शाहरूखकडे एकतरी हुकमाचा पत्ता असता... पण त्यानं 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' या उक्तीला स्मरून नंतर बडबड करणं पसंत केलं... का? अहो, कारण सरळ आहे... त्याचा 'माय नेम ईज खान' येऊ घातलाय... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा सोनेरी मुलामा देऊन थोडा पाकधार्जिणेपणा दाखवला तर सिनेमाच्या प्रमोशनला मदत नाही का होणार???? इतका साधा-सरळ हिशोब आहे... त्यात शिवसेना-भाजप किंवा आणखी कोणी विरोध केलाच तर उत्तमच... अन्यथा सिनेमाची इतकी फुटक पब्लिसिटी कशी होणार? &lt;/div&gt;&lt;div&gt;बरं... शाहरूख ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेऊन गळा काढतोय, ते '&lt;span class=""&gt;स्पोर्ट्समन&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MIbBvjRfI/AAAAAAAAAN0/y2ga9gv3kJU/s1600-h/afridi.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5436698435583690226" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 220px; CURSOR: hand; HEIGHT: 174px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MIbBvjRfI/AAAAAAAAAN0/y2ga9gv3kJU/s320/afridi.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; स्पिरीट'च्या कसोटीवर किती उतरतात, हे तो बघणार नाही का? शाहीद आफ्रिदी सफरचंद खावं तसा बॉल खात होता. मैदानात १७ ते २० कॅमेरे असताना त्याची चेंडू कुरतडण्याची हिम्मत झाली... आफ्रिदीही आयपीएलसाठी उपलब्ध होता आणि शाहरूखला त्याला घेण्याची इच्छा होती म्हणे... आता या आफ्रिदीसाठी त्याला कोलकाता संघात घ्यायला इच्छुक असलेल्या शाहरूखनं 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चं नाव घेत बोंब मारावी? हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पहायचं वाकून' अशातली गत नाही का? &lt;/div&gt;&lt;div&gt;मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शाहरूखला कंठ का फुटला नाही? कारण स्पष्ट आहे... कारण त्या वेळी शाहरूख खानचा 'माय नेम ईज खान' नावाचा सिनेमा येऊ घातला नव्हता... त्या वेळी एका विशिष्ट समाजाची सहानुभूती मिळवण्याची त्याला व्यावसायिक गरज नव्हती... &lt;/div&gt;&lt;div&gt;अनेक बुद्धिवादी सांगत असतात की, सिनेमा ही कलाकृती आहे... त्याकडे त्याच नजरेनं पाहिलं जावं... आपले मंत्रीही हाच सल्ला देतात... पण मग अवधूत गुप्तेच्या झेंडाला राणेंच्या स्वाभिमाननं केलेला विरोध चालतो का? &lt;/div&gt;&lt;div&gt;सरकारचं म्हणणं असं की विरोध जरूर करा पण सनदशीर मार्गानं करा... पण शिवसेनेची कार्यपद्धती पाहता, पक्षाचा इतिहास पाहता शिवसेनेकडून आणखी कशा प्रकारचा विरोध अपेक्षित आहे? 'खान'चे प्रयोग बंद पाडा.... शाहरूखसमोर निदर्शनं करा.... त्याची पोस्टर्स जाळा.... असे आदेश शिवसैनिकांना द्यावे लागत नाहीत. पोर जन्माला येताना ज्याप्रमाणे श्वास घ्यायचं शिकूनच येतं, तसं काहीसं शिवसेनेचं आहे. 'खान'ला विरोध करा, इतकं मातोश्रीवरून सांगितलं तरी प्रत्येकाला माहित असतं नेमकं काय &lt;span class=""&gt;कराय&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MILKv7qqI/AAAAAAAAANs/ontRbWxLquU/s1600-h/sena_agitation.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5436698163123301026" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 231px; CURSOR: hand; HEIGHT: 244px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MILKv7qqI/AAAAAAAAANs/ontRbWxLquU/s320/sena_agitation.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;चंय&lt;/span&gt; ते...! आता मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सेनेची ही पद्धत माहित नाही, असं कसं मानायचं? आणि सनदशीर मार्गानं विरोध करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? 'सरकारनं आपला आवाज ऐकावा' यासाठी भगतसिंगांनी संसदेत स्फोट घडवला. त्यावेळी कोणाला इजा होऊ नये, साधं खरचटूही नये, याची काळजी घेत मोकळ्या जागी हातबॉम्ब फेकला... हा मार्ग सनदशीर म्हणायचा की हिंसक? आत्ता प्रसिद्धी मिळवणं ही सेनेची राजकीय गरज आहे, हे काही अंशी खरं असलं तरी अशी कुठलीही गरज नसतानाही (उदा. राज ठाकरे सेनेत असताना वैगरे...) बाळासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भूमिका घेतलीय... मग वानखेडे स्टेडियमचं पिच उखडणं असेल किंवा बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी स्विकारणं असेल.... &lt;/div&gt;&lt;div&gt;सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूखला आलेला पाकिस्तानचा कड प्रामाणिक आहे, असं म्हणायला हवं... कारण बुद्धिवाद्यांनी कितीही घोषा लावला तरी 'चित्रपट बनवणे' हा एक व्यवसाय आहे... नव्हे कोट्यवधींचा व्यवसाय आहे. आता धंदा करायचा म्हंटल्यावर त्याची जाहिरात करणंही आलंच की... आमीर खान वेगवेगळी रुपं घेऊन देशभर फिरतो, ते चालतं... शाहरूखनं पाकिस्तानची बाजू घेतलेली खपत नाही... असं कसं? शाहरूखला आलेला क्रिकेटचा पुळका हा त्या धंदेवाईक विचारातून आलाय. त्यामुळे त्यानं केलं ते चूक असं कसं म्हणणार... &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;Everything is fare in LOVE and WAR... and this is BOX OFFICE WAR... &lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3765403124636545603?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3765403124636545603/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3765403124636545603&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3765403124636545603'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3765403124636545603'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='माय नेम ईज &apos;वाद...&apos;'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/S3MH1MzpTdI/AAAAAAAAANk/d3M8I3tFeNc/s72-c/my-name-khan-shah-rukh.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1654432376553050686</id><published>2009-12-31T20:54:00.002+05:30</published><updated>2009-12-31T21:05:04.838+05:30</updated><title type='text'>नववर्षाच्या शुभेच्छा...</title><content type='html'>&lt;span style="font-size:130%;color:#990000;"&gt;&lt;strong&gt;'मला वाटलं ते...!' ब्लॉगच्या सर्व नियमित-अनियमित वाचकांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:verdana;font-size:180%;"&gt;&lt;span style="color:#993399;"&gt;H&lt;/span&gt;&lt;span style="color:#cc66cc;"&gt;a&lt;/span&gt;&lt;span style="color:#6633ff;"&gt;p&lt;/span&gt;&lt;span style="color:#9999ff;"&gt;p&lt;/span&gt;&lt;span style="color:#ccccff;"&gt;y&lt;/span&gt; &lt;span style="color:#ff0000;"&gt;N&lt;/span&gt;&lt;span style="color:#ff6666;"&gt;e&lt;/span&gt;&lt;span style="color:#ffcccc;"&gt;w&lt;/span&gt; &lt;span style="color:#006600;"&gt;Y&lt;/span&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;e&lt;/span&gt;&lt;span style="color:#33ff33;"&gt;a&lt;/span&gt;&lt;span style="color:#66ff99;"&gt;r&lt;/span&gt;&lt;span style="color:#ffcccc;"&gt;....&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1654432376553050686?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1654432376553050686/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1654432376553050686&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1654432376553050686'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1654432376553050686'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/12/blog-post_31.html' title='नववर्षाच्या शुभेच्छा...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-8550166915180794746</id><published>2009-12-22T16:07:00.004+05:30</published><updated>2009-12-22T16:46:21.247+05:30</updated><title type='text'>तूलना करायचीच झाली तर...</title><content type='html'>गेल्या आठवड्यात उटीला गेलेलो... सहज. फिरायला. आता उटीला जाऊन आलं की त्याबद्दल किमान ब्लॉगवर &lt;span class=""&gt;लि&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SzCp6vWEdSI/AAAAAAAAANc/o93v39J0GQs/s1600-h/16122009170.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5418017178333246754" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 303px; CURSOR: hand; HEIGHT: 203px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SzCp6vWEdSI/AAAAAAAAANc/o93v39J0GQs/s320/16122009170.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;हिलंच&lt;/span&gt; पाहिजे... नाहीतर मी पत्रकार कसला! नाही का? पण मला उटीतला निसर्ग... तिथले चहाचे मळे... खालपर्यंत येणारे ढग... (खरंतर ढग तिथेच असतात, आपण वर गेलेलो असतो!!!) तिथे मिळणारी ती 'होम मेड चॉकलेट्स...' इत्यादी इत्यादी असं बरंच लिहिलं जाऊ शकतं... पण मला सांगायचंय ते तिथल्या गावांबद्दल... स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची तामिळनाडूमधल्या निलगिरी जिल्ह्याशी तूलना करण्याचा मोह आवरत नाहीये... &lt;div&gt;&lt;div&gt;*****************&lt;/div&gt;&lt;div&gt;कोयंबतूर स्टेशनवर पहाटे(?) ६च्या सुमारास उतरल्यावर आधीच इथून ठरवलेली टॅक्सी तयार होती... टॅक्सीत बसल्यावर ड्रायव्हर अंकलनं आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत (अंकलचं नाव जोसेफ) माहिती द्यायला सुरूवात केली... उटी इथून ९० किलोमीटर आहे... नेहमीचा रस्ता गेल्यावर्षी पुरात वाहून गेल्यामुळे लांबून जायला लागतं... इत्यादी. नंतर अंकल म्हणाले की, 'रस्ता खराब असल्यामुळे जायला वेळ लागतो...!!' &lt;/div&gt;&lt;div&gt;एकदा घाट सुरू झाल्यावर खड्ड्या-खुड्ड्यातून जायची मनाची तयारी करू लागलो... शप्पथ सांगतो! थेट हॉटेलच्या दारात उतरेपर्यंत रस्त्यावर एकही खड्डा लागला नाही... पॅचेस अगदी तुरळक... लालूंच्या भाषेत सांगायचं तर 'हेमा मालिनीच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता...' हा रस्ता जोसेफ अंकलच्या म्हणण्याप्रमाणे 'खराब?' त्यांना एकदा बेलापूर ते बदलापूर असा प्रवास घडवावा (बाजूच्या सीटवर बसवून नेलं तरी चालेल...) अशी तीव्र इच्छा होत होती... म्हणजे प्रगत(?) महाराष्ट्रातून आलेल्या कोणाला 'कोयंबतूर-उटी रस्ता खराब आहे...' असं सांगण्याची अंकलची हिम्मतच झाली नसती... &lt;/div&gt;&lt;div&gt;*******************&lt;/div&gt;&lt;div&gt;दुसऱ्या दिवशी एका टुरिस्ट बसबरोबर 'साईट सिइंग' करायला गेलो... त्यावेळी आमचा ड्रायव्हर अण्णा कम गाईड अण्णा उर्फ रमेश अण्णा (पुन्हा मोडक्या हिंदीत) माहिती देत होता. या उटीच्या व्हॅलीत (तिथूनच आमची बस जात होती) ३६ (चु.भू.द्या.घ्या.) आदिवासी गावं आहेत. एकूण ७ जमातींचे आदिवासी तिथं राहतात... &lt;/div&gt;&lt;div&gt;आता आदिवासी गाव म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? झोपड्या... किंवा केवळ विटांची बांधलेली घरं... घरापुढे अंगण... एखादं ढोर... अंगणात नागडी-शेंबडी पोरं... इत्यादी... उटीमधल्या व्हॅलीच्या आदिवासी घरांमध्ये चारचाकी गाड्या होत्या... ज्याला 'बंगला' म्हणू शकतो, अशी बरीचशी घरं या 'आदिवासी पाड्यां'मध्ये होती. तिथं असलेल्या अफाट चहाच्या मळ्यांमुळे तिथले आदिवासी सधन असणं शक्य आहे. पण सरकारच्या 'पॉझिटीव्ह एनर्जी'ची जोड त्यांना तिथं मिळाली असणार... अन्यथा &lt;span class=""&gt;आपल्या&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SzCotGA950I/AAAAAAAAANU/-l3BKZy9EQM/s1600-h/17122009204.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5418015844388955970" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 264px; CURSOR: hand; HEIGHT: 373px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SzCotGA950I/AAAAAAAAANU/-l3BKZy9EQM/s400/17122009204.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; राज्यातल्या हिल स्टेशन्सची अवस्था आठवते... माथेरानचा मार्ग असलेलं नेरळ... महाबळेश्वरच्या आसपासची गावं... जव्हार... या ठिकाणी असलेल्या आदिवासींना या नैसर्गिक संपत्तीचा वापरच करू दिला जात नाही... तामिळनाडू सरकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन कसायला देतं... (आपल्याकडे आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कशा बळकावता येतील, याची चिंता वाहिली जाते...) तिथल्या सरकारच्या धोरणांमुळे निसर्गानं दोन्ही हातांनी उधळलेली संपत्ती तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचते, असंच दिसतंय... तामिळनाडूच्या अन्य भागांमध्ये स्थिती कशी आहे, माहित नाही... तिथं फिरायची संधी मिळाली की पाहता येईल. पण जो भाग पाहिला, त्यात मात्र निसर्ग आणि सरकार या दोघांमुळे तिथल्या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा पोहोचलीय... अर्थात उटीतल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचाही याला हातभार लागला असण्याची शक्यताही आहे. पण काहीही झालं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होणं नाही... &lt;/div&gt;&lt;div&gt;तिथे जाऊन परतल्यानंतर पुन्हा एकदा जव्हारला जाऊन यावं, असं वाटायला लागलंय... सगळ्यांनी एकत्र येऊन आपलं झोपलेलं सरकार.... आदिवासी खात्याचे स्वतः वनवासी असलेले मंत्री... या सगळ्यांना 'उटी उटी गोपाळा...'चा गजर करून जागं करण्याची गरज आहे... &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-8550166915180794746?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/8550166915180794746/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=8550166915180794746&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8550166915180794746'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8550166915180794746'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/12/blog-post_22.html' title='तूलना करायचीच झाली तर...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SzCp6vWEdSI/AAAAAAAAANc/o93v39J0GQs/s72-c/16122009170.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3240342159189257493</id><published>2009-12-01T15:06:00.005+05:30</published><updated>2009-12-01T16:28:22.309+05:30</updated><title type='text'>बादशहाचं 'कॉस्ट कटिंग...'</title><content type='html'>बेगमला कितीतरी दिवसांपासून बिरबलाच्या जागी आपल्या भावाला घुसवायचं होतं... पण दर वेळी बिरबल आपल्या चातुर्यानं बेगमचा 'प्लॅन' हाणून पाडायचा... एकदा आपल्या महालात पेपर वाचत बसली असताना बेगमनं 'कॉस्ट कटिंग'ची बातमी वाचली... ती वाचल्यावर बेगमच्या डोक्यात एक मस्त शक्कल आली... तिचा 'मक्सद' होता अर्थातच बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरवण्याचा... मग तिनं आपल्या भावाला बोलावणं पाठवलं आणि त्याच्यासोबत चर्चा करून सगळा प्लॅन फायनल केला...&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;शनिवारी रात्री जेवणाच्या वेळी बादशहा कोंबडीची तंगडी तोडत असतानाच बेगम म्हणाली, 'काय महागाई वाढले सगळीकडे... सगळ्या जगात सगळे राजे-महाराजे पैसे वाचवण्याच्या उद्योगात आहेत... आपल्या राज्यात मात्र उधळपट्टी ऐन भरात आलीय...' &lt;/div&gt;&lt;div&gt;झालं... एकतर चविष्ट कोंबडी रस्सा आणि बेगमचं लाडिक बोलणं... बादशहा पाघळला नाही, तरच नवल... पण बिरबलाशी बोलल्याशिवाय आणि त्याचं मत घेतल्याशिवाय बादशहा काही करणं अशक्यच... त्यानं दुसऱ्याच दिवशी सकाळी बिरबलाकडे दूत पाठवला... सुट्टीच्या दिवशी बादशहानं बोलावलंय, म्हणजे एकतर काही महत्त्वाचं काम असणार किंवा महाराजांच्या डोक्यात कुठलंतरी खुळ आलं असणार... हे बिरबलानं लगेच ताडलं... बिरबल हजर झाल्यावर बादशहानं रात्री जेवताना बेगमकडून ऐकलेलं वाक्य जसंच्या तसं बिरबलाच्या तोंडावर फेकलं... ते ऐकून बिरबल अवाकच झाला... चर्चा नेमकी कुठल्या दिशेनं जात्ये, त्याच्या लक्षात येईना... &lt;/div&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxT0Q-ZIijI/AAAAAAAAANE/yMyMH0t0dRw/s1600/AB2.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5410217624842308146" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 236px; CURSOR: hand; HEIGHT: 272px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxT0Q-ZIijI/AAAAAAAAANE/yMyMH0t0dRw/s320/AB2.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;div&gt;इतक्यात बेगम म्हणाली, 'त्यामुळेच आता आपल्या राज्यात कॉस्ट-कटिंग करायचा निर्णय महाराजांनी घेतलाय... त्याची अमलबजावणी करण्यासाठी वजीर या नात्यानं त्यांनी तुम्हाला बोलावलंय... आपल्याकडच्या सगळ्या खात्यांमधली कोण-कोण माणसं काढून टाकता येतील, याची यादी संध्याकाळपर्यंत माझ्या भावाकडे गेली पाहिजे... महाराजांनी कॉस्ट-कटिंग खात्याचा मंत्री म्हणून त्याला नेमलंय...' &lt;/div&gt;&lt;div&gt;बेगमचं हे भाषण ऐकल्यावर बिरबलानं लगेच ओळखलं यामागे कोण आहे... आणि कशासाठी आहे... बेगम आणि तिच्या भावाच्या असल्या क्लुप्त्या बिरबलाला माहित होत्या... पण हे या थराला जाईल, याची त्याला अजिबात खात्री नव्हती... &lt;/div&gt;&lt;div&gt;बिरबलानं आपल्या परीनं बादशहाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला... पण या सगळ्या गोष्टी बेगमनं रात्रभरात बादशहाच्या डोक्यात इतक्या भरल्या होत्या... की बादशहाला बिरबलाचा मुद्दा ऐकूच येईना... राज्याच्या तिजोरीतल्या लाख्खो मोहरा वाचणार, याचीच बादशहाला भुरळ पडलेली... अखेरीस 'जशी आज्ञा खाविंद...' असं म्हणून बिरबल निघून गेला...&lt;/div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;बादशहाच्या (खरंतर &lt;span class=""&gt;बेगमच्या!&lt;/span&gt;) आज्ञेप्रमाणे बिरबलानं आपल्या इच्छेविरुद्ध राज्यातल्या सगळ्या खात्यातल्या कामगारांची यादी बेगमच्या भावाकडे 'पेश' केली... बेगमच्या भावानं बिरबलाला दुसऱ्या दिवशी येऊन भेटायला सांगितलं... &lt;/div&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxTztOZZ_lI/AAAAAAAAAM8/Hu3VsgdVsRU/s1600/AB1.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5410217010663128658" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 277px; CURSOR: hand; HEIGHT: 210px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxTztOZZ_lI/AAAAAAAAAM8/Hu3VsgdVsRU/s320/AB1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;div&gt;दुसऱ्या दिवशी बादशहासोबत झालेल्या एका मिटिंगमध्ये बेगमच्या भावानं यादी अपूर्ण असल्याचं सांगून बिरबलावर पहिला हल्ला केला... बिरबलाला असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच... त्यामुळे त्यानं आपला बचाव तयार ठेवला होता... मात्र तो काही बोलण्यापूर्वी बाहशहानं बेगमच्या भावाला याचा अर्थ विचारला... &lt;/div&gt;&lt;div&gt;त्यावर बेगमचा भाऊ म्हणाला, 'सगळ्या खात्यांची यादी बिरबलानं दिलीय... मात्र संरक्षण खातं, अर्थात सैन्यातल्या ले-ऑफची यादी यात नाही... एकदा कॉस्ट-कटिंग करायचं म्हंटल्यावर सगळ्या खात्यांमध्ये व्हायला पाहिजे...' &lt;/div&gt;&lt;div&gt;हे ऐकल्यावर मात्र बिरबल थक्क झाला... बेगम आणि तिचा भाऊ वजिराच्या खुर्चीसाठी या थराला जातील, याची त्याला कल्पनाच नव्हती... &lt;/div&gt;&lt;div&gt;अखेरीस तो बादशहाला म्हणाला, 'सैन्यातल्या कपातीची यादी करणं आपल्याला शक्य नाही... तो आपला स्वतःचा अधिकार आहे, असं मला वाटतं...' &lt;/div&gt;&lt;div&gt;बिरबलानी असं म्हंटल्यावर बादशहा थोडा सावध झाला... बिरबलाला तो पुरता ओळखून होताच... शेवटी बादशहानं ही जबाबदारी बेगमच्या भावावरच सोपवली आणि मिटिंग संपली....&lt;/div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;बेगमच्या भावानं सगळ्यात आधी बिरबलाच्या 'सेनापती'ची रवानगी राजधानीत नव्यानं बांधण्यात आलेल्या मुदपाकखान्याचा सुरक्षा-रक्षक या जागी केली... त्यानंतर ५० टक्के सैनिक कमी करताना त्यानं आणि बेगमनं अक्षरशः चिठ्ठ्या टाकल्या... अर्थात हे बादशहाला माहित नव्हतं... बिरबलाला माहित असून उपयोग नव्हता... कारण बादशहाला सांगून समजणार नाही, हे त्याला स्वानुभवानं माहित होतं... &lt;/div&gt;&lt;div&gt;सगळ्या सैनिकांना खलिते गेले, की उद्यापासून कामावर येऊ नका... इतकं सगळं होऊनही बेगमच्या भावानं उरलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रसद बंद केली... 'युद्ध सुरू नसल्यानं सैनिकांनी घरून डबे आणावेत आणि चहापण घरूनच थर्मासमध्ये भरून आणावा', असा फतवा बेगमच्या भावानं काढला... या प्रकारामुळे सैन्यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली... बिरबलालाही हे सगळं असह्य झालं होतं...&lt;/div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;एकदा रात्री बादशहा घोरत पडला असताना १च्या सुमारास एक सैनिक धावत-धावत महालात आला... त्यानं तातडीनं महाराजांना उठवण्यास त्यांच्या सेवकांना सांगितलं... बादशहा डोळे चोळत-चोळतच जरा गुश्श्यातच उठला आणि सैनिकाला काय झालंय ते सांगण्याची आज्ञा केली... त्यावर सैनिक म्हणाला, 'शेजारच्या राजानं आपल्यावर हल्ला केलाय... त्याचं सैन्य आपल्या सीमेवर येऊन टेकलंय...' &lt;/div&gt;&lt;div&gt;हे ऐकल्यावर बादशहाची झोपच उडाली... त्यानं तातडीनं बिरबलाला बोलावणं पाठवलं... पण दिड-दोन तासांनी बिरबल डोळे चोळत-चोळत आला.... हे पाहिल्यावर बादशहा आणखीनच भडकला... त्यानं बिरबलाला थेट फैलावर घेतलं आणि हल्ला कसा झाला आणि आत्ता काय स्थिती आहे, ते विचारलं... &lt;/div&gt;&lt;div&gt;बिरबल म्हणाला, 'आपल्या कॉस्ट-कटिंगची बातमी शेजारच्या राजाला त्याच्या गुप्तहेरांनी दिली असणार... आपण सैन्य ५० टक्के कमी केल्यामुळे आपली ताकद कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असणार आणि.....' &lt;/div&gt;&lt;div&gt;बिरबलाचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच आणखी एक सैनिक धावत आत शिरला आणि त्यानं नवीच माहिती बादशहाला दिली... तो म्हणाला, 'आपण कमी केलेले सगळे सैनिक शेजारच्या राजाकडे गेल्येत... त्यानं तितक्याच पगारात सगळ्यांना घेतलं आणि आता हेच सैनिक आपल्यावर चाल करून येतायत...' &lt;/div&gt;&lt;div&gt;हे ऐकल्यावर तर बादशहा हादरलाच... त्यानं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं... बिरबलानं खांदे उडवले आणि म्हणाला, 'आता काय करायचं याचं उत्तर बेगमच्या भावानं दिलं पाहिजे...' हे ऐकल्यावर बेगमला घामच फुटला... ही परिस्थिती हाताळायला आपला भाऊ लायक नाही, किंबहुना बिरबलाइतका कोणीच लायक नाही, हे तिला पक्क ठाऊक होतं... &lt;/div&gt;&lt;div&gt;शेवटी बिरबल म्हणाला, 'मी यावर मार्ग काढायला तयार आहे... आपण ही परिस्थिती हाताळू शकतो... फक्त त्याचा तिजोरीवर थोडा ताण येईल... हे मान्य असेल तर अजूनही हल्ला वाचवणं शक्य आहे...' &lt;/div&gt;&lt;div&gt;बादशहा &lt;span class=""&gt;आ&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxT05DQv2GI/AAAAAAAAANM/gS1YV0Hb1J8/s1600/AB4.gif"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5410218313344079970" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 258px; CURSOR: hand; HEIGHT: 213px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxT05DQv2GI/AAAAAAAAANM/gS1YV0Hb1J8/s320/AB4.gif" border="0" /&gt;&lt;/a&gt;णि&lt;/span&gt; बेगमनं मागे-पुढे न पाहता बिरबलासाठी तिजोरी मोकळी करण्याची तयारी दाखवली... त्यावर बिरबल म्हणाला, 'आपल्यावर चालून येत असलेल्या आपल्याच सैनिकांना दुप्पट पगारावर परत घेतलं जात असल्याची घोषणा तातडीनं करा... म्हणजे सगळं नीट होईल...' बादशहाला ही आयडिया एका क्षणात आवडली... त्यानं तातडीनं खलिता घेतला आणि आदेश काढला... तो घेऊन निरोप घेऊन आलेले दोन्ही सैनिक निघून गेले.... राज्यावरचं संकट टळल्यामुळे बादशहा आणि बेगमनं सुटकेचा निश्वास टाकला....&lt;/div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;सैनिक निघून गेल्यावर बादशहाला बिरबल म्हणाला, 'खाविंद... माफ करा... पण मी तुमच्याशी खोटं बोललो... राज्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही... पण आपण कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली आपली शक्तीस्थळं कमकुवत करत गेलो, तर काय होऊ शकतं... याची छोटी झलक तुम्हाला दाखवली...' थोडा पॉज घेऊन बिरबल म्हणाला, 'हल्ला खोटा असला तरी तुम्ही दिलेले आदेश खरे आहेत... त्या सैनिकांना आपण दुप्पट नाही, तरी पुर्वीच्या पगारात पुन्हा घेतलंच पाहिजे...'&lt;/div&gt;&lt;div&gt;**************&lt;/div&gt;&lt;div&gt;बादशहाला बिरबलाचं म्हणणं पटलं आणि आपल्या या वजिराचा आणि त्याच्या चातुर्याचा अभिमान त्याच्या मनात दाटून आला... याच आनंदात त्यानं 'कॉस्ट कटिंग'ला फाटा देत दरबारात बिरबलाला शाही मेजवानी दिली... &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3240342159189257493?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3240342159189257493/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3240342159189257493&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3240342159189257493'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3240342159189257493'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='बादशहाचं &apos;कॉस्ट कटिंग...&apos;'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SxT0Q-ZIijI/AAAAAAAAANE/yMyMH0t0dRw/s72-c/AB2.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-862454297926956889</id><published>2009-11-28T00:09:00.003+05:30</published><updated>2009-11-28T23:23:27.043+05:30</updated><title type='text'>भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...</title><content type='html'>&lt;span style="color:#000000;"&gt;आमच्या सोसायटीत तशी पोरं फार... पण त्यातले चार नग म्हणजे भरत्या, पक्या हे दोन शेजारी, त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारा चिनू आणि दुसऱ्या विंगमध्ये राहणारा अम्या... या चौघांची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आधी त्यांची ओळख करून देतो... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;अम्या...&lt;/span&gt; आमच्या सोसायटीतल्या पोरांचा दादा. त्याला सगळे टरकून असतात. वयानं मोठा आणि श्रीमंत बापाचा पोरगा असल्यानं सगळ्या सोसायटीत त्याचा वचक आहे. त्याचं घरही इतरांपेक्षा मोठं... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;span style="color:#ff0000;"&gt;चिनू...&lt;/span&gt; हा चिनू म्हणजे त्यातल्या त्यात अम्याशी पंगा घेणारा... त्याचं घरही मोठं पण घरात त्याच्या बाबांची सत्ता चालते... एका अर्थी घरात हुकूमशाहीच आहे म्हणा ना! सोसायटीत घर असून घराभोवती मोठ्ठी भिंत, असा त्यांचा घरचा थाट... याचं आणि भरत्याचं पटत नाही... पक्याची आणि चिनूची मात्र घट्ट मैत्री.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;span style="color:#33cc00;"&gt;पक्या &lt;/span&gt;सोसायटीतलं सगळ्यात लहान कार्टं... पण अतिशय वाह्यात... भरत्याच्या खोड्या काढण्यात त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट... त्याला चिनूची जोरदार फूस... घरची गरिबी असूनही चिनूच्या पैशांवर माज करण्यात पक्याचा हातखंडाच... &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आपल्या गोष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे &lt;span style="color:#999999;"&gt;भरत्या&lt;/span&gt;... याचं घर पण मोठ... पैसाही बऱ्यापैकी, म्हणजे मध्यमवर्गातलं कुटुंब आहे म्हणा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत घरातला असल्यानं सगळ्यांशी जमवून घेण्याचा याचा स्वभाव... आता याच्या या स्वभावाचा पक्या आणि चिनू गैरफायदा घेतात... पण हा आपला शांत असतो... पक्या तर याच्या घरात आपटीबार फोडतो दिवाळी-बिवाळी नसताना... तरीही भरत्या फक्त त्याला दम देतो, आणि सोडून देतो... भरत्याचं चिन्याशी एकदा आणि पक्याशी तीन वेळा जोरदार भांडण पण झालं होतं... अगदी मारामारीही झाली होती... पण शेवटी घरचे मधे पडल्यावर ते मिटलं... पुन्हा सगळ्यांशी मैत्री करायला भरत्या तयार... असा हा साधा-भोळा!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;तशा या चौघांच्या किंवा यातल्या दोघा-तिघांचे किस्से खूप आहेत सोसायटीतले.. पण मी गेल्या दोन-तिन दिवसांत झालेल्याच गोष्टी सांगणार आहे...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;******************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;दोन-तिन दिवसांपूर्वी अम्या चिनूकडे खेळायला गेलेला... अम्या सगळ्यांमध्ये मोठा असला तरी नाही म्हंटलं तरी थोडासा चिनूला टरकतोच... त्यामुळे त्याच्याकडे गेल्यावर अम्या शहाण्यासारखा वागतो... तिथं गेल्यावर अम्यानं चिनूचं जोरदार कौतुक केलं... चिनूचे हुकूमशहा बाबा समोर होतेच... त्यामुळे तर अम्याला आणखीनच कंठ फुटलेला 'चिनू स्तुती' करायला... कौतुक करून अम्या कुठला थांबतोय..! त्यानं चिनूला सल्ला देऊन टाकला की भरत्या आणि पक्यातलं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कर... आता चिनू प्रयत्न करणार म्हणजे पक्याला मदत करून भरत्याला गप्प करण्याचा प्रयत्न करणार... त्यामुळे भरत्याला हे समजल्यावर तो जाम खवळला...! आता शांत असला तरी राग येणारच ना? &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;********************************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;हे घडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अम्यानं भरत्याला घरी जेवायला बोलावलेलं... अम्या राजकारणात पक्का मुरलेला होता... चिनूच्या घरी झालेल्या गोष्टीमुळे भरत्या दुखावलाय, हे अम्याला पक्कं ठाऊक होतं... त्याला खुष करणं गरजेचं होतं... म्हणून घरी नेहमी सगळे इंग्रजी बोलत असूनही अम्यानं भरत्याला चक्क मराठीत 'ये... ये... ये... तुझं स्वागत आहे...' असं म्हंटलं. भरत्या खुष... त्यानंतर भरत्याच्या बाबांचा आपल्या पाकिटात ठेवलेला फोटोपण अम्यानं दाखवला आणि 'तुझे बाबा कस्सले सॉलिड आहेत... आपण जाम मानतो त्यांना' असंही सांगून टाकलं... झालं भरत्या विरघळला... त्याला वाटलं की अम्या आपलाच खरा मित्र आहे... चिनूच्या घरी तो जे बोलला ते चुकून होतं... पक्याला अद्दल घडवायचा अम्याचा 'इरादा पक्का' आहे, याचीही भरत्याला खात्री पटली... अम्याच्या घरी पोटभर जेऊन भरत्या आपल्या घरी आला... आणि कोल्हापूरी चादर घेऊन गाssssढ झोपी गेला...!!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;*****************************************************************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-862454297926956889?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/862454297926956889/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=862454297926956889&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/862454297926956889'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/862454297926956889'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/11/blog-post_28.html' title='भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1496591033252679903</id><published>2009-11-04T16:20:00.006+05:30</published><updated>2009-11-04T17:59:41.059+05:30</updated><title type='text'>'वन्दे मातरम्'चं राजकारण!</title><content type='html'>'जमियत उलेमा ए &lt;span class=""&gt;हिं&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFyhQAD_7I/AAAAAAAAAMs/x2wmm2uJALE/s1600-h/vande-mataram-devnagari.gif"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5400223343750414258" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 284px; CURSOR: hand; HEIGHT: 524px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFyhQAD_7I/AAAAAAAAAMs/x2wmm2uJALE/s400/vande-mataram-devnagari.gif" border="0" /&gt;&lt;/a&gt;द&lt;/span&gt;' या मुस्लिम उलेमांच्या संघटनेनं देवबंदच्या परिषदेत फतवा काढला की म्हणे मुस्लिमांनी 'वन्दे मातरम्' म्हणू नये... काचं कारण देण्यात आलंय की मातृभूमीला वन्दन केल्यानं मुस्लिमांचा एकेश्वरवाद शिल्लक रहात नाही... कारण अल्लाशिवाय कोणासमोरही नतमस्तक व्हायचं नाही, असं या फतव्यात म्हंटलंय. दुसरीकडे वन्दे मातरम् न म्हंटल्यामुळे मुस्लिमांना देशाबद्दल प्रेम नाही, असं मानण्याचं कारण नसल्याचंही उलेमा ए हिंदनं स्पष्ट केलंय. मुळात प्रश्न वन्दे मातरम् म्हंटल्यामुळे कोणी देशभक्त ठरतो, असं मानणंच मूर्खपणाचं आहे. देशभक्ती ही एखादं गीत म्हणणं-न म्हणण्यावर ठरवणं हे मूर्खपणाचंच ठरेल... नाहीतर पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांनी कधीतरी पंजाब-काश्मीरातल्या शाळेत वन्दे मातरम्, जण गण मन... म्हंटलं असेलच की...! त्यामुळे जामियत उलेमा ए हिंदनं हे कोणाला बजावलंय माहित नाही... ते असो...&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;इथं प्रश्न असा आहे, की वन्दे मातरम् मुस्लिमांनी का नाही म्हणायचं... मुस्लिम धर्मात एकच देव असला तरी निरनिराळ्या दर्ग्यांवर मुस्लिम भाविक नतमस्तक होतातच की... ज्यांचे हे दर्गे असतात, त्यांना कोणी निश्चितच 'देव' मानत नसणार... पण तिथं माथं टेकलं जातंच ना..? मग तुमच्या मातृभूमीसमोर 'व्हर्चुअल नतमस्तक' झालं, तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल, असं का मानता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम धर्म एक साधं बंगाली गीत म्हंटल्यामुळे भ्रष्ट होईल, असं मानण्यात काय अर्थ आहे. &lt;/div&gt;&lt;div&gt;आता विषय असा आहे, की वन्दे मातरम् का म्हणायचं...? मुळात १८५७च्या स्वातंत्र्यासंग्रामाचं वन्दे मातरम हे &lt;span class=""&gt;स्फुरणगीत&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFy7eNJQZI/AAAAAAAAAM0/NXE8sIrwd1g/s1600-h/101_vande-matram_Urdu-trans.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5400223794239979922" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 261px; CURSOR: hand; HEIGHT: 484px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFy7eNJQZI/AAAAAAAAAM0/NXE8sIrwd1g/s400/101_vande-matram_Urdu-trans.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; ठरलं... देशात स्वातंत्र्यासाठी झालेला हा पहिला-वहिला नियोजित उठाव... हा उठाव फसला असता तरी त्यानंतर थेट १९४७ला देश स्वतंत्र होईपर्यंत हजारो क्रांतीकारकांना वन्दे मातरम् या गीतानं तेज दिलंय... १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशभरातले अनेक संस्थानिक-राजे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते... मात्र या सगळ्यांनी या उठावाचं नेतृत्व दिलं होतं दिल्लीचे ज्येष्ठ राज्यकर्ते बहाद्दुरशहा जफर यांच्याकडे... याचा अर्थच असा की 'वन्दे मातरम्' या गीतानं भारलेले लढवय्ये एका मुस्लिम राजाच्या नेतृत्वात लढले होते... मग आता दारूल उलूम किंवा मुस्लिम उलेमांचा अचानक विरोध असायचं कारण काय? &lt;/div&gt;&lt;div&gt;यामागे एकेश्वरवादाचा पाठपुरावा करण्यापेक्षा राजकारणाचाच भाग अधिक दिसतोय... काहीतरी विचित्र फतवे काढून वाद निर्माण करण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो... त्यातून मिडीयाचं लक्ष वेधून घेण्याचाच हेतू अधिक असतो. असं काही केल्याशिवाय माध्यमं दखल घेत नाहीत, त्याला कोण काय करणार? आता शिवसेना-भाजप आणि मुख्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या हातात कोलित मिळणार... आता आंदोलनं होतील... देशभर रस्ते अडवून सामुदायिक वन्दे मातरम् पठणाचे कार्यक्रमही (उदा. महाआरती) होऊ शकतात... किंवा यावरून कोर्टबाजी होण्याचीही शक्यता आहे... एकूणच वन्दे मातरम् हे आता निव्वळ स्फुरणगीत न रहाता एक राजकीय हत्यार होणार आहे... &lt;/div&gt;&lt;div&gt;मुळात दारूल उलूम, जामियत उलेमा ए हिंद किंवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच 'वन्दे मातरम्'बद्दल बोलणं योग्य नाही. आपण जेव्हा संपूर्ण वन्दे मातरम् म्हणतो किंवा कोणाच्या सुंदर आवाजात ऐकतो, त्यावेळी आपल्या शरीरावर रोमांच उठल्यावाचून राहात नाही... अशा या अतिशय तेजस्वी गीताचं राजकारण व्हावं, हेच दुर्दैवी आहे... ज्यांना हे म्हणायचंय त्यांनी म्हणावं... त्याला आडवण्यासाठी कोणी फतवे काढू नयेत आणि ज्यांना म्हणायचं नाही, त्यांनी म्हणू नये... त्यासाठी कोणी जबरदस्ती करू नये... इतकीच इच्छा! अन्यथा उगीचच या गीताचं पावित्र्य नष्ट होईल की काय, अशी भिती वाटते.... &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;***************&lt;/div&gt;&lt;div&gt;जाताजाता एकच प्रश्न... 'वेदमंत्रांहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्... ' असं गदिमांनी म्हंटलं तेव्हा हिंदूंच्या भावना अशाच दुखावल्या होत्या काय...? शंकराचार्यांनी गदिमांच्या या गीतावर बंदी घालण्याची मागणी केली होती काय...? किंवा हिंदूंनी हे गीत म्हणू नये, असं कोणी सांगितलं होतं काय...?&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:180%;color:#ff0000;"&gt;&lt;strong&gt;वन्दे मातरम्!!!&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5400218472498034498" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 300px; CURSOR: hand; HEIGHT: 388px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFuFtK_d0I/AAAAAAAAAMk/bPsmMmmrtXQ/s400/bharat1.gif" border="0" /&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1496591033252679903?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1496591033252679903/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1496591033252679903&amp;isPopup=true' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1496591033252679903'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1496591033252679903'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/11/blog-post_04.html' title='&apos;वन्दे मातरम्&apos;चं राजकारण!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SvFyhQAD_7I/AAAAAAAAAMs/x2wmm2uJALE/s72-c/vande-mataram-devnagari.gif' height='72' width='72'/><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1633342326324934406</id><published>2009-11-02T15:52:00.005+05:30</published><updated>2009-11-02T16:41:16.098+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='fire ioc'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='jaipur fire'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='fuel depot fire'/><title type='text'>कहीं आग लगे....</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66e-S2klI/AAAAAAAAAMM/asg1XWg96hg/s1600-h/fire3.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5399458044544717394" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; CURSOR: hand; HEIGHT: 137px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66e-S2klI/AAAAAAAAAMM/asg1XWg96hg/s200/fire3.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; घटना तशी आपल्यापासून दूर घडलेली... आपल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांपासून. जयपूरच्या आयओसीच्या डेपोला लागलेली आग पाचव्या दिवशीही धुमसतेच आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, ही तेलाला लागलेली आग असल्यामुळे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही... ती आग तिला वाटेल तेव्हा विझेल... मग आपण कोण-कोण आत होरपळलंय, त्याचा पंचनामा करायला मोकळे होऊ.. ज्यांनी या आगीची दृष्यं पाहिली असतील, त्यांना अधिकाऱ्यांच्या या असहाय्यतेचं कारण समजेल. हजारो मीटर उंचावर उसळणाऱ्या धडकी भरवतील अशा ज्वाळा आजही या अग्नीकांडात दिसतायत. आणखी १२-१५ &lt;span class=""&gt;ता&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66eifUUsI/AAAAAAAAAME/HiSi6A9DWCM/s1600-h/fire2.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5399458037080806082" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; CURSOR: hand; HEIGHT: 140px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66eifUUsI/AAAAAAAAAME/HiSi6A9DWCM/s200/fire2.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;सांनी&lt;/span&gt; एकदा सगळं तेल संपलं की आग शमेल, असं सांगितलं जातंय.&lt;br /&gt;ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.&lt;br /&gt;आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...&lt;br /&gt;आणखी एक &lt;span class=""&gt;धो&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66eW_4qKI/AAAAAAAAAL8/KKuh43Zv_TM/s1600-h/fire1.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5399458033996179618" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 200px; CURSOR: hand; HEIGHT: 133px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66eW_4qKI/AAAAAAAAAL8/KKuh43Zv_TM/s200/fire1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;का&lt;/span&gt; म्हणजे शहरांच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपांचा... जयपूरइतका नसेल, तरी मोठं नुकसान करण्याइतका इंधनसाठा यात असतोच असतो... मग असल्या मानवी चुका तिथं झाल्या तर आसपासच्या वस्तीचं काय? हा विचारच भयानक आहे. घटना आणखी भयानक असतील.&lt;br /&gt;जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1633342326324934406?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1633342326324934406/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1633342326324934406&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1633342326324934406'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1633342326324934406'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='कहीं आग लगे....'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Su66e-S2klI/AAAAAAAAAMM/asg1XWg96hg/s72-c/fire3.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3315011762964266759</id><published>2009-10-24T21:45:00.004+05:30</published><updated>2009-10-24T22:10:11.984+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Dan Brown'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='English Novel'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='The lost Symbol'/><title type='text'>Dan Brown turned phylosopher...</title><content type='html'>Four previous novels by Dan Brown were pure novels... No doubt &lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_0"&gt;th&lt;/span&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMtO4ysAzI/AAAAAAAAALs/K_U3OBFB8xo/s1600-h/dan.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5396206512306389810" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 189px; CURSOR: hand; HEIGHT: 290px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMtO4ysAzI/AAAAAAAAALs/K_U3OBFB8xo/s320/dan.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;at all those novels also have many &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_1"&gt;factual&lt;/span&gt; things. &lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_2"&gt;CERN&lt;/span&gt;, The Vatican in 'Engels and Demons' or NSA in 'Digital Fortress' etc. But his new book 'The Lost Symbol' is more than just a novel. It is more &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_3"&gt;philosophical&lt;/span&gt; than his previous novels...&lt;br /&gt;The Lost Symbol is also a mistery but it has a golden edge of good thoughts, faith in our ancient books. As the story and the author are American, obviously the book Dan &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_5"&gt;referred&lt;/span&gt; is The Bible... But the message is clear... Any ancient book has some (or same?) hidden meaning and that is faith in god. Dan even mentioned '&lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_6"&gt;Geeta&lt;/span&gt;' and '&lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_7"&gt;Vedaas&lt;/span&gt;' in his book while mentioning the ancient literature. As a Hindu by birth, I replaced Bible' by '&lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_9"&gt;Geeta&lt;/span&gt;...' and to my surprise, it made &lt;span class="blsp-spelling-error" id="SPELLING_ERROR_10"&gt;perfe&lt;/span&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMtcjIK4SI/AAAAAAAAAL0/Ec2qyBKf96M/s1600-h/lost-symbol.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5396206747009081634" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 208px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMtcjIK4SI/AAAAAAAAAL0/Ec2qyBKf96M/s320/lost-symbol.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;ct &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_11"&gt;scenes&lt;/span&gt;. Even our forefathers said the same thing, even they didn't heard of &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_12"&gt;Meson's&lt;/span&gt; at all...&lt;br /&gt;So I think religion is &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_13"&gt;irrelevant&lt;/span&gt; if you mentioning God. Even the Atheists also &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_14"&gt;believe&lt;/span&gt; that 'God is not exists...' and still mentioning about him... So Dan became more &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_15"&gt;philosopher&lt;/span&gt; in this book... But altogether, The Lost Symbol is again Good &lt;span class="blsp-spelling-corrected" id="SPELLING_ERROR_16"&gt;attempt&lt;/span&gt; by him, as usual...&lt;br /&gt;Dan, WE ARE WAITING FOR YOUR NEW NOVEL NOW... MAY BE SOMETHING ON EGYPT....!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3315011762964266759?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3315011762964266759/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3315011762964266759&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3315011762964266759'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3315011762964266759'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/10/dan-brown-turned-phylosopher.html' title='Dan Brown turned phylosopher...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMtO4ysAzI/AAAAAAAAALs/K_U3OBFB8xo/s72-c/dan.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3242719812192846236</id><published>2009-10-24T19:49:00.005+05:30</published><updated>2009-10-24T21:12:02.300+05:30</updated><title type='text'>हेच होणार होतं...</title><content type='html'>विधानसभेचे निकाल लागले... भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा दारूण पराभव पत्करावा लागलाय आणि आघाडीची हॅटट्रीक झाली... हे होणारच होतं!  गेल्या १० वर्षांमध्ये सक्षम विरोधी पक्ष वाटावा असं युतीनं काय केलंय? लोकांनी &lt;span class=""&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMWuPCshxI/AAAAAAAAALk/YYxxxUJfFdw/s1600-h/vidhan.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5396181762087618322" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMWuPCshxI/AAAAAAAAALk/YYxxxUJfFdw/s400/vidhan.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;त्यांच्यावर&lt;/span&gt; काय विश्वास दाखवायचा? हे लोक सत्तेत आले तर आपलं भलं करतील, असे लोकांना वाटावं, असं यांनी काय केलंय...?&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;युतीच्या नेत्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते विधानसभेत आणि बाहेर अभ्यासपूर्ण बोलतात... अन्यथा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच यांनी धन्यता वाटते. शिवसेनेत तर आनंदी-आनंदच आहे. हा आनंद निवडणूक प्रचारात प्रकर्षानं दिसला. उद्धव ठाकरेंना सरकारची उणीदुणी काढण्यापेक्षा राज ठाकरेंना नावं ठेवण्यातच जास्त रस होता... सरकारचं अपयश जनतेपुढे मांडण्यात शिवसेना कमी पडली, याचंच हे फळ आहे. &lt;/div&gt;&lt;div&gt;दुसरीकडे भाजपही सगळं आलबेल नाहीये... गेल्या वर्षीच गोपीनाथ मुंडेंनी भाजपतून फूटण्याचा घाट घातला होता. त्यांची आणि गडकरींची 'मैत्री' जगजाहीर आहे. केंद्रातही लाथाळ्या सुरू आहेत. वसुंधरा राजे कधीही भाजपातून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. मग असल्या भांडकुदळ लोकांना निवडून स्वतःची माती करण्यापेक्षा लोडशेडींग-तर-लोडशेडींग..., आत्महत्या-तर-आत्महत्या..., महागाई-तर-महागाई.... पण आघाडीलाच मतं देणं लोकांनी पसंत केलंय...! &lt;/div&gt;&lt;div&gt;लोकसभा निवडणूकीत युतीनं केलेला 'राज'नामाचा गजर आताही सुरूच आहे. म्हणे मनसेमुळे युतीची मतं फुटली.... अरे फुटली असतील ना! नाही कोण म्हणतंय? पण हे एकच तुणतुणं किती वेळा वाजवणार? लोकसभेनंतर तुम्हाला राज ठाकरेंची ताकद लक्षात आली होती ना? मग त्यावर इलाज करायचा सोडून नुसतं मनसेच्या नावानं खडे फोडण्याचं कारण काय? हे राजकारण आहे... नवे पक्ष येणार... नवे नेते तयार होणार... पण तुमची धोरणं आणि काम चोख असेल, तर कुण्या राज ठाकरेंना घाबरायचं कारण काय? पण खरी मेख इथेच आहे... युतीचं नाणं खणखणीत नव्हतं, हेच खरं आहे. 'नाचता येईना अंगण वाकडं...' या म्हणीचा प्रत्यय त्यांनी लोकसभेवेळी दिला आणि आता विधानसभेलाही! केवळ राज ठाकरेंना शिव्या-शाप देऊन काही उपयोग नाही. &lt;/div&gt;&lt;div&gt;भाजप-सेनेनं गाजावाजा करून सुरू केलेली शॅडो-कॅबिनेटची केवळ एक बैठक झाली... म्हणजे सरकारच्या कामावर वचक ठेवणारा कणाच रबराचा असल्याचं दिसलं. जो पक्ष विरोधी पक्ष म्हणून आपलं काम नीट करू शकत नाही, तो पक्ष सरकारात आला तर चांगलं काम करेल, असा विश्वास लोकांना कसा वाटणार? त्यामुळे स्वाभाविकपणे जे व्हायचं तेच झालंय... &lt;/div&gt;&lt;div&gt;या निकालाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. विधानसभेवर भगवा फडकावण्याचं स्वप्न पाहणारी शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेलीय. आधीच मनसेच्या लाटेत गटांगळ्या खाणाऱ्या शिवसेनेची होडी आता पार तिरकी झालीय. भाजपपेक्षा कितीतरी जास्त जागा लढवूनही त्यांचे आमदार कमी निवडून आल्येत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या हातून जवळजवळ गेलंय. शिवसेनेचा उताराकडे प्रवास राणे-राज बाहेर पडल्यावरच सुरू झाला होता. आता शिवसेना अधिक वेगानं रसातळाला जातेय... यातून वेळीच सावरण्याची शिवसेनेला गरज आहे. अन्यथा त्यांची जागा घ्यायला 'मनसे' सज्ज आहे... राज ठाकरेंचं 'मराठी कार्ड' फार काळ चालेल, असं नाही. शेवटी आता लोकांना विकासाची भाषा बोलणारे जास्त आवडतात, हे वारंवार सिद्ध होतंय. पण शिवसेना सावध झाली नाही, तर राज कुठल्याही क्षणी 'मराठी'वरून 'विकासा'वर येऊ शकतात आणि शिवसेनेच्या बोटीला शेवटचा धक्का देऊ शकतात... &lt;/div&gt;&lt;div&gt;'आता पुढली पाच वर्षं करण्यासारखं काही नाही...' या भ्रमात युतीचे नेते नसतील तर बरं... निराशेचा काळ लोटल्यानंतर आता तरी जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका युतीनं बजाजावी... जबाबदार आणि अभ्यासू विरोधी पक्ष ही लोकशाहीतली सगळ्यात मोठी गरज आहे. त्याखेरीज लोकशाही आणि लालफितशाही यांच्यात फार फरक उरणार नाही. येती पाच वर्षं युतीनं आपली दैवदत्त भूमिका नीट पार पाडावी... कारण निवडून कोणीही आला, तरी जनतेचे हाल संपणार नाहीयेत... त्यामुळे विरोधी पक्षात कोणीही असलं तरी लोकांचे हाल कमी करण्यासाठी आवाज उठवणं ही त्यांची जबाबदारी आहे. &lt;/div&gt;&lt;div&gt;बाकी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 'वेल-डन' असं म्हंटलंच पाहीजे...! आणि भाजप-सेना युतीला बोंबा मारण्याची कमीत कमी संधी द्यावी, यासाठी 'ऑल दि बेस्ट'ही दिलं पाहीजे...!!&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;********************&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000066;"&gt;&lt;em&gt;माझा 'स्टार माझा'मध्ये असलेला मित्र मंदार पुरकर याचं वाचन अफाट... त्यानं भाजपच्या नेत्यांना उल्लेखून सांगितलेला एक किस्सा...&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;--------------&lt;/div&gt;&lt;div&gt;एकदा एका आठवड्याच्या बाजारात एक शेतकरी दोन म्हशी विकायला येतो... &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;गिऱ्हाईक (एका म्हशीकडे बोट दाखवून) :&lt;/strong&gt; ही म्हैस कशी दिली रे? &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;शेतकरी :&lt;/strong&gt; ५० हजार... ही दोन वेळा व्यायलीय... दररोज ५ ते ७ लिटर दूध देते... &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;गिऱ्हाईक :&lt;/strong&gt; आणि ही दुसरी म्हैस... ही कशी दिली?&lt;/div&gt;&lt;div&gt;शेतकरी : एक लाख... ही रेड्याला जवळ पण येऊ देत नाही!&lt;/div&gt;&lt;div&gt;गिऱ्हाईक : मग... दूध वैगरे???&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;शेतकरी : &lt;/strong&gt;कसं येणार?&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;गिऱ्हाईक : &lt;/strong&gt;मं... तरीही इतकी किंमत कशी हिची?&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;strong&gt;शेतकरी :&lt;/strong&gt; काय राव... कॅरेक्टर नावाची काही चीज आहे की नाही?&lt;/div&gt;&lt;div&gt;--------------&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;भाजपचे नेते आणि पक्षाचे असं आहे... नुसतं कॅरेक्टर असून त्याचा लोकांना उपयोग '0' आहे... नाही का?&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3242719812192846236?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3242719812192846236/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3242719812192846236&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3242719812192846236'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3242719812192846236'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='हेच होणार होतं...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SuMWuPCshxI/AAAAAAAAALk/YYxxxUJfFdw/s72-c/vidhan.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-309564245078161400</id><published>2009-09-15T16:05:00.007+05:30</published><updated>2009-09-15T16:52:56.042+05:30</updated><title type='text'>ब्रेकिंग न्यूज?</title><content type='html'>ब्रेकिंग न्यूज... साम मराठी के असिस्टंट प्रोड्युसर अमोल परांजपे बदलापूर से ट्रेन में निकल चुके है... वे बेलापूर जाएंगे... लोकल ट्रेन के एक तिसरे डिब्बे के एक दरवाजे में वे खडे है... हमारे संवाददात अमुक-अमुक भी उनके साथ है....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div align="left"&gt;नाही... आश्चर्यचकित होऊ नका... आज सकाळी टीव्ही लावला तेव्हा टीव्हीवर अशीच.. अगदी अशीच एक बातमी सुरू होती. यात फक्त बदलापूरच्या जागी दिल्ली होतं... बेलापूरच्या जागी लुधियाना आणि अमोल परांजपेच्या जागी होते राहूल गांधी... हां... आत्ता ही झाली खरी 'ब्रेकिंग न्यूज...!!!' &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;काँग्रेसचे महासचिव राहूल गांधी आणि ट्रेननं... अरेच्च्या! ही खरोखर बातमीच आहे. त्यांच्या मातोश्री काल मुंबईला येताना विमानाच्या इकोनॉमी क्लासनं आल्या होत्या. (याच विमानात आमचे खासदार सुरेश टावरे हेदेखील होते म्हणे... आणि तेही बिझनेस क्लासमध्ये... मग बाईंना इकोनॉमी क्लासमध्ये बघितल्यावर त्यांनी आपली व्हीआयपी सीट एका सरदारजींना देऊ केली आणि &lt;span class=""&gt;स्वतः&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sq934uCLwkI/AAAAAAAAALM/SHv_WcE15hM/s1600-h/Rahul-Gandhi302.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5381651896044601922" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 252px; CURSOR: hand; HEIGHT: 223px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sq934uCLwkI/AAAAAAAAALM/SHv_WcE15hM/s400/Rahul-Gandhi302.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; इको.क्लासमध्ये आले. आणि शप्पथही घेतली म्हणे की या पुढे फक्त इको.क्लासनंच प्रवास करणार... व्वा... टावरे जी... आमच्या मतांचं सोनं केलंत हो!!!) हां.. तर मुळ मुद्दा म्हणजे सोनियाबाई काल इको.क्लासनं मुंबईत आल्या. मग 'माँ से बेटा सवाई...' हे सिद्ध करण्यासाठी राहूलजींनी थेट शताब्दीचं रिझर्वेशन करून टाकलं. तेही एसी चेअर कारचं... &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;खरंतर राहूलजींना ही गोष्ट फुटायला नको होती... म्हणजे मिडियात बोंबाबोंब होऊ नये, असं त्यांना वाटत होतं. पण झालं भलतंय... त्यांची गाडी निघणार, नेमके त्याच वेळी तमाम हिंदी चॅनल्सचे रिपोर्टर तिथं हजर... (न्यूज २४ या वाहिनीचं नशिब बलवत्तरच... नेमकं याच गाडीत आणि याच डब्यात त्यांच्या एका रिपोर्टरचंही रिझर्वेशन होतं म्हणे...) मग काय... दे दणादण ब्रेकिंग न्यूज सुरू! सगळ्या चॅनल्सवर दाखवत होते... राहूल गांधी निकले ट्रेन मे... रेल्वे से जाएंगे लुधियाना... राहूल गांधीने आणखी काय काय... &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;जोक्स अपार्ट... मला एक कळत नाही... म्हणजे मला एक कळतं की, हा योगायोग नाही... म्हणजे नेमकी राहूलबाबांना झुकझुक गाडीनं जायची इच्छा व्हावी आणि त्याच वेळी तमाम वाहिन्यांचे रिपोर्टर तिथं हजर असावेत... माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतकं कळतं की, याला मराठीत 'पब्लिसिटी स्टंट' असं म्हणतात... राहूल गांधींना या गोष्टी नव्या नाहीत... असली नाटकं ते अधून-मधून करतच असतात. मागे एकदा काहीतरी कुठेतरी 'पाट्या' टाकण्याचं (शब्दशः पाट्या टाकण्याचं...) काम त्यांनी केलं होतं मिडिया-बिडियाला बोलवून.... आजचं रेल्वे प्रवासाचंही नाटकच... &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मुळात या नेत्यांचं छानछौकी राहणं... त्यांच्या गाड्या... त्यांच्या सिक्युरिटीचा लवाजमा पाहिला की या गरीब बिच्चा-यांना जनतेची किती काळजी आहे ते... एखाद दिवशी घमेली उचचली किंवा एखाद दिवस रेल्वेनी गेलं की तूम्ही आम जनतेच्या अधिक &lt;span class=""&gt;जव&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sq94D9z376I/AAAAAAAAALU/kSFpl-6qQZU/s1600-h/rahul_labour.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5381652089258110882" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 278px; CURSOR: hand; HEIGHT: 248px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sq94D9z376I/AAAAAAAAALU/kSFpl-6qQZU/s400/rahul_labour.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;ळ&lt;/span&gt; जाल, हे वाटणं एक तर मूर्खपणाचं आहे किंवा हे नेते समोरच्याला (म्हणजे आपल्याला) मूर्ख समजतात... मुळात राहूल गांधी जेव्हा रेल्वेनं गेले त्या डब्यात त्यांच्या आजूबाजूच्या सिट्सवर त्यांचे सुरक्षारक्षक, सेक्रेटरी इत्यादी होते. त्या कम्पार्टमेंटमधल्या उरलेल्या सीट मोकळ्या ठेवल्या होत्या. मग राहूल गांधींनी सामान्य जनतेसारखा प्रवास केला, असा दावा कुठल्या तोंडानं करायचा? या नेत्यांना असलेला धोका बघता अगदी मी बदलापूरहून बेलापूरला येतो तसं त्यांनी येणं अपेक्षितही नाही... पण मग ही 'दिखाऊगिरी' कशासाठी...? &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;ज्यांना विमानाच्या बिझनेस क्लासनं जाणं परवडतं त्यांनी बिझनेस क्लासनं जावं... ज्यांना इकोनॉमी क्लासच परवडतो त्यांनी इकोनॉमी क्लासनं जावं... ज्यांना रेल्वेचं एसी तिकीट परवडतं त्यांनी ते रिझर्वेशन करावं... ज्यांना थ्री-टियर नॉन एसी परवडतं त्यांनी त्या डब्यात बसावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी 'चालू' तिकीट काढून जावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी (स्वतःच्या जबाबदारीवर) विदाऊट तिकीट जावं.... माझं म्हणणं इन शॉर्ट इतकंच... की नाटकबाजी करू नये... पण आपल्या नेत्यांना नेमकं तेच करण्यात इंटरेस्ट असतो... आजचा राहूल गांधींचा 'दिल्ली टू लुधियाना' प्रवास म्हणजे या नाटकबाजीतलाच एक नवा अंक... या पलिकडे याला महत्त्व नाही... माझ्या मते मिडियानंही देऊ नये... (पण ते होणे नाही, हे ही खरंच...!) &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-309564245078161400?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/309564245078161400/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=309564245078161400&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/309564245078161400'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/309564245078161400'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/09/blog-post_15.html' title='ब्रेकिंग न्यूज?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sq934uCLwkI/AAAAAAAAALM/SHv_WcE15hM/s72-c/Rahul-Gandhi302.jpg' height='72' width='72'/><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1754147550054835839</id><published>2009-09-11T23:21:00.002+05:30</published><updated>2009-09-11T23:29:25.440+05:30</updated><title type='text'>आघाडी... बिघाडी....</title><content type='html'>आघाडी बिघाडी लागली झळ...&lt;br /&gt; कुणी बाई काढली  कुणाची कळ...?&lt;br /&gt;थोडी न थोडकी... जुंपली फार...&lt;br /&gt;दोघांच्या तलवारीला चमचम धार...&lt;br /&gt;&lt;br /&gt;डोक्यावर इलेक्शन बैठक फोल....&lt;br /&gt;बडवून फुटला आघाडीचा ढोल...&lt;br /&gt;युती बाई - अशी काई...&lt;br /&gt;तो-यामध्ये खडी...&lt;br /&gt;हातावर अजूनही सैलच 'घडी...'&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिस-या आघाडीचं उघडून दार...&lt;br /&gt;आठवले काकांनी घातला वार...&lt;br /&gt;ऐक्याच्या नावाखाली&lt;br /&gt;एक झाले सोळा...&lt;br /&gt;आघाडीच्या पोटात मोठ्ठा गोळा...&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिल्लीबाई म्हणते आघाडी करू...&lt;br /&gt;विलासराव म्हणतात एकटे लढू...&lt;br /&gt;आम्हा नको आघाडी...&lt;br /&gt;घोषा सुरू...&lt;br /&gt;एकटे जिंकू किंवा एकटे मरू....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1754147550054835839?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1754147550054835839/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1754147550054835839&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1754147550054835839'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1754147550054835839'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/09/blog-post_11.html' title='आघाडी... बिघाडी....'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2650945033531268341</id><published>2009-09-09T21:12:00.006+05:30</published><updated>2009-09-09T22:12:49.412+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='terrorism'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Ishrat'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='fake encounter'/><title type='text'>इशरतच्या निमित्तानं....</title><content type='html'>२००४ साली गुजरात &lt;span class=""&gt;पोलि&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfYyZMid1I/AAAAAAAAAK0/uy8_CP5lZfU/s1600-h/israt2.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5379506640185882450" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 265px; CURSOR: hand; HEIGHT: 176px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfYyZMid1I/AAAAAAAAAK0/uy8_CP5lZfU/s400/israt2.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;सांनी&lt;/span&gt; पहाटेच्या वेळी चार 'अतिरेक्यां'चं एन्काऊंटर केलं. त्यात एक मुलगी होती इशरत जहाँ... मुंबईच्या अगदी जवळ, मुंब्रा या ठाण्याच्या उपनगरातली अवघ्या १९ वर्षांची इशरत लष्कर-ए-तैय्यबाची अतिरेकी आहे, असं सांगण्यात आलं. केंद्रानं नेमलेल्या न्यायालयीन समितीनं हे एन्काऊंटर बनावट असल्याचं म्हंटलंय... त्यावरून पुन्हा एकदा या जुन्या वादाला तोंड फुटलंय.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;न्यायदंडाधिकारी एस.पी. तमांग यांनी दिलेल्या अहवालात हे एन्काऊंटर 'फेक' असल्याचं म्हंटलंय... मुळात फेक एन्काऊंटर ही संकल्पना फारशी नवी नाही. अनेकदा अनेक गुंडांना संपवण्यासाठी अशी एन्काऊंटर्स केली जातात. मुंबई पोलिसांमध्ये तर अशा 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' पोलिस अधिका-यांची मोठी मांदियाळी आहे. या फेक एन्काऊंटर्सला लोकांचा छुपा पाठिंबाही असतो, असं म्हंटलं तर फारसं वावगं ठरू नये... आपली एकूण न्यायालयीन प्रक्रिया ही '१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये,' यावर बेतलेली असल्यानं स्वाभाविकपणे वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक अट्टल गुन्हेगार शिक्षेशिवाय एकतर कोठडीत असतात किंवा जामीनावर बाहेर बागडत असतात. अशा वेळी एखाद्या अट्टल आणि समाजाला त्रासदायक ठरणा-या इसमाचा परस्पर न्याय केला, तर बिघडलं कुठे, असा एक छुपा सूर ऐकायला येतो. काही 'मानवतावादी संघटना' याला "कायदा हातात घेणं" असं &lt;span class=""&gt;म्हणत&lt;/span&gt; असले तरी एकूण सर्वसामान्यांचं मत "बरं झालं संपवला..." असंच असतं. त्यामुळे इशरत आणि तिच्या तीन मित्रांचं झालेलं एन्काऊंटर हे फेक असू शकतं, नव्हे इतर ९९ टक्के एन्काऊंटर्सप्रमाणे ते बनावटच असणार, यात शंका बाळगायचं कारण नाही.... &lt;/div&gt;&lt;div&gt;पण या 'एन्काऊंटर खरं की खोटं?' या वादात मुळ मुद्दा मात्र बाजुला पडलाय, असं वाटतंय. 'इशरत आणि तिचे मित्र खरोखर अतिरेकी होते की नाही...' या प्रश्नाकडून पद्धतशीरपणे लक्ष विचलित करण्यात आलंय. (यात केंद्र सरकार आणि बहुतांश मिडियाचा पुढाकार आहे.) मुळात &lt;span class=""&gt;गोध्रा&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfZbZEcZ6I/AAAAAAAAAK8/OGII64AhbNc/s1600-h/ishrat1.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5379507344526567330" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 209px; CURSOR: hand; HEIGHT: 217px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfZbZEcZ6I/AAAAAAAAAK8/OGII64AhbNc/s400/ishrat1.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;कांड&lt;/span&gt; आणि त्यानंतरच्या दंगली यामुळे अतिशय संवेदनशील बनलेल्या गुजरातेत हे लोक का चालले होते, हे बाहेर आलेलं नाही. त्यांच्या गाडीत शस्त्रास्त्र सापडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (पण हादेखील एक बनाव असू शकतो, कारण टाईम्सच्या बातमीनुसार पंचनाम्यात हा उल्लेख नाही.) पण हा एफआयआर खरा मानला तर रायफली घेऊन हे चौघेजण कोणत्या पिकनिकला चालले होते? त्यांचं टार्गेट खरोखर नरेंद्र मोदी तर नव्हते...? यासारखे बरेच प्रश्न उपस्थित होतायत. &lt;/div&gt;&lt;div&gt;इशरत जहाँ ही मुंब्र्याची राहणारी... तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एन्काऊंटर होण्यापूर्वी 'लष्कर ए तैय्यबा' हे नावच त्यांनी ऐकलं नव्हतं... अरेच्चा... असं कसं होऊ शकतं? गेली अनेक वर्ष देशभरात धुमाकूळ घालणा-या एका अतिरेकी संघटनेचं नाव ठाण्यासारख्या शहरात राहणा-या लोकांनी ऐकलंच नाही... शंका आहे!!! &lt;/div&gt;&lt;div&gt;बरं... क्षणभर गृहित धरुयात की तिच्या घरच्यांनी 'लष्कर'चं नाव ऐकलंच नव्हतं पूर्वी... पण मुलगी एखाद्या अतिरेकी संघटनेसाठी काम करत असेल, तर ती काय घरी बोंबा मारत फिरणार आहे की 'मी अतिरेकी झालीय' म्हणून... घरच्यांना कसं कळणार की मुलगी कॉलेजमध्ये कोणाच्या संपर्कात आलीय आणि काय करतेय ते... &lt;/div&gt;&lt;div&gt;आणखी एक शक्यता अशी की इशरत अजाणतेपणी या घटनेत मारली गेली असेल. तिला खरंच माहित नसेल की आपण ज्यांच्याशी मैत्री केली आहे आणि ज्यांच्यासोबत गुजरातेत 'फिरायला' जातोय, ते कुठल्यातरी कुकर्मात गुंतले आहेत... तिला विचारीला असं वाटत असेल की आपले चांगले मित्र आहेत, जाऊयात पिकनिकला... आपण कुठल्यातरी कथित 'जिहादी' मोहिमेवर जातोय, ते तिला ठाऊकच नसेल... असंही असू शकतं...!&lt;/div&gt;&lt;div&gt;या सगळ्या शक्यता मांडण्याचं कारण असं की मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ आणि तिचे तीन मित्र (यातला एक जण पाकिस्तानी आहे, असं वृत्त काही वाहिन्या देतायत) &lt;span class=""&gt;यांच्या&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfaAsgGn3I/AAAAAAAAALE/t73i3Ah1hYw/s1600-h/israt3.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5379507985398013810" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 250px; CURSOR: hand; HEIGHT: 174px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfaAsgGn3I/AAAAAAAAALE/t73i3Ah1hYw/s400/israt3.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;शी&lt;/span&gt; गुजरात पोलिसांचं वैयक्तिक वैर होतं का? त्यांनी नेमकं या चौघांनाच का मारलं असेल... त्या पहाटे तिथून हजारो वाहनं गेली असतील... मग नेमकी यांचीच गाडी अडवून त्यांना ठार करायचं काय कारण? भले फेक असेल, पण या चौघांचंच एन्काऊंटर करण्याची गुजरात पोलिसांना काय गरज पडली असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. &lt;/div&gt;&lt;div&gt;क्षणभर गृहित धरुयात की, हे चौघे निरपराध आहेत.... गुजरात पोलिसांना काही टीप मिळाली होती... पण ख-या अतिरेक्यांना मारायचं सोडून त्यांनी सापडलेल्या चार लोकांना गोळ्या घातल्या आणि मोकळे झाले... आता प्रश्न असा उरतो की, पोलिसांना टीप मिळालेले खरे अतिरेकी कुठे आहेत. (पुन्हा एकदा स्पष्ट करावसं वाटतंय की टीप मिळाल्याशिवाय उगीच चौघांना पकडून मारायला पोलिसांची या चौघांशी वैयक्तिक दुश्मनी असण्याचं कारण नाही...!) याचा अर्थ खरे अतिरेकी त्यावेळी (किंवा अन्य कोणत्यातरी वेळी) गुजरातेत गेले असणार आणि आपलं 'कार्य' सिद्धीला नेण्याचा प्रयत्न केला असणार... मग ते अतिरेकी कुठायत... अतिरेकी म्हणून मारून चुकीच्या लोकांना जगासमोर आणायचं आणि निश्चिंत रहायचं, हे गुजरात सरकार आणि पोलिसांना परवडणारं होतं का?&lt;/div&gt;&lt;div&gt;असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात... पण दुर्दैवानं आपल्याला हे पैलू दिसत नाहित... दिसले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.... मिडिया त्यांना हवी तीच बाजू लोकांसमोर मांडतात... &lt;/div&gt;&lt;div&gt;इशरतच्या निमित्तानं 'फेक एन्काऊंटर'ची चर्चा करण्याऐवजी 'आपल्या लहानलहान शहरांमध्ये पसरलेले अतिरेक्यांचे हातपाय' यावर चर्चा झाली आणि उपाय झाले तर जास्त बरं होईल... &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2650945033531268341?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2650945033531268341/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2650945033531268341&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2650945033531268341'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2650945033531268341'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='इशरतच्या निमित्तानं....'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SqfYyZMid1I/AAAAAAAAAK0/uy8_CP5lZfU/s72-c/israt2.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-5999959964356092544</id><published>2009-08-31T21:35:00.005+05:30</published><updated>2009-09-02T15:01:47.434+05:30</updated><title type='text'>नगारा वाजला...</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpwAnblyOJI/AAAAAAAAAKs/hXkz9uiA_qI/s1600-h/raj-thackeray.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;येणार... येणार... म्हणता म्हणता निवडणुका आल्या... नवी दिल्लीत वाजलेला हा बिगुल आता पुढला दीड महिना राज्यभर निनादत राहणार आहे...! पाच पक्ष... २८८ आखाडे आणि शेकडो मल्ल... लढाई जोरदार रंगणार आहे.... तेव्हा प्रेक्षकहो सज्ज व्हा! &lt;/div&gt;&lt;div&gt;शिवसेना-भाजप युती जवळजवळ निश्चित आहे... काही जागांच्या अदलाबदलीवरून किरकोळ तू-तू... मै-मै... होण्याची शक्यता आहे. पण ते तितकंच राहिल. एखद-दुस-या जागेवर 'मैत्रीपूर्ण लढती' बघायला मिळतील. प्रश्न आहे आघाडी होणार की नाही हा... आघाडी झाली नाही तर सत्ताबदल होणार हे नक्की मानायला हरकत नाही. कारण आधीच तिसरी आघाडी झाल्यानं दलित मतं काँग्रेसला मिळायची शक्यता कमी आहे. रामदास आठवलेंनी लोकसभेतल्या पराभवाचा पुरेपुर बदला घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या नाहीत तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा ही आघाडी पाडू शकते, हे निश्चित... (आठवा... मनसे @ लोकसभा) शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांची मतं खातील, ती वेगळीच... त्यामुळे अशा ब-याच काठावरच्या जागा युती खिशात टाकेल... आघाडी झाली तर यातला धोका थोडा कमी होऊ शकतो... &lt;/div&gt;&lt;div&gt;युतीमध्ये सध्या सगळं आलबेल दिसतंय, हे खरं आहे... पण गडकरी-मुंडे यांचे संबंध किती 'जिव्हाळ्या'चे आहेत, ते आपल्याला माहित्ये. केंद्रात भाजपमध्ये सध्या जे चाललंय त्याचं मायक्रो-व्हर्जन महाराष्ट्रातही आहेच... त्यामुळेच मुंबईतल्या काही जागांबाबत भाजपमध्येच एकवाक्यता नाही... शिवाय सामनातल्या आजच्या अग्रलेखानं भाजप नेते दुखावले असण्याची शक्यता आहे. 'हे आईचं मुलाला रागावणं आहे... आई नाही का मुलाला कारट्या-मेल्या असं म्हणते... तसंच हे आहे,' असं सांगून भाजपच्या प्रकाश जावडेकरांनी या अग्रलेखाचं टोक मऊ केलं असलं तरी आत कुठेतरी-काहीतरी दुखल्याचं जाणवलंच... हिच अवस्था राज्यातल्या केंद्रीय नेत्यांची झाली असणार... हा अग्रलेख लिहिण्याचं सामनाचं टायमिंग मात्र जोरदार आहे... हाच अग्रलेख उद्याच्या अंकात आला असता तर त्याचा आणखी वेगळा अर्थ निघू शकला असता... भाजप नेत्यांसारखंच कार्यकर्तेही या अग्रलेखानं दुखावले असतील... (अग्रलेख कितीही खरा असला तरी...!!!!) असो! &lt;/div&gt;&lt;div&gt;तर मुख्य मुद्दा असा, की पडघम वाजायला लागलेत... तुंबळ युद्ध सुरू झालंय... आता मल्ल सज्ज आहेतच पण पत्रकारही सरसावून सिद्ध झालेत... (तारखा जाहीर होण्याची वाट नेत्यांपेक्षा जास्त आम्हीच पहात होतो...!) यातले काही पत्रकार कोणत्यातरी मल्लाला टिप्स देणारे असतील तर काही एखादा मल्ल कसा बहाद्दर आहे, हे सांगण्यात मश्गूल होतील तर रेफ्रीच्या भूमिकेत असतील... पण गम्मत अशी की, कोण टीप्स देतंय, बढाया कोण मारतंय आणि कोण रेफ्री आहे हे शेवटपर्यंत कोणालाच समजणार नाही! पुन्हा विषयांतर झालं... &lt;/div&gt;&lt;div&gt;तर मुळ मुद्दा असा की, राज ठाकरेंमुळे भाजप आणि शिवसेना, केंद्रातल्या कलहामुळे भाजप, तिस-या आघाडीमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेस, काँग्रेसमुळे राष्ट्रवादी, तिस-या आघाडीमुळे प्रकाश आंबेडकर (यावर वाद होऊ शकतो... कारण प्रकाश आंबेडकरांची ताकद किती आहे, कोण जाणे?), प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे तिसरी आघाडी... अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या ** कपाळात आल्यात... यात सगळ्यात कमी धोका असेल तो मनसे आणि तिस-या आघाडीला... पण या दोघांची न्युसन्स पॉवर जबरदस्त आहे, हे सगळ्यांनाच मान्य होईल... त्यांच्या सिटा कमी आल्या, तरी ते अनेक जागा पाडू शकतात. पण &lt;/div&gt;&lt;div&gt;युतीची मतं - मनसेनं खाल्लेली मतं = आघाडीची मतं - तिस-या आघाडीनं खाल्लेली मतं&lt;/div&gt;&lt;div&gt;असलं गणित जुळून आलं तर मग युती की आघाडी हे ठरवणं आणखी कठीण होईल... मनसे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढत्ये... आणि तिसरी आघाडीही... त्यामुळे कोणाची न्युसन्स पॉवर जास्त आहे, हे अजून समजलेलं नाही... त्यावर वरच्या गणिताची फोड अवलंबून आहे... पण सगळ्यात जास्त धोका आघाडी-युतीच्या नेत्यांनाच आहे... &lt;/div&gt;&lt;div&gt;भले टीव्हीवर बाईट देताना किंवा सभेत भाषणं ठोकताना हे लोक आव आणतील... पण मनात भिती भरलेली असणारच... त्याला कारण आहे आपणच... आपण कधी कोणाला डोक्यावर बसवू आणि कधी खाली आपटू हे कोणीच सांगू शकलेलं नाही... (अगदी चंद्रास्वामीपण...) म्हणजे वाजपेयींनी सहा महिने आधी निवडणुका घेतल्या तेव्हा कोणाच्या स्वप्नात आलेलं का, की भाजप विरोधी पक्षात बसेल... किंवा त्याच वेळी आंध्रप्रदेशात 'मिस्टर आयटी' चंद्राबाबू नायडूंचं पानिपत होईल... किंवा गेल्या विधानसभेला कोणाला वाटलेलं का, की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचंच सरकार सत्तेत येईल (आणि सहा महिन्यांपूर्वीच खुर्ची खाली केलेले विलासराव पुन्हा मुख्यमंत्री होतील...) याची कोणीच कल्पना केली नव्हती... पण ते असं झालं कारण आपण... 'ये पब्लिक है... ये सब जानती है...' &lt;/div&gt;&lt;div&gt;निकाल २२ तारखेला आहे. मतदान... दिवाळी... निकाल... असा हा अजब क्रम आहे... (त्यामुळे सगळ्या नेत्यांची (आणि पत्रकारांची) दिवाळी चांगलीच 'वाजणार!' हे नक्की झालंय...) हे म्हणजे 'धुळवड...(राजकीय)', दिवाळी...(खरीखुरी) आणि मग शिमगा....(एकमेकांच्या नावानं)' अशा क्रमानं सण साजरे होणार आहेत... त्यामुळे आता सिद्ध व्हायला हरकत नाही... लढायला..., लढवायला आणि पहायलाही....!&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-5999959964356092544?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/5999959964356092544/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=5999959964356092544&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5999959964356092544'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5999959964356092544'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_31.html' title='नगारा वाजला...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1668608904493020431</id><published>2009-08-30T00:26:00.007+05:30</published><updated>2009-08-30T02:19:28.805+05:30</updated><title type='text'>भाजप 'दक्ष...' संघ 'आरम...'</title><content type='html'>&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;राष्ट्रीय स्वयंसेवक &lt;/span&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmOtqC3aSI/AAAAAAAAAJk/3FomVenNn14/s1600-h/Bhagwat.jpg"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5375484545274964258" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 274px; CURSOR: hand; HEIGHT: 206px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmOtqC3aSI/AAAAAAAAAJk/3FomVenNn14/s320/Bhagwat.jpg" border="0" /&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;संघ म्हणजे 'संघ परिवार' या अध्यरुत संकल्पनेचा कुटुंबप्रमुख... विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम यासारख्या अनेक संघटनांचं जाळं संघाच्या या कुटूंबात आहे. त्यातलाच एक 'कानामागून येऊन तिखट झालेला' सदस्य म्हणजे भारतीय जनता पार्टी... एक तर राजकीय पक्ष असल्यामुळे अनिर्बंध अधिकार... सत्ता गाजवण्याची लागलेली सवय यामुळे भाजपमधले काही नेते हे पक्षाला 'ऑटोनॉमस' किंवा स्वायत्त &lt;span class=""&gt;मानतात&lt;/span&gt;... त्यांना मनातून असं वाटत असतं की "कोण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? त्यांनी आम्हाला शहाणपणा का शिकवावा? आम्ही स्वतंत्र आहोत आमचे निर्णय घ्यायला... इ.इ.इ." &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;पण हे केवळ मनात... त्याच मनाच्या दुस-या एका कोप-यात त्यांना हेदेखील पक्क ठाऊक आहे की आपल्या पक्षाचा डोलारा हा संघाच्या भक्कम पायावर उभा आहे. जर घराच्या भिंतींनी पायापासून फारकत घ्यायची ठरवली, तर काय होईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच संघाला उघड-उघड दुखवायची कोणाची हिम्मत नाही... भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते संघाच्याच मुशीत घडलेत... आणि ही उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाहीत... काही अपवाद वगळता सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकतर संघ किंवा विद्यार्थी परिषदेत सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केलाय. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात जे सरकार साडेचार वर्षं आलं होतं, ते देखील संघामुळेच... आयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनाची पार्श्वभूमी या विजयाला होती. &lt;span class=""&gt;त्या&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmO8VcodFI/AAAAAAAAAJs/Njm-Y_VXTEs/s1600-h/BJP_1.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5375484797443929170" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 233px; CURSOR: hand; HEIGHT: 168px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmO8VcodFI/AAAAAAAAAJs/Njm-Y_VXTEs/s320/BJP_1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;मुळे&lt;/span&gt; संघानं टेकू काढून घ्यायचा ठरवला, तर भाजपचा तंबू मातीत मिसळायला वेळ लागणार नाही, हे नेते पक्क जाणून आहेत... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;सध्या भाजपमध्ये रणकंदन सुरू आहे... होय! मी रणकंदन हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलाय... स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणा-या भाजपनं आपले पायही मातीचेच आहेत, हे दाखवून दिलंय... जसवंत सिंग यांचं पुस्तक... राजस्थानातला सत्तासंघर्ष (खरंतर विरोधी सत्तासंघर्ष)... यशवंत सिन्हा-अरूण शौरी प्रभूतींची टोमणेबाजी... या सगळ्या एका मोठ्या युद्धातल्या छोट्या लढाया आहेत... मुख्यतः हे युद्ध जुंपलंय ते 'संघीय भाजप नेते' विरुद्ध 'बिगरसंघीय भाजप नेते' यांच्यात... अडवाणी-राजनाथ सिंग यांना भविष्यात नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात मोठं करायचंय... त्याच वेळी बिगरसंघीय नेत्यांनी अरूण जेटलींचं नाव रेटलंय... नेतृत्वबदलाची चर्चा ही याच 'उत्तरदायी' ठरवण्यातून पुढे आलीय... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;शेवटी पोरं भांडायला लागली की आई-वडील जे करतात तेच मोहनजी भागवतांनी केलं... ते म्हणाले की, 'भाजपची इच्छा असेल तर मध्यस्ती करायला संघ तयार आहे...' आता यात काय वावगं आहे. दोन्ही संघटना वेगळ्या आहेत आणि एका संघटनेनं दुसरीचा आदर केलाय... असंच हे विधान वाचल्यावर वाटणार... पण ज्यांना संघ आणि भाजपमधले संबंध (ऐकून का होईना) माहित आहेत, त्यांना यातली 'बिटवीन दि लाईन्स' वाचता येईल... 'जर भाजपची इच्छा असेल तर...!' म्हणजे जर 'तुम्ही आम्हाला अजून कुटुंबप्रमुख मानत असाल तर...!' म्हणजेच... 'जर तुम्हाला आमची मध्यस्ती मान्य नसेल, तर पुढल्या निवडणुकीत तुमचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ...!' इतका सगळा अर्थ दडलाय या 'जर'मध्ये...!!! &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आता सगळ्यांना जरी ही 'बिटविन दि लाईन्स' समजली नाही, तरी भाजपच्या नेत्यांना बरोब्बर समजली... म्हणूनच भागवत यांच्या पत्रकार परिषदेला २४ तास व्हायच्या आत सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, अरूण जेटली, अनंत कुमार, मुरली मनोहर जोशी आणि सगळ्यात महत्त्वाचं राजनाथ सिंग आणि लालकृष्ण अडवाणी यांनी मोहनजींची भेट घेतली... याचा अर्थ मोहनजींचा हा 'जर' वर्मी लागलाय... सध्या केशवकुंज कार्यालयात भाजप नेत्यांच्या मोहनजींसोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत... त्याचा काय निर्णय लागतोय, ते थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आता थोडंसं नेतृत्वबदलाविषयी... भाजपमध्ये आत्ता नेतृत्वबदल (पक्षी अडवाणी जाऊन कोणीतरी आणि राजनाथसिंग जाऊन कोणीतरी...) व्हावा की नाही, हा प्रश्न आहे... याला दोन बाजू आहेत... एक म्हणजे हे बदल केले, तर पक्ष पॅनिक झालाय, असा समज होऊ शकतो... त्यातून राजनाथ सिंग किंवा स्वराज-जेटली-नायडू हे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. यावर एक पर्याय म्हणजे अडवाणींच्या जागी स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपदी आणलं तर हे दुःख काहीसं कमी होऊ शकतं... दुसरीकडे राजनाथ सिंग यांच्या जागेवर कोण येणार, हेही &lt;span class=""&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmQIxHYyhI/AAAAAAAAAJ8/Rxx7-Sr8xnQ/s1600-h/bjp_leaders.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5375486110541072914" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 178px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmQIxHYyhI/AAAAAAAAAJ8/Rxx7-Sr8xnQ/s320/bjp_leaders.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;महत्त्वाचं&lt;/span&gt; ठरेल... तिथं अरूण जेटली आले तर पक्षातले अनेक जण पुन्हा नाकं मुरडतील, अशी शक्यता आहे. तिथं मोदींना आणलं तर गुजरातेत कोण, हा एक प्रश्न आणि मित्रपक्षांना मोदी पचणार का, हा दुसरा मोठा गहन प्रश्न... त्यामुळे तीही शक्यता नसल्यात जमा आहे.... त्यामुळे नेतृत्वबदल इतक्यात नाही... झाले तरी ते 'संघीय भाजप नेत्यां'मध्येच होतील.... जसवंत-यशवंत-शौरी यांना पदं मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आता दुसरी बाजू म्हणजे नेतृत्वबदल न करता अडवाणी-राजनाथ हेच आपल्या पदांवर कायम राहिले तर...! यात एक मोठ्ठा धोका आहे... आत्ताचं काँग्रेस आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पडण्याची शक्यता शून्य आहे... त्यामुळे भाजपला लढण्याची संधी आणखी साडेचार-पाच मिळणार नाही, हे नक्की आहे. म्हणजे २०१४ साली जेव्हा निवडणुका होतील, त्या वेळी अडवाणी आत्तापेक्षा जास्त थकलेले असणार... त्यांना 'पंतप्रधानपदाचा उमेदवार' म्हणून प्रमोट करणं, हा मूर्खपणा ठरेल... त्यामुळे तेव्हा नवा चेहरा असला पाहिजे... मग तो सुषमा स्वराज-जेटली-मोदी यापैकी कोणाचाही असू शकतो... मग त्यांना पक्षाचं (किंवा पक्षाच्या संसदीय दलाचं) नेतृत्व करायची संधी आत्तापासूनच का द्यायची नाही... त्यांच्या कामाचा अनुभव नंतर निवडणुकीत पक्षाच्या उपयोगाला येईल आणि योगायोगानं सरकार आलंच भाजपचं, तर त्या सरकारच्या आणि पर्यायानं देशाच्या उपयोगाला येईल... आणि ते विरोधी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून कसं काम करतायत, याची लोकांनाही परिक्षा करता येईल... नाहीतर चार-पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद अडवाणींकडे... आणि नंतर दुस-याच कोणाला पुढे केलं, तर मतदारांशी 'आंधळी कोशिंबीर' खेळल्यासारखं होईल... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;या आपल्या नुसत्या शक्यता.... पक्षात काय गोंधळ चाललंय याच्याशी सामान्य मतदाराला काही घेणंदेणं असायचं कारण नाही... पण देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष कमकुवत होणं देशाला परवडणारं नाही... (हे माझं एकट्याचं मत नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही असंच वाटतंय...) त्यामुळे भाजप नेत्यांनी आपले हेवेदावे बाजुला ठेऊन (आणि ते शक्य नसेल तर लवकरात लवकर सोडवून) कामाला लागावं, असं वाटतंय.... सरकारची नावं ठेवण्यासारखी अनेक धोरणं आहेत... देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे... शेतकरी आत्महत्या करतायत... महागाई अवकाशाला भिडलीय... अशा वेळी सरकारला धारेवर धरायचं सोडून 'जिनांमुळे फाळणी झाली की नेहरूंमुळे....?' 'पोखरण... सक्सेस की फियास्को...?' 'कंदहारला जबाबदार कोण?' असल्या प्रश्वांवरून भांडण्यात काय अर्थ आहे....?????&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;*********************************&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmSpasZDCI/AAAAAAAAAKE/b0B8dH8RenE/s1600-h/pu_la_deshpande.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5375488870481202210" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 132px; CURSOR: hand; HEIGHT: 144px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmSpasZDCI/AAAAAAAAAKE/b0B8dH8RenE/s320/pu_la_deshpande.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000066;"&gt;&lt;span class=""&gt;'पुलं'च्या अंतू&lt;/span&gt; बर्व्याचं एक वाक्य आहे.... "हे म्हणजे... भाट्याच्या खाडीवर बुडणा-यास काठावर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे... याचा त्यास उपयोग नाही.... त्याचा ह्यास उपयोग नाही..." ते सध्याच्या भाजपला चपखल लागू होतंय... हॅट्स ऑफ टू पीएल...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1668608904493020431?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1668608904493020431/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1668608904493020431&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1668608904493020431'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1668608904493020431'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_30.html' title='भाजप &apos;दक्ष...&apos; संघ &apos;आरम...&apos;'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpmOtqC3aSI/AAAAAAAAAJk/3FomVenNn14/s72-c/Bhagwat.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1912245575989827573</id><published>2009-08-26T19:48:00.004+05:30</published><updated>2009-08-27T16:34:47.171+05:30</updated><title type='text'>सरकारी लगीनघाई...!</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpZn8yD4yII/AAAAAAAAAJc/d1UeFT5128U/s1600-h/Ashok-Chavan101.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5374597499241154690" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 215px; CURSOR: hand; HEIGHT: 215px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpZn8yD4yII/AAAAAAAAAJc/d1UeFT5128U/s320/Ashok-Chavan101.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; "तहान लागल्यावर विहीर खणणे" ही म्हण सोदाहरण स्पष्ट करा... असा प्रश्न जर यंदा कोणा विद्यार्थ्याला टाकला, तर 'महाराष्ट्र सरकारनं गेल्या महिन्याभरात घेतलेले निर्णय...' हे छान उदाहरण पूर्ण मार्क मिळवून देईल... काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला आता मतांची तहान लागल्ये...&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील... त्यानंतर 'आचारसंहिता' नावाचा राक्षस जन्म घेईल आणि मग बिच्चा-या सरकारला लोकहिताचे निर्णयच घेता येणार नाहीत... म्हणून मग एका महिन्यात तब्बल सहा वेळा मंत्रीमंडळाला एकत्र करून सरकारला अनेक निर्णय घेणं भागच पडलं... त्याला काय करणार? &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;४४ दिवसांपासून &lt;/span&gt;संपावर &lt;span class=""&gt;असलेल्या &lt;/span&gt;प्राध्यापकांना अचानक सहावा वेतन आयोग लागू केला... कारण... तहान!&lt;/div&gt;&lt;div&gt;हे सरकार सत्तेवर आलं... त्याच्या आधीपासून महापालिकांची जकात रद्द करण्याची मागणी होतेय... मग १५ ड वर्ग महापालिकांची जकात नेमकी आत्ताच रद्द का होते... कारण... तहान!&lt;/div&gt;&lt;div&gt;शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाला मंजुरी आणि घाईघाईनं त्याच्या टेबल टॉप मॉडेलचं उद्घाटन करायचं कारण... तहान!&lt;/div&gt;&lt;div&gt;सध्या काँग्रेस-&lt;span class=""&gt;राष्ट्रवादी&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpZnn2ytoPI/AAAAAAAAAJU/YYCxiYz_hY4/s1600-h/Mantralaya.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5374597139734044914" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 241px; CURSOR: hand; HEIGHT: 171px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpZnn2ytoPI/AAAAAAAAAJU/YYCxiYz_hY4/s320/Mantralaya.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;चे&lt;/span&gt; देव पाण्यात आहेत. शिवसेना-भाजप युती जवळजवळ झाल्यात जमा आहे... लोकसभेतल्या पराभवाचं उट्टं काढण्यासाठी रामदास आठवलेंनी आधी सगळ्या रिपब्लिकन पक्षांना आणि नंतर डाव्या पक्षांना एकत्र करून आघाडीच्या पोटात गोळा आणलाय... अशा वेळी जिथून शक्य आहे, तिथून मतं जमवण्याच्या खटपटीत आघाडी असेल, तर नवल नाही... &lt;/div&gt;&lt;div&gt;त्यात सगळ्यात मोठी गडबड म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार की एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण हे अजून नक्की नाही... त्यामुळे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं इच्छुक उमेदवार, हे संभ्रमात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीतरी दिलासादायक दिसायला हवं, ही सरकारची खटपट आहे... &lt;/div&gt;&lt;div&gt;आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा मुद्दा असा की, सत्तेचा मतांसाठी योग्य वापर कसा करायचा, याचा काँग्रेसचा अनुभव दांडगा आहे. युतीची सत्ता येऊनही त्यांना ती टिकवून ठेवणं जमलं नाही, ते अनुभव कमी पडल्यामुळेच... ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेत्रदिपक घोषणाबाजी कशी करायची, हे काँग्रेसइतकं कोणालाही समजलेलं नाही... कारण 'पब्लिकची मेमरी ही रिसेंटच असते... फार जुन्या गोष्टी तिला आठवत नाहित...,' जे उशिरात उशिरा कराल, ते जास्तीत जास्त लक्षात राहिल... &lt;span class=""&gt;हे त्यांना पक्क माहित्ये. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;गेल्या निवडणुकीवेळी तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी शेतक-यांना वीज मोफत देण्याचं जाहीरनाम्यात म्हंटलं होतं. त्याबद्दल नंतर विचारल्यावर तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी 'प्रिंटिंग मिस्टेक' सांगून मुद्दा निकाली काढला होता... आपण जनतेची सरळ-सरळ फसवणूक करतोय, असं ना शिंदेंना वाटलं ना प्रभाताईंना... आता पुन्हा तेच होणार याची काँग्रेसी-राष्ट्रवादी काँग्रेसींना खात्री आहे... लोकांनी त्यांचा भ्रमनिरास करण्याची गरज आहे... &lt;/div&gt;&lt;div&gt;पण शिवसेना-भाजप किंवा मनसे-भाजप किंवा शिवसेना-भाजप-मनसे असं कोणीही सत्ते आलं, तरी ते काही भव्यदिव्य काम करतील, अशी खात्री लोकांना नाही... त्यामुळेच 'अनोळखी देवदुतापेक्षा ओळखीचा सैतान बरा...' या इंग्रजी म्हणीप्रमाणे लोक पुन्हा या 'ओळखीच्या सैताना'लाच सत्तेत आणण्याची शक्यता अधिक दिसत्ये. &lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1912245575989827573?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1912245575989827573/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1912245575989827573&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1912245575989827573'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1912245575989827573'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_26.html' title='सरकारी लगीनघाई...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SpZn8yD4yII/AAAAAAAAAJc/d1UeFT5128U/s72-c/Ashok-Chavan101.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-663195424599780506</id><published>2009-08-22T16:25:00.002+05:30</published><updated>2009-08-22T19:43:27.760+05:30</updated><title type='text'>बाबूगिरीला चाप...</title><content type='html'>कालची बातमी... मुंबई उच्च न्यायालयानं एड्सबाधित कैद्यांच्या बाबतीत सरकारला धारेवर धरलं. एका कैद्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. हा कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे.  तुरूंगात नीट उपचार मिळत नाहीत, म्हणून त्याला जामीन हवा आहे. याबाबत सरकारनं अहवाल आणि प्रतिज्ञापत्र काल सादर केलं. पण ते वाचल्यावर कोर्टानं दिलेले आदेश सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे आहेत.&lt;br /&gt;मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं या अहवाल-प्रतिज्ञापत्राचे वाभाडे काढलेत. राज्याच्या गृहसचिव ऍना दाणी यांनी असले अहवाल देण्यापेक्षा स्वतः फिरून परिस्थिती बघावी, असे आदेशच न्यायालयानं दिले. एड्सग्रस्त रुग्णांची सगळ्यात वाईट स्थिती असलेल्या १५ तुरूंगांना स्वतः भेटी द्या... असं न्यायालयानं बजावलंय. त्यात १० तुरुंगांना दाणी यांनी तर ५ तुरूंगांना त्यांच्या खात्याच्या उपसचिवानं भेट दिली पाहिजे, अशी वाटणीही कोर्टानं करून दिलीय. याचा अर्थ दाणींनी सगळी जबाबदारी उपसचिवांवर ढकलू नये, याची खबरदारीही कोर्टानं घेतलीय. कोर्टाची सगळ्यात मोठी पंचलाईन म्हणजे, या भेटी दिल्यावर अहवाल द्यायचा नाही, असं सांगण्यात आलंय. दाणी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वतः कोर्टात येऊन 'या तुरूंगांमध्ये काय पाहिलं...?, ते पाहून काय वाटलं...? आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत?' हे प्रत्यक्ष सांगायचं आहे... हा आदेश म्हणजे 'आयसिंग ऑन केक...' म्हंटलं पाहिजे.&lt;br /&gt;कोर्टानं इतकं चिडायचं कारण म्हणजे राज्याचं गृहखातं आणि आरोग्यखात्याला एकूण परिस्थिती बघण्याचे आदेश यापूर्वी कोर्टानं दिले होते. त्यावर नेहमीची बाबूगिरी करत 'आपण एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काय करणार आहोत...' असली बच्चनगिरी अहवालात होती.  त्यामुळे कोर्ट संतापलं... ज्यांना आगोदरच एड्सची बाधा झाली आहे, अशा कैद्यांचं काय, असा खडा सवाल न्यायालयानं केला. त्यात कोर्टानं मदतीसाठी नेमलेले ऍमिकस क्युरी युग चौधरी यांच्या अहवालानं भर घातली. कैद्यांमधल्या आजारानं गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय त्यांच्यावर ट्रिटमेंटच दिली जात नाही, असं या धक्कादायक अहवालातून स्पष्ट झालंय.&lt;br /&gt;कोर्टाच्या या आदेशांचं सामान्य माणसानं मोकळ्या मनानं स्वागतच करायला हवं... एक तर हा विषय कैद्यांपुरता मर्यादित असला तरी एकूणच असल्या बाबूगिरीचा फटका आपल्याला कायमच बसत असतो... मग ते मंत्रायलयात आपलं एखादं काम अडलं असेल... किंवा मुंबई हल्ल्यांबाबत पाकिस्तानला पुरावे देणं असेल... किंवा अगदी साधं रेशन कार्डावरचा पत्ता बदलणं असो... हा बाबूगिरीचा व्हायरस आपल्या नसानसांमध्ये भिनलाय... त्याचा उपद्रव एचआयव्हीप्रमाणेच थेट दिसत नाही... पण त्याची लागण झाली की आपली प्रतिकारशक्ती कमी होते... आणि आपल्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा हळूहळू निकामी होतात... कोर्टानं दिलेले हे आदेश म्हणजे या बाबूगिरीच्या व्हायरसवर जालीम इलाज म्हणायला हवा... हा निकाल एका केसपुरता मर्यादित असला, तरी त्याचा एकूण टोन सगळ्या बाबू लोकांवर आसूड ओढणारा आहे... यावरून नोकरशहांनी धडा घेतला तर बरं... नाहीतर कोर्टाला असेच आदेश देऊन या लोकांना खुर्चीवरून हलवावं लागेल... ते आपल्या व्यवस्थेला फारसं हितावह नाही...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-663195424599780506?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/663195424599780506/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=663195424599780506&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/663195424599780506'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/663195424599780506'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_22.html' title='बाबूगिरीला चाप...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-5274714264147673995</id><published>2009-08-21T18:09:00.006+05:30</published><updated>2009-08-22T15:54:53.744+05:30</updated><title type='text'>बाप्पाशी गप्पा... इतकंच!</title><content type='html'>काल रात्री बाप्पा स्वप्नात आला... &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/So6vAjZDP7I/AAAAAAAAAJM/8yRLgr6g740/s1600-h/Ganpati.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास&lt;br /&gt;मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...&lt;br /&gt;रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/So6vAjZDP7I/AAAAAAAAAJM/8yRLgr6g740/s1600-h/Ganpati.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...&lt;br /&gt;आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...&lt;br /&gt;तसा मी मुळातच भित्रा आहे रे...&lt;br /&gt;चार ओळखीचे भेटले की बरं वाटतं भाव खायला... इतकंच!&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;तू आलास घरी की मोदक-बिदक करणार आहे मी...&lt;br /&gt;तू खात नाहीस माहित्ये रे मला... तुझ्या नावानं मी तर खातो...&lt;br /&gt;तुझी आरती म्हणीन मी तेव्हा हुरळून जाऊ नकोस,&lt;br /&gt;ज्याचा सण असेल त्या देवाचीच गाणी आम्ही  नेहमी गातो... इतकंच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिड दिवस रहा... पाच दिवस रहा किंवा आख्खे दहा दिवस रहा...&lt;br /&gt;पूजा-अर्चा-भजनं करण्याचा माझा वस्तुपाठ आहे...&lt;br /&gt;कारण त्याला माझाही इलाज नाहिये रे...&lt;br /&gt;'देखल्या देवा दंडवत' करण्याचा माझा ठरलेला परिपाठ आहे... इतकंच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लालबागचा राजा... दगडूशेट हलवाई... आणि&lt;br /&gt;कुठकुठल्या मंडळांमध्ये पाहतो मी तुला... आणि तुझ्यासमोरची लांब रांग...&lt;br /&gt;खरंच यातले भक्त किती आणि लड्डूभक्त किती...&lt;br /&gt;हे तुला तरी कळतं का रे...? पण रिद्धि-सिद्धीची शप्पथ घेऊन सांग... इतकंच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुला निरोप देत सांगितलं पुढल्या वर्षी लवकर यायला...&lt;br /&gt;की मग कोण-तू आणि कुठला तू, असं म्हणायला मी मोकळा होणार...&lt;br /&gt;नाही... नाही... मी तूला विसरलो असं समजू नकोस रे...&lt;br /&gt;फक्त माझ्यावर संकटं आली की मगच तू मला आठवणार... इतकंच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझं इतकं ऐकून घेतल्यावर बाप्पानं गप्प बसावं ना?&lt;br /&gt;पण म्हणाला... फक्त चतुर्थी टू चतुर्दशी मी तुला आठवतो...&lt;br /&gt;वाटतंय खरं असं मित्रा तूला...&lt;br /&gt;पण तू सुखात असतानाही आठवण काढतोस माझी...&lt;br /&gt;कारण ती सगळी सुख मीच तुझा पत्ता लिहून पाठवतो...&lt;br /&gt;ते तुला समजत नाही... इतकंच!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-5274714264147673995?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/5274714264147673995/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=5274714264147673995&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5274714264147673995'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/5274714264147673995'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_21.html' title='बाप्पाशी गप्पा... इतकंच!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-3853933889692871514</id><published>2009-08-19T22:32:00.003+05:30</published><updated>2009-08-19T23:00:22.561+05:30</updated><title type='text'>प्याटर्नचा प्याटर्न... म्हंजी 'पुने प्याटर्न'</title><content type='html'>प्याटर्न हा शब्द तसा लय भारी... म्हणजे काये म्हायत्ये का भाव, आमची छबी १०वीला व्हती तवा तिला आमी एक प्याटर्न आनलेला... तेच्या जायरातीत म्हनलेलं का ह्यो वाचला की पास व्हायला व्हतं... पन आमची छबी तीन इषयात गचाकली. तवापास्न या प्याटर्नवर काय भरवसा नाय आपला... नंतर २ टर्मा भरल्यावर छबी कशीबशी पुढं ढकलली... बारावीत गेल्यावर पुन्ना म्हन्ली, प्याटर्न पायजे... म्या म्हनल... भो**त जा... आता एक पैसा देनाय न्हाय... प्याटर्न-बिटर्न सगळं बकवास असतंय... हवा कशाला त्यो प्याटर्न न् फ्याटर्न... आनि काय सांगू भाव... प्याटर्न घेतला नाय तर छबी पहिल्या वक्ताला पास... अश्शी मज्जा...&lt;br /&gt;तुमाला वाटलं, ह्यो गडी आता का ह्ये सांगतुया.. आता कुटं आला ह्यो प्याटर्नचा फ्याटर्न... पण त्याचं कारन असं गड्यांनो का आजच्या पेपरात वाचलं का कोणचातरी 'पुने प्याटर्न' व्हता म्हणं... त्यो मोडला! बातमी वाचली का... तर कायबी कळंना... कन्चा प्याटर्न मोडला ता... (छबीला नापास करनारा प्याटर्न मोडला असता, तर लय् बरं वाटलं असतं...) कायच कळत नव्हतं... त्यात पुनं म्हापालिकेचा कायतरी लिवलेला... आनी ते उद्धव ठाकरे.. त्या कायतरी बोलला व्हता... म्हनल् ही कायतरी राजकारणाची भानगड दिसतिया... मग म्हनलं आमच्या आळीतल्या गणूला इचारू काय ते... त्यो कायतरी सभा-बिभांना जातो....&lt;br /&gt;गण्याला गाटला अन् इचारलं की, ह्यो पुने प्याटर्न काय भानगड हाय ते सांग गड्या... त्यानं सांगितलं, त्ये मला काय जास्त समजलं नाय... समजलं इतकंच...&lt;br /&gt;******************&lt;br /&gt;एका शाळेत चार पोरं असतात... 'रा' आनी 'का' ह्ये दोघं मित्र आनी 'शि' आनी 'भा' ह्ये दोघं मित्र... यकदा गणिताच्या पेप्राला 'रा', 'शि' आनी 'भा' यांनी एकत्र येऊन कापी केली आनी तिघेबी पास झाले. मग 'का' आपल्या ख-या दोस्ताला, म्हंजे 'रा'ला लय चिडवायचा त्या पेप्रानंतर... आता परत परिक्षा आली तर तू कोनासंगट कापी करनार, असं इचारायचा सारका-सारका... पन ती वेळच आली नाय... कारन 'शि' आनी 'भा' या दोगांनी 'रा'ला कापीतून कटापच करून टाकला... मंग 'का' ला आपोआप साथी मिळाला कापी करायला... अनी फुडल्या जास्त अवगड पेप्रात त्यांनी आपापल्या जोडीदारासंग कापी करायचं ठरिवलं...&lt;br /&gt;************************&lt;br /&gt;ह्ये अस्स हाय होय पुने प्याटर्न... आमच्या छबीच्या येळी ह्यो "पुने कापी प्याटर्न" गावला असता तर ती बी पयला वक्ताला पास झाली नसती का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-3853933889692871514?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/3853933889692871514/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=3853933889692871514&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3853933889692871514'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/3853933889692871514'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_19.html' title='प्याटर्नचा प्याटर्न... म्हंजी &apos;पुने प्याटर्न&apos;'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1303903032652715424</id><published>2009-08-19T14:46:00.002+05:30</published><updated>2009-08-19T14:51:34.663+05:30</updated><title type='text'>आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;a href="http://ashishchandorkar.blogspot.com/2009_08_01_archive.html#7737284460106847188"&gt;"साम मराठी"ची वर्षपूर्ती...&lt;/a&gt; &lt;/p&gt;&lt;p&gt;कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य"...&lt;br /&gt;ऑस्ट्रेलिया, इं&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qFvg-d1V9m8/SotAJ3wMugI/AAAAAAAAAac/JVYgMgr16sw/s1600-h/Saam_final_logo.jpg"&gt;&lt;/a&gt;ग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!&lt;br /&gt;पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!&lt;br /&gt;आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा न&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_qFvg-d1V9m8/SotAi1R86xI/AAAAAAAAAak/olPoM1ai5Wo/s1600-h/DSC_0104.JPG"&gt;&lt;/a&gt;सेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्‍या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्‍चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.&lt;br /&gt;कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्‌द्‌यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्‌वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.&lt;br /&gt;"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्‍नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्‍यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.&lt;br /&gt;वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.&lt;br /&gt;शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...&lt;br /&gt;As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors... &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1303903032652715424?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1303903032652715424/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1303903032652715424&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1303903032652715424'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1303903032652715424'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/as-it-is.html' title='आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2031482524654805373</id><published>2009-08-18T20:39:00.002+05:30</published><updated>2009-08-18T21:25:13.493+05:30</updated><title type='text'>पुन्हा क्रिझवर भिंत...?</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SorOuMkdwiI/AAAAAAAAAJE/BE3W1JNiyUo/s1600-h/dravid3.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5371332798636212770" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 332px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SorOuMkdwiI/AAAAAAAAAJE/BE3W1JNiyUo/s320/dravid3.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड वन-डे टीममध्ये परतलाय... सगळ्या मिडीयानं त्याला डोक्यावर घेतलं कारण त्यानं कमबॅक केलंय म्हणून... अन्यथा त्याचा वाईट फॉर्म सुरू असताना त्याला शिव्यांची लाखोली याच मिडीयानं वाहिली ना? पण 'देखल्या देवा दंडवत' अशी आपली नितीच आहे, त्याला कोण काय करणार? राहूल परत आला, हे चांगलं झालं का वाईट, हे आत्ताच कसं सांगता येईल?&lt;br /&gt;&lt;div&gt;आयपीएलमध्ये द्रवीड चांगला खेळलाय, हे कबूल... त्याचा संघ थेट फायनलला पोहोचला, हे ही खरं... पण आयपीएलमध्ये खेळणं वेगळं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं वेगळं... (मग त्या हिशेबानं शेन वॉर्नला पुन्हा कॅप्टन करायला पाहिजे ऑस्ट्रेलियानं) मुळात द्रवीडची ख्याती आहे, 'दि ग्रेट इंडियन वॉल...' अशी. वन-डे खेळताना त्याच्या या वॉलचा उपयोग नाही. तिथं विरेंद्र सेहवाग, युवराज सिंगच पाहिजेत. म्हणजे आधीच द्रवीड हळूबाई... त्यात पहिली विकेट लवकर गेली आणि तो वन-डाऊन आला तर बघायलाच नको... मग क्रीझवरची ती 'वॉल' इतकी भक्कम होते, की भारतीय संघही ती पार करू शकत नाही. टेस्ट मॅचमध्ये द्रवीडला पर्याय नाही... (मांजरेकर होता... तो लवकर गेला विचारा कॉमेंट्री करायला.) पण वन-डेमध्ये त्याला घेण्याऐवजी आयपीएलमधून पुढे आलेल्या एखाद्या नव्या खेळाडूला संधी दिली असती, तर त्याचा जास्त फायदा झाला असता. खरंतर २०११ चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेऊन चॅम्पियन ट्रॉफी आणि श्रीलंका दौ-यासाठी टीम निवडायला हवी होती. तोपर्यंत द्रवीड संघात राहील की नाही, शंका आहे. विराट कोहली, स्वप्नील असनोडकर, रविंद्र जडेजा, सिद्धार्थ चिटणीस, विल्किन मोता, श्रीवस्त गोस्वामी, धवल कुलकर्णी, मनप्रितसिंग गोनी असे चांगला खेळ असलेले अनेक जण आहेत. त्यातले कोहली-असनोडकर यांची नावं सगळ्यात अग्रणी... पण त्यांना संधी द्यायची सोडून द्रवीडवर पुन्हा प्रयोग का केला जातोय, हे समजू शकत नाही... &lt;/div&gt;&lt;div&gt;असे प्रयोग कधीकधी यशस्वी होतातही... उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सौरव गांगूलीचं देता येईल... पण २०११पर्यंत द्रवीड असण्याची शक्यता कमी असताना असनोडकर, कोहली, धवल कुलकर्णी यांना मॅचप्रॅक्टिस कधी देणार? की त्यांना डायरेक्ट वर्ल्डकपलाच उभं करायची श्रीकांतचा विचार आहे..? मग तेव्हा त्यांची कामगिरी खराब झाली तर त्याचा दोष नव्या खेळाडूंचा की श्रीकांतचा...? शिवाय द्रवीड फेल जायची शक्यता आहेच, अशा वेळी काय? मग त्याला काही विचार न करता परत कच-यात टाकतील, हे लोकच... &lt;/div&gt;&lt;div&gt;भारतीय निवड समितीचं हे धरसोड धोरण नवं नाही... याच प्रकारामुळे विनोद कांबळी, नरेंद्र हिरवाणी, खा. नवज्योतसिंग सिद्धु यांच्यासारख्या अनेकांमधल्या टॅलेंटचा बळी घेतलाय. कधीतरी हा प्रकार थांबावा, असं एक कट्टर क्रिकेटधर्मी या नात्यानं वाटणं चुकीचं आहे का?&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2031482524654805373?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2031482524654805373/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2031482524654805373&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2031482524654805373'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2031482524654805373'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_18.html' title='पुन्हा क्रिझवर भिंत...?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SorOuMkdwiI/AAAAAAAAAJE/BE3W1JNiyUo/s72-c/dravid3.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1713749937890871270</id><published>2009-08-17T14:45:00.004+05:30</published><updated>2009-08-17T15:29:18.027+05:30</updated><title type='text'>Who is this "KHAN?"</title><content type='html'>"प्रधानजी..."&lt;br /&gt;फोनवर महाराजांचा चिडलेला-पिचलेला आवाज प्रधानजींच्या चाणाक्ष कानांमधून सुटला नाही... पण त्यांनी तसं दाखवलं नाही... ते सहजच चौकशी करत असल्यासारखं म्हणाले, "काय म्हणतोय महाराज तुमचा परदेश दौरा? सगळं आलबेल आहे ना?"&lt;br /&gt;या प्रश्नानं महाराज अधिकच भडकलेल्याचं प्रधानजींना जाणवलं. पण महाराजांच्या पुढल्या वाक्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं... महाराजांचा भडकलेला आवाज म्हणाला, "डोकं फिरल्यासारखं वागू नका... आमच्यावर इथं काय प्रसंग ओढवलाय माहित्ये का... मी आपल्या देशाचा 'किंग...' पण इथं परदेशात आम्हाला कोणी विचारत नाही... आमची तपासणी करतात... सामान चेक करतात, म्हणजे काय? आपल्या देशात आम्ही इतके प्रसिद्ध... लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात. पण इथं आम्हाला कोणीच विचारत नाही... म्हणजे काय?"&lt;br /&gt;महाराजांच्या निर्बुद्धपणाचं प्रधानजींना हसायला आलं... पण ते फक्त चेह-यावर. आवाजात त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही... (म्हणुनच तर इतकी वर्षं ते प्रधानजी होते) आवाज गंभीर ठेवत प्रधानजी विचारते झाले, "नेमकं काय झालंय ते सांगाल का? तुमच्या आवाजावरून नक्कीच खूप चिडलेले दिसता तुम्ही..."&lt;br /&gt;प्रधानजींचा काळजीचा स्वर ऐकून महाराजांना थोडं बरं वाटलं... मग ते डिटेल सांगते झाले, "आम्ही या देशातल्या नेवार्क विमानतळी उतरलो... आमचं आगत स्वागत करायला कोणी नव्हतंच, पण इथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला चक्क दोन तास डांबून ठेवलं... आमचं सगळं सामान तपासलं, कोणाला फोनही करू दिला नाही... आम्ही येणार असल्याची खबर तुम्ही दिली नव्हतीत का? तसं असेल तर परत आल्यावर तुम्हाला सुळावर चढवीन मी समजलं ना..."&lt;br /&gt;प्रधानजींना असल्या गोष्टींची सवय होती. महाराज येत असल्याचं लेखी कळवल्याची ऍक्नोलेजमेंट त्यांच्या खिशात होती. त्यामुळे ते निर्धास्त होते. पण महाराजांची 'खेचण्याची' ऐती चालत आलेली संधी ते कशाला सोडतायत... प्रधानजी म्हणाले, "हो महाराज... कळवलं होतं मी तिथल्या महाराजांना आपण जात असल्याचं. त्यावर त्यांचं उत्तरही आलंय... त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या विनंतीवरून तुम्ही तिथं आलात, तर प्रोटोकॉल-बिटोकॉल ठिक आहे. पण तुम्ही एका खासगी कार्यक्रमासाठी तिथं गेलात. त्यामुळे सामान्य पर्यटकाला ज्या सुरक्षाकवचातून जावं लागतं, तेच तुम्हालाही लागू आहे... म्हणजे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांची चुकच झाली..." प्रधानजींनी बॅकफूटवर येत एक फटका लगावला... महाराज विचारात पडल्याचं त्यांना जाणवलंच... "त्यांचा अजून एक मुद्दा आहे. त्यांच्या मते तुम्ही काही आपल्या देशातले खर्रे-खुर्रे किंग नाही... तुम्ही केवळ चलचित्रांच्या क्षेत्रात किंग आहात. मग तुमच्यासाठी प्रोटोकॉल का पाळायचा... त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणे ते... ते ख-या किंगला पण सोडत नाहीत... तुम्ही तर 'कठपुतली किंग' आहात, असं लिहिलंय त्यांनी दिलेल्या उत्तरात..."&lt;br /&gt;थोडा वेळ गेल्यावर महाराज म्हणाले, "हं...... ते पण खरंच आहे म्हणा... आता असं करा... तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या... त्यात डिक्लेअर करा, की आमच्या महाराजांचं आडनाव 'खान' असल्यामुळेच त्यांना अडवलं... म्हणजे दोन गोष्टी होतील. एक तर आपल्या आडनावाचे लोक खुष होतील आणि आपल्या पुढल्या चलचित्राची पब्लिसिटी होईल... कशी वाटली आयडिया..."&lt;br /&gt;"झक्कास आयडिया महाराज... काय डोकं लढवलंयत... झक्कासच! म्हणजे आम के आम... गुठलियोंके दाम! एकदम भारी... कसं काय सुचतं तुम्हाला हे.. व्वा.. व्वा..."&lt;br /&gt;"पुरे आता... आम्हाला उगीच हरभ-याच्या झाडावर चढवू नका... फोन ठेवा आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवा... मी परत येण्यापूर्वी या गोष्टीची पुरेशी चर्चा झाली असली पाहिजे...."&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;*********************&lt;/div&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;प्रधानजींनी फोन ठेवला... अशी कुठलीच पत्रकार परिषद बोलवायची गरज नाही, हे प्रधानजींना माहित होतं. त्यांचे सगळ्याच मोठ्या पेपर्स आणि चॅनल्समध्ये 'सोर्सेस' होते. त्यांनी दोन-तीन जणांना फोन केले... जास्त जवळच्या तीन-चार जणांना फक्त 'मिसकॉल' दिले....&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;*********************&lt;/div&gt;&lt;span style="color:#003333;"&gt;हे फोन झाल्यावर प्रधानजींनी इंटरनॅशनल कॉल लावला... अमेरिकेतल्या नेवार्क विमानतळावरच्या सुरक्षा प्रमुखाचा मोबाईल... आणि इतकंच म्हणाले, "असिस्टंट ऑफ किंग खान हियर... थँक्यू व्हेरी मच... डोण्ट टेल महाराज दॅट वॉज माय प्लॅन...!" &lt;/span&gt;&lt;br /&gt;फोन ठेऊन प्रधानजी शांतपणे 'मधुशाले'कडे चालते झाले...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-1713749937890871270?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/1713749937890871270/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=1713749937890871270&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1713749937890871270'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/1713749937890871270'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_17.html' title='Who is this &quot;KHAN?&quot;'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-6102629005107233967</id><published>2009-08-14T16:14:00.002+05:30</published><updated>2009-08-14T22:09:36.218+05:30</updated><title type='text'>स्वाइन फ्लू आणि पुणे</title><content type='html'>माझ्या मागच्या पोस्टमध्ये 'स्वाइन फ्लू'चा विषय थोडा सटायरिकल किंवा सरकॅस्टिक म्हणा हवंतर, पद्धतीनं लिहिलाय. म्हणजे जेम्स बॉण्ड खरंच असता तर त्यानं स्वाइन फ्लूशी लढण्याकरता काय-काय केलं असतं, असा एक कल्पनाविलास केलाय. पण त्यामुळे पुणेकर दुखावले गेलेत, असं दिसतंय.&lt;br /&gt;तशी एक कॉमेंट पडली आहेच, पण माझ्या अनेक 'पुणेकर' मित्रांनी फोन करून किंवा एसएमएस पाठवून मला झापलंय.... कारण एकच... हा इतका 'सिरियस' विषय आहे आणि मी त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय!!&lt;br /&gt;एक तर मी मुंबईत राहतो... इथं कुठल्या क्षणी काय होईल आणि तुम्हाला घेऊन जायला दूत येतील, याचा भरवसा नसतो... त्यामुळे एकूणच मुंबईकरांची मानसिकता ही 'रेडी फॉर एनिथींग' अशी असते. "स्वाइन फ्लू आलाय का? बरं... बरं... चला कामाला लागा..." असा मुंबईकरांचा ऍटिट्यूड... पुण्यात मात्र परिस्थिती नेमकी या उलट... "पळा... पळा... स्वाइन फ्लू आला... स्वाइन फ्लू आला..." असं म्हणत तमाम पुणेकरांनी रिदा शेखच्या मृत्यूनंतर नायडू रुग्णालयाबाहेर गर्दी केली...&lt;br /&gt;आता माझा जन्मच मुंबईच्या उपनगरातला... दिल्लीचे ४ महिने आणि हैदराबादची ३ वर्ष वगळता उरलेली ३० वर्षं मुंबईत गेली. त्यामुळे मी ठरवलं तरी स्वाइन फ्लूकडे पुणेकरांइतका 'सिरियसली' नाही पाहू शकत... सॉरी बॉस! पण मला या विषयाचं गांभिर्य नाही, असा याचा अर्थ काढायचं कारण नाही... मी मिडियात काम करत असल्यामुळे हा विषय कायमच गांभिर्यानं हाताळतो. त्यात थोडासा बदल म्हणून थोडा कल्पनाविलास केला, तर बिघडलं कुठं?&lt;br /&gt;पुण्यात स्वाइन फ्लू सगळ्यात जास्त पसरलाय हे मान्य... त्याची कारणं काय, हे समजणं कठीण आहे. एक कारण म्हणजे रिदाच्या मृत्यूनंतर नायडू हॉस्पिटलबाहेर लोकांनी केलेली गर्दी आणि त्यातून विषाणूंचा झालेला प्रसार हे असू शकेल (माझ्या एका 'ओरिजनली पुणेकर आता मुंबईकर' मित्राला हा मुद्दा मान्य नाही... तो मित्र प्रतिक्रीया टाकेलच तशी) किंवा पुण्यातलं प्रदुषण हा असू शकेल... किंवा तिथली धड ना थंड-धड ना ऊष्ण अशी हवा हे कारणही असू शकेल. पण पॅनिक होऊन स्वाईन फ्लू कमी होईल असं नाही.... आणि मी किंवा माझ्यासारख्या कोणा सामान्य माणसानं कायम या विषयाकडे गांभिर्यानं पाहिल्यानं तो अटोक्यात येईल, असंही नाही... इतकंच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश....&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-6102629005107233967?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/6102629005107233967/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=6102629005107233967&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/6102629005107233967'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/6102629005107233967'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_14.html' title='स्वाइन फ्लू आणि पुणे'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2489848625554763907</id><published>2009-08-11T17:53:00.009+05:30</published><updated>2009-08-11T20:51:52.609+05:30</updated><title type='text'>'स्वाईन फ्लू'चा सामना : जेम्स बॉण्ड स्टाईल...</title><content type='html'>जेम्स बॉण्डला ब-याच दिवसांत काम नव्हतं... पण महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा मोठाच उद्रेक झाला आणि जेम्सला काम मिळालं... पण यावेळी कोणा व्हिलन-बिलनचा काटा काढायचा नव्हता त्याला त्याच्याच कंपूत जाऊन. यावेळी गाठ होती H1N1 या व्हारयसशी... म्हणून त्यानं स्वतः नेहमीप्रमाणे फिल्डवर न जाता आपली पोडती उघडली आणि आधीपासूनच त्याच्याकडे असलेली वेगवेगळी गॅझेट्स लोकांना वाटायचं ठरवलं. पण ही गॅझेट्स अशी होती की बघितल्यावर काहीच समजायला नको... बाकीच्यांचं जाऊ दे, साक्षात "क्यू"ला पण समजत नव्हतं काय आहे ते... म्हणून मग जेम्सनं तिला एक्सप्लेन केलं. त्याचा हा सारांश....&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div align="center"&gt;*********************************************************&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;&lt;span style="color:#660000;"&gt;१. मास्क विथ ऑक्सिजन जनरेटर -&lt;/span&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;स्वाई&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGEA1BUDKI/AAAAAAAAAIU/frkoqHO5BUw/s1600-h/oxygen_mask.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368717380569795746" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 157px; CURSOR: hand; HEIGHT: 172px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGEA1BUDKI/AAAAAAAAAIU/frkoqHO5BUw/s200/oxygen_mask.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;न&lt;/span&gt; फ्लूसाठी वापरण्यात येणारा मास हा केवळ ९५ टक्केच विषाणू आडवतो म्हणे... म्हणून मग जेम्सनं हा ऑक्सिजन जनरेटर मास्क लोकांना द्यायचं ठरवलंय. यात बाजुला असलेल्या टाकीत अर्धा लिटर पाणी भरायचं. त्यातला ऑक्सिजन वेगळा करून त्याचा पुरवठा हा मास्क करतो. बाहेरची हवा आजिबात येत नसल्यानं व्हायरस यायचा प्रश्नच नाही. एकदा टाकी फूल केली ती तेवढा ऑक्सिजन २ तास पुरतो. नंतर पुन्हा त्यात बाटलीतलं मिनरल वॉटर भरायचं, की झालं... &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#663333;"&gt;२. अलार्मिंग मास्क - &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;हा दिसायला साध्या मास्कसारखाच आहे. पण हवेत H1N1चं प्रमाण थोडं &lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGEfwJlI5I/AAAAAAAAAIc/Z2ZNMUfCEX4/s1600-h/n95mask.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368717911838237586" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 135px; CURSOR: hand; HEIGHT: 132px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGEfwJlI5I/AAAAAAAAAIc/Z2ZNMUfCEX4/s200/n95mask.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;जरी असेल तरी हा मास्क अलार्म वाजवतो. तसंच त्याच्या पुढल्या टोकावर लावलेला दिवाही ब्लिंक होतो. त्यामुळे याचा उपयोग मास्क वापरणा-यांबरोबरच आजुबाजुच्यांनाही होऊ शकतो. त्यांच्याकडे मास्क नसेल, तरी त्यांना किमान समजू शकेल, की इथं व्हायरस आहेत. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#330033;"&gt;३. व्हायरस डिटेक्टिव्ह गॉगल्स -&lt;/span&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;हा &lt;span class=""&gt;गॉगल&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGE3TpweTI/AAAAAAAAAIk/afGIgiGckJY/s1600-h/Goggle.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368718316505430322" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 198px; CURSOR: hand; HEIGHT: 151px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGE3TpweTI/AAAAAAAAAIk/afGIgiGckJY/s200/Goggle.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; लावला की हवेत किंवा कुठल्याही वस्तुवर H1N1 हा व्हायरस असेल, तर तिथली हवा गडद दिसते. त्यामुळे व्हायरसचा मोठा साठा असलेली हवा ओळखायला सोपं जातं. तिथं जाणं टाळलं की स्वाईन फ्लू व्हायची शक्यता कमी... या गॉगलमध्ये एक अपग्रेडेड व्हर्जनही आहे. त्यात समोरच्या हवेत व्हायरस किती टक्के आहे, ते गॉगलच्या काचेवर कोप-यात दिसू शकतं. त्यामुळे बाकीच्यांनाही सावध करता येऊ शकतं. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#006600;"&gt;४. मास्क विथ ब्लू-टूथ ईपी-माईक -&lt;/span&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;मास्क लावल्यामुळे सतत फोनवर बोलणा-यांची मोठीच गैरसोय होतेय.&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGGwmGFMWI/AAAAAAAAAIs/0sX4TxZy0Tg/s1600-h/mike_mask.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368720400220238178" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 144px; CURSOR: hand; HEIGHT: 135px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGGwmGFMWI/AAAAAAAAAIs/0sX4TxZy0Tg/s200/mike_mask.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; अशा लोकांना हा मास्क फार उपयोगाचा ठरू शकेल. याला इनबिल्ट माईक आणि इयरफोन आहेत. तसंच ब्लू-टुथ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे वायर जोडायची गरजच नाही. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#330099;"&gt;५. फ्लू-प्रोटेक्शन कव्हर गॅझेट -&lt;/span&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;घड्याळासारखं दिसणारं हे एक उपकरण आहे. त्यात एक बटन दाबलं की तुमच्या &lt;span class=""&gt;शरि&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGIWWoC-NI/AAAAAAAAAI0/b9uBhu0gdZQ/s1600-h/wrist_gaz1.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368722148414388434" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 131px; CURSOR: hand; HEIGHT: 135px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGIWWoC-NI/AAAAAAAAAI0/b9uBhu0gdZQ/s200/wrist_gaz1.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;राभोवती&lt;/span&gt; एक अदृष्य चुंबकीय वलय तयार होतं. ते दिसत नाही, पण असतं. व्हायरसला हे वलय तुमच्या आजुबाजुलाही फिरकू देत नाही. तुम्ही सामान्य वेगानं चालत असाल तर तुमच्या शरीरापासून १ फूट, एका जागी स्थीर असाल तर सुमारे सव्वा फूट आणि वाहनातून जात असाल, तर अर्धा फूट हे वलय असतं. त्यामुळे हे सगळ्यात जास्त सुरक्षित मानलं जातं. &lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;६. व्हायरस किलींग गन -&lt;/span&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div&gt;हे सगळ्यात शेवटचं आणि वरच्या गॅझेटपेक्षाही जास्त उपयोगी असलेलं उपकरण. समजा सगळी काळजी घेऊनही स्वाईन फ्लू झालाच, तर या &lt;span class=""&gt;बंदु&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGJS5HdTCI/AAAAAAAAAI8/AcJ2p2lfEfM/s1600-h/gun.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368723188465093666" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 167px; CURSOR: hand; HEIGHT: 101px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGJS5HdTCI/AAAAAAAAAI8/AcJ2p2lfEfM/s200/gun.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;कीतून&lt;/span&gt; लागण झालेल्या व्यक्तीला गोळी मारायची. गोळी नेम धरून छातीत घालायची... ती गोळी आत शिरते आणि शरिरातले सगळेच्या सगळे H1N1 व्हायरस ठार मारते. त्या माणसाला काही होत नाही. छातीत छोटीशी जखम होते फक्त. अण्टीबायोटिक घेतल्यावर ती २ दिवसांत बरी होते. पण एकदा ही 'गोळी' खाल्ली की, नंतर पुढली ३० वर्षं स्वाईन फ्लूचा धोका अजिबात नसतो... &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;******************************************************&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#333333;"&gt;तर... जेम्स बॉण्ड दि ग्रेटचे उपाय कसे आहेत...? ही गॅझेट्स हवी असतील (विकत... विनामूल्य नाही!) तर या पोस्टला रिप्लाय करावा लागेल... पुरेसे रिप्लाय आले, तरच या ब्लॉगवर नंतर ही गॅझेट्स कुठे मिळतील, त्याचा पत्ता आणि या गॅझेट्सच्या किमती दिल्या जातील... त्यामुळे जास्तीत जास्त रिप्लाय टाकावे लागतील... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2489848625554763907?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2489848625554763907/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2489848625554763907&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2489848625554763907'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2489848625554763907'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_11.html' title='&apos;स्वाईन फ्लू&apos;चा सामना : जेम्स बॉण्ड स्टाईल...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoGEA1BUDKI/AAAAAAAAAIU/frkoqHO5BUw/s72-c/oxygen_mask.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-8733320796447868536</id><published>2009-08-10T17:24:00.002+05:30</published><updated>2009-08-10T19:27:04.785+05:30</updated><title type='text'>स्वाईन व्हेकेशन...!</title><content type='html'>&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;em&gt;आपल्याला गणपती-दिवाळी-नाताळ आणि मे महिना, असे चार व्हेकेशन पिरियड माहिती आहेत. पण सध्या राज्यात, &lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoAm8izfQaI/AAAAAAAAAIM/UdWvsQf8rYs/s1600-h/pune_flu.jpg"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;em&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368333577402401186" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 281px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoAm8izfQaI/AAAAAAAAAIM/UdWvsQf8rYs/s400/pune_flu.jpg" border="0" /&gt;&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;em&gt;विशेषतः पुण्यात 'स्वाईन व्हेकेशन' सुरू आहे. जगभरात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेपासून सगळे तज्ज्ञ आपल्याला सावध करत होते. पण आपलं सरकारच ज्या गोष्टी सिरियसली घेत नाही, तिथं सामान्यांची काय कथा... आपल्याला जाग येण्यासाठी कुंभकर्णाप्रमाणे रणवाद्द्यांचा गजर करावा लागतो... असंच रणवाद्य वाजलं रिदा शेख या मुलीच्या मृत्यूमुळे... मग आपलं शासन-प्रशासन आणि लोक थोडे जागे झाले... त्यानंतर स्वाईन फ्लूनं मुंबईतही आपला पहिला बळी घेतला... पाचगणीत स्वाईन फ्लूग्रस्त झालेल्यांची संख्या पाव शतकावर पोचली होती. मग नागपूर, नाशिक, नांदेड, रत्नागिरी अशा सगळीकडून रुग्ण सापडल्याच्या बातम्या यायला लागल्या... हा मात्र सगळ्या राज्यासाठीच 'गजर' (इंग्रजित ALARM) ठरला... आणि आताचं चित्रं काय आहे...&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;em&gt;पुण्यातल्या नायडू रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा... प्रत्येक पुणेकराच्या तोंडाला मास्क... मुंबईतही लोकल गाड्यांमध्ये रुमाल तोंडाला बांधलेले लोक... (मुंबईत ही संख्या कमी आहे... कारणं दोन. एक तर मुंबईत पुण्याइतक्या वेगानं कोणतंच 'फॅड' पसरत नाही... आणि मुंबईकरांना स्वाईन फ्लू-बीबाबत विचार करायला वेळच नसतो... गाडी-बसमध्ये बसायला मिळेल का, हे महत्त्वाचं...!) शाळांना सुट्टी... हो... दिवाळी-गणपती-नाताळ-मे महिना यातलं काहीही नसताना शाळांना आठ दिवस सुट्टी... &lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;em&gt;पण ही सुट्टी किती आवश्यक आहे, हे रिदा शेखच्या आईवडिलांना विचारा... केवळ दुर्लक्ष्य झाल्यामुळे त्यांना आपली पोटची पोर गमवावी लागली आहे... विशेषतः लहान मुलं ही h1n1 या विषाणूची जास्त आवडती असल्यानं अशी सुट्टी आवश्यक आहेच... पण शाळेतला अभ्यास बुडू नये, यासाठी गणपती-दिवाळीच्या सुट्टीला कात्री लागणार, हे ही ओघानंच आलं. बरं... आत्ता ही व्हेकेशन एन्जॉय करता येणार का? शक्यच नाही... आत्ता मुळातच पुण्यातलं वातावरण अनेक वर्षांनी इतकं टेन्स आहे... (प्लेगची साथ किंवा खडकवासला यानंतर बहुदा आत्ताच...) अशा स्थितीत पालक आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी पाठवण्याची शक्यताच नाही. म्हणजे मॉल, थिएटर, पार्क, स्पोर्ट्स क्लब अशा कुठेच या मुलांना जाता येणार नाहीये. सक्तीनं घरात बसावंच लागणार... स्वाईन फ्लूनं पुण्यातल्या एका शाळकरी मुलीचा बळी तर घेतलाच... पण लाखो पुणेकर विद्यार्थ्यांच्या आठ दिवसांचाही बळी घेतलाय... पण त्याला इलाजच नाही! हा बळी घेतलाय अखेरच्या क्षणापर्यंत घोरत पडणारं आपलं प्रशासन आणि या झोपाळू प्रशासनाची झोपमोड न करणारे आपण सगळे यांनी... त्याला इलाजच नाही!!&lt;/em&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-8733320796447868536?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/8733320796447868536/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=8733320796447868536&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8733320796447868536'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/8733320796447868536'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_10.html' title='स्वाईन व्हेकेशन...!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SoAm8izfQaI/AAAAAAAAAIM/UdWvsQf8rYs/s72-c/pune_flu.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-2016059239814163870</id><published>2009-08-08T18:54:00.006+05:30</published><updated>2009-08-08T20:56:02.788+05:30</updated><title type='text'>झालो आम्ही एक पुन्हा...</title><content type='html'>&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;झालो आम्ही एक पुन्हा... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;मिळून &lt;span class=""&gt;आले &lt;/span&gt;निळे बावटे... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;'विधाना'तही झाली एकी...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;पाडून टाकू तिरंगी-भगवे... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;सूर हाच उमटला बैठकित &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;सत्ता नकोच आम्हा तरीही &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;आम्ही सारी भावंडे हो...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;भांडत असलो जरी कितीही...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;'भीम'गर्जना करू आता हो...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;फिरुनी एकदा उच्च स्वराने...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;परतुनी आले सगळे बांधव....&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;राखी बांधतो याच कराने... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;निळानिळा हा देश करूया...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;या या रंगा घेऊनि या हो...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;तिरंगी वसने उतरून ठेवा...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;भले ही अंगे उघडी राहो...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;'गवई' म्हणती 'आठवले' का..?&lt;br /&gt;मैत्रीची उघडली 'कवाडे...'&lt;br /&gt;'प्रकाश' नाही आला तरीही&lt;br /&gt;कोण करेल आपुले वाकडे...?&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;'माये'ला त्या आणा इकडे...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;आपल्यामध्ये ओढून घेऊ...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;तिचा 'हत्ती'ही आपल्या रंगी...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;निळा-निळा हो रंगून देऊ... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;दुरूनी काही हसुन ऐकती...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;ही सगळ्यांची भाषणबाजी...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;आणि म्हणती नवे काय ते...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;ही तर यांची जुनीच गोची...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;भीमरायाचे नाव घेऊनी...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;नाटक करती हे मैत्रीने...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;शाहू-फुल्यांची आण भाकूनी...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;जना फसविती हे खात्रीने... &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;हातामध्ये हात घालुनी...&lt;br /&gt;जरी हे घेती आणा-भाका...&lt;br /&gt;स्वार्थ सरता होतील यांच्या...&lt;br /&gt;कपाळी आठ्या... वरती खाका...&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-2016059239814163870?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/2016059239814163870/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=2016059239814163870&amp;isPopup=true' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2016059239814163870'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/2016059239814163870'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_08.html' title='झालो आम्ही एक पुन्हा...'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-71944183275310936</id><published>2009-08-07T19:59:00.006+05:30</published><updated>2009-08-07T22:39:46.498+05:30</updated><title type='text'>'वाडा' चिरेबंदी...?</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnxfQQxlQYI/AAAAAAAAAHs/vPF8VKs9INg/s1600-h/bcci.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5367269588904264066" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 253px; CURSOR: hand; HEIGHT: 169px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnxfQQxlQYI/AAAAAAAAAHs/vPF8VKs9INg/s320/bcci.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;भारतीय क्रिकेटर म्हणजे आमची दैवतंच... रोज सकाळी नमस्कार घालताना मित्राय नमः, सूर्याय नमः असं न म्हणता आम्ही सचिनाय नमः युवराजाय नमः, महेंद्राय नमः असं म्हणतो... सध्या ही दैवतं एका अतिशय छोट्या कारणामुळे चर्चेत आहेत.&lt;br /&gt;&lt;div&gt;प्रश्न आहे क्रिकेट खेळत नसताना जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेला (वर्ल्ड अँटी डोपींग एजन्सी - वाडा ) आपला ठावठिकाणा कळवण्याची... 'वाडा'&lt;span class=""&gt;चं&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnxfYITnIxI/AAAAAAAAAH0/F5ENtYrxFRM/s1600-h/wada.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5367269724070028050" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 254px; CURSOR: hand; HEIGHT: 132px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnxfYITnIxI/AAAAAAAAAH0/F5ENtYrxFRM/s320/wada.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; म्हणणं असं, की तुम्ही खेळत नसता तेव्हा अमली पदार्थांचं सेवन करत नाही कशावरून... त्यासाठी कुठल्याही क्षणी तपासणी करण्याची सोय आम्हाला असावी, यासाठी तुम्ही कुठे असाल तेवढं सांगा... पण हा मुद्दा काही आपल्या दैवतांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं की हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे. आम्ही खेळत नसताना कुठे जातो-काय करतो ते कोणालाही सांगायला आम्ही बांधिल नाही.... बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे खेळाडूंचा ठावठिकाणा जाहीर करणं सुरक्षेच्या दृष्टीनं गैरसोयीचं आहे. सध्या या मुद्द्यावर 'वाडा'च्या करारात डेडलॉक झालाय... &lt;/div&gt;&lt;div&gt;पहिली गोष्ट म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयला आपल्या म्हणण्याप्रमाणे जगानं वागावं असं वाटतं... याचा प्रत्यय अनेकदा येतो. पण 'वाडा'च्या या नव्या कराराला असलेला बीसीसीआयचा विरोध अनाठायी आहे, असं वाटतं. त्याची कारणं अशी की, &lt;/div&gt;&lt;ul&gt;&lt;li&gt;खेळांमधून उत्तेजक औषधांचा वापर संपूर्ण मिटावा असं वाटत असेल, तर ख-या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे. &lt;/li&gt;&lt;li&gt;बीसीसीआय किंवा भारतीय खेळाडू म्हणतात, तितकी ही अट जाचक नाही. एक तर 'वाडा' काय दर वेळी तुम्ही जिथे असाल, तिथं टपकेलच असं नाही... ही केवळ 'प्रिकॉशन' आहे. &lt;/li&gt;&lt;li&gt;"तुम्ही कुठे आहात?" असा 'वाडा'चा प्रश्न आहे... "तुम्ही जिथं आहात, तिथं तुम्ही काय करताय...?" हे 'वाडा'नं विचारलेलं नाही. त्यामुळे हे खाजगी आयुष्यावर आक्रमण ठरत नाही. &lt;/li&gt;&lt;li&gt;बीसीसीआयच्या मते खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. पण जेव्हा सामने सुरू असतात त्या वेळी खेळाडूंचे 'वेअरआबाउट्स' जगजाहीर असतात की... मग ते खेळत नसतानाची ठिकाणं समजली तर काय फरक पडणार आहे?&lt;/li&gt;&lt;li&gt;बाकीच्या बहुतांश खेळांच्या खेळाडूंनी 'वाडा'ची ही अट मान्य केलीय. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनीही क्रिकेटपटूंना शहाणपणाचा सल्ला दिलाय. &lt;/li&gt;&lt;/ul&gt;&lt;p&gt;बीसीसीआयची एकूण ताकद आणि क्रिकेटपटूंचं जनमानसात असलेलं स्थान बघता 'वाडा'ला हे तितकं सोपं जाणार नाही... आयसीसीची ढाल पुढे करून बीसीसीआय या 'वाड्या'ला खिंडार पाडायचा प्रयत्न करणार. आयसीसीदेखील बीसीसीआयच्या ताटाखालचं मांजर असल्याप्रमाणे वागतं... त्यामुळे बीसीसीआयला हे शक्य आहे. पण खेळांमधून चुकीच्या प्रवृत्तींचं उच्चाटन करायचं असेल (आणि ते केलंच पाहिजे...) आणि 'प्ले ट्रू' हे आपलं ब्रिदवाक्य खरं करायचं असेल तर 'वाडा'नं आपला वाडा 'चिरेबंदी' करण्याची गरज आहे... &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-71944183275310936?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/71944183275310936/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=71944183275310936&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/71944183275310936'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/71944183275310936'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post_6486.html' title='&apos;वाडा&apos; चिरेबंदी...?'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnxfQQxlQYI/AAAAAAAAAHs/vPF8VKs9INg/s72-c/bcci.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-4310832480468650020</id><published>2009-08-03T20:30:00.002+05:30</published><updated>2009-08-03T21:49:51.616+05:30</updated><title type='text'>स्वयंवर झाले राखीचे....!</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SncN5JbHYPI/AAAAAAAAAHk/F3Qyw6mCiyQ/s1600-h/rakhi_ka_swayamvar.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5365772756468588786" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 219px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SncN5JbHYPI/AAAAAAAAAHk/F3Qyw6mCiyQ/s320/rakhi_ka_swayamvar.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;एक स्वयंवर रामायणातलं... रामचंद्रांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला... ते भंग पावलं... मग सीतामाईनं प्रभूंना वरमाला घातली... इत्यादी!&lt;br /&gt;&lt;div&gt;एक स्वयंवर महाभारतातलं... अर्जूनानं पाण्यात बघून माशाचा डोळा फोडला... द्रौपदीनं त्याला वरमाला घातली... घरी आली आणि... जाऊ द्या... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;तसंच एक स्वयंवर आमचंही... म्हणजे आमच्या भारतातलं... आमच्या भारतातल्या महानायिकेचं... अर्थात! हे स्वयंवर आहे आपल्या राखी सावंतचं... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;उगीच सटायरिकल काहीतरी लिहायचं म्हणून मी विचारणार नाही हं 'माहित्ये का कोण राखी सावंत ते?' राखी सावंतला ओळखत नाही, असा कोण 'माईका लाल' असेल, यावर माझा विश्वास नाही... त्यामुळे राखी सावंत तुम्हाला माहित्ये, हे मला माहित्ये, हे तुम्हालाही माहित्ये.... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;तर ते असो.... ब-याच रिऍलिटी शो मध्ये रडारड करणा-या राखीताईंना (पॉइंट टू बी नोटेड... राखी'ताई...') खर्रीखुर्री रडारड करायची संधी एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीनं मिळवून दिली... खरं म्हणजे झालं काय, की या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं एखाद्या रिऍलिटी शो-मध्ये... या चॅनेलनं एक मिटींगच घेतली राखीसाठी काय करता येईल याची... तिला प्रतिस्पर्धी असले की मग ती त्यांच्याशी भांडते-चिडते-रडते-मिडीयात बोंब ठोकते.... पण या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं ना....!!!! तितक्यात कोणाच्यातरी डोक्यातून मग शक्कल निघाली की, हे सगळे व्याप करण्यापेक्षा ती एकटीच असली त्या रिऍलिटी शोमध्ये तर... सह्ही भिडू.... क्या डोक्या लढव्या... पण मग कंटेस्टंट नाहीत, तर स्पर्धा कसली आणि स्पर्धा नाही, तर शो कसला... आली का पंचाईत? "रिऍलिटी शो-मध्ये स्पर्धक तर हवेतच... बक्षिस एक-स्पर्धक अनेक... तरच तो शो!" असं कोणीतरी म्हणाला आणि त्याच वेळी दुस-या कोणालातरी नामी आयडिया सापडली... म्हणजे बक्षिस एकच असतं ना... मग राखीला 'बक्षिस' म्हणूनच शोमध्ये ठेवलं तर.... व्वा! व्वा! व्वा! काय डोकी असतात एकेक... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;ठरलं तर मग... राखी हे बक्षिस(?) आणि तिला जिंकायला येणार कंटेस्टंट्स... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;तर अशी कथा राखीचं स्वयंवर ठरण्याची... त्यानंतर मग बरेच दिवस या वाहिनीवर हा खेळखंडोबा सुरू होता... राखी कोणाकोणाला भेटायची काय... गप्पा काय मारायची... इत्यादी.... इत्यादी.... तिचं ते (स्युडो) लाजणं-मुरडणं... तिच्या (खोट्याखोट्या) मैत्रिणींनी तिला चिडवणं... स्वयंवरात झालेला तिचा 'मामा(?)' याच्याशी तिचे लाडी&lt;span style="font-size:130%;"&gt;ssss&lt;/span&gt;क संवाद... हे सगळं झाल्यावर मग हे कंटेस्टंट शॉर्टलिस्ट झाले... (बघा मि. रामचंद्र आणि मि. अर्जून... तुम्ही झाला होतात का शॉर्टलिस्टेड... वाईल्डकार्ड एन्ट्री घेतल्यावर काय, कोणीही जिंकेल स्वयंवरातला पण...) या तिघांपैकी मग एकाला तिनं लाजत-लाजत... मुरडत-मुरडत वरमाला घातली आणि.... "आकाशाशी जडले नाते... धरणी मातेचे...." असा जयघोष घूमू लागला दशदिशांना... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;त्यामुळे सत्ययुगात एक... द्वापारयुगात एक आणि आता कलियुगात एक... असा स्वयंवरांचा बॅलन्स झाला... पण ती म्हणे आत्ताच लग्न करणार नाही... म्हणजे तो जो कोण एनआरआय आहे, त्याची अवस्था स्लमडॉग मिलेनियरच्या हीरोसारखी झाली असणार नक्कीच... एक कोटी तर जिंकले, पण हातात तर आले नाहीत... (त्याला दुस-या दिवशी २ कोटी मिळतात... याचं काही खरं नाही, इतकंच...!!!!) &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;तर असो... अशी आहे एका  राखीच्या स्वयंवराची कहाणी... गदिमा असते तर या स्वयंवरावरही एखादं गीत लिहायची गळ त्यांना कोणी घातली असती काय??&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-4310832480468650020?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/4310832480468650020/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=4310832480468650020&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4310832480468650020'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/4310832480468650020'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/08/blog-post.html' title='स्वयंवर झाले राखीचे....!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SncN5JbHYPI/AAAAAAAAAHk/F3Qyw6mCiyQ/s72-c/rakhi_ka_swayamvar.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-7383040790771769620</id><published>2009-07-30T15:41:00.002+05:30</published><updated>2009-07-30T19:04:55.339+05:30</updated><title type='text'>काईच्या काई...!!!!</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnGhUgxeuVI/AAAAAAAAAHc/fATwTNlUOOg/s1600-h/childrens.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5364246004941896018" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 379px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnGhUgxeuVI/AAAAAAAAAHc/fATwTNlUOOg/s400/childrens.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;ए... छगन... अजित... तूम्ही कशाला भांडताय आत्तापासून... आपलं काय ठरलं होतं? थरात ज्या मंडळाचे गोविंदा जास्त असतील, त्यांचाच गोविंदा हंडी फोडायला जाणार... मग... भांडण कशाला करताय आत्तापासूनच?&lt;br /&gt;&lt;div&gt;जास्त शाणपणा नको करू अशोक, समजलं ना... यावेळी आमच्याच मंडळाचे गोविंदा जास्त असणार... म्हणून आम्ही ठरवतोय आमच्यापैकी कोण हंडी फोडायला जाणार ते... भांडत नाय काय...!&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;ह्यॅं... ठरवायचंय काय त्यात... त्या अजितचे काकाच आहेत ना मंडळाचे अध्यक्ष. ते त्यालाच वर पाठवतील हंडी फोडायला... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;असं काय नाय... हे तुला कोणी सांगितलं साल्या... तुमच्यासारखं नाई आमचं. तुमच्यात त्या राहूलची आई सांगेल, तसंच करायला लागतं... मागच्या वेळी नाई हंडी फोडायला निघालेल्या विलासला काकूंनी परत बोलावलं आणि तुला सांगितलं की हंडी फोड म्हणून... असं नाय आमच्यात... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;हो पण आता विलासला मोठी हंडी फोडायला पाठवलंय ना काकूंनी... म!!&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;आहाहाहाहा.. म्हणे हंडी फोडायला...!! खालच्या थरावर उभं केलंय विलासला... आणि पाहशीलच तू... शेवटी हंडी फोडायला राहूल जाईल विलास, सुशील यांच्या खांद्यांवर पाय ठेवत... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;अजितच्या काकांचं काय झालं रे आबा... त्यांना म्हणे मोठी हंडी फोडायला जायचं होतं... तुम्ही सगळे लै गोंगाट करत होतात ते हंडी फोडणार यंदा म्हणून... हॉ... हॉ... हॉ...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;दात काय दाखवतो... आमचं मंडळ छोटं म्हणून... नायतर त्यांनी कधीच हंडी फोडलीपण असती... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;मंडळ छोटं असणारच... आमच्याच मंडळातून फुटून गेलात ना तुम्ही... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;आयला... हा नारायण जोकच करतो... याचं कुठलं मंडळ... हा दुस-याच मंडळातून तुमच्यात आला आणि आता म्हणे आमचं मंडळ... दे टाळी...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;अशोक, तू काय त्याला टाळी देतो... आता आपण एका मंडळातले ना? असं नाई करायचं... आणि आता विलासचं आणि माझं भांडण पण मिटलंय ना... हो की नाई रे कृपा... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;अरे नारायण... तू पण कमालच करते... तुमचा आणि विलासचा भांडण मिटला, ते मायतेय अशोकला... म्हणूनच तर त्याला फिकर लागलीय की तू तेच्याशी तंटा करेल आता अशी... विलासला खाली उतरवला ते वक्ताला नाय का तुजा आणि अशोकचा भांडण झालेला हंडी फोडायला कोण जायचा त्यावरून... विसरला काय एवड्यात?&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;तो कसा विसरेल... राहूलच्या आईनं तर पत्ता कापला त्याचा... किती वेळा गेलेला त्यांच्या घरी मस्का मारायला... पण शेवटी अशोकलाच दिला ना चान्स हंडी फोडायचा... &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;काय रे पोरान्नो... कसली वादावादी करताय... माझ्याबद्दल काय चाललेलं...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;काई नाई हो काकू... हे अजित आणि छगन आहेत ना, ते यंदा मुंबईची हंडी फोडायला कोण जाणार सगळ्यात वर त्यावरून भांडतायत... मी त्यांना सांगितलं आमचं काय ठरलंय ते... पण ऐकतच नाहीत...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;भांडू दे रे अशोक त्यांना... शेवटी अजितचे काका आणि मीच ठरवणार ना तुम्हा पोरांपैकी कोणाला खालच्या थरात ठेवायचं... कोणाला मधे आणि हंडी फोडायला कोणाला पाठवायचं ते... तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे... लांब उभा राहून गम्मत बघ ना!! ते बघ... अजितचे काका आलेच इकडे... ते बघून घेतील आता.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;काय राहूलच्या आई काय झालं...&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;अं... काही नाही... अशोक सांगतोय की अजित आणि छगन भांडतायत म्हणून, हंडी फोडायला यावेळी कोण जाणार त्यावरून... म्हणून त्याला सांगत होते, की तुम्ही आलाच आहात, तर बघून घ्याल असं...!&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;हा.... या कारट्यांना सवयच आहे भांडायची... त्यांना हजारदा सांगितलंय की दुस-याकडे आल्यावर भांडत जाऊ नका आपापसात. पण ऐकत नाहीत... चला रे मुलांनो... दहा-दहा झालेत आता... चला आता आपापल्या घरी... अजून खूप वेळ आहे दहीकाला यायला... नंतर ठरवता येईल की ते... चल बाळा अजित... घरी जाऊ! सुप्रियाताई वाट बघत असेल आपली... &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-7383040790771769620?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/7383040790771769620/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=7383040790771769620&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7383040790771769620'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/7383040790771769620'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/07/blog-post_30.html' title='काईच्या काई...!!!!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SnGhUgxeuVI/AAAAAAAAAHc/fATwTNlUOOg/s72-c/childrens.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-9165578252914389449</id><published>2009-07-27T16:12:00.006+05:30</published><updated>2009-07-27T17:04:13.669+05:30</updated><title type='text'>इस 'सच'से मुझे बचाओ...!!</title><content type='html'>&lt;div&gt;सध्या दोन रिऍलिटी शो गाजतायत... एक म्हणजे 'इस जंगल से मुझे बचोओ...' आणि दुसरा 'सच का सामना...' एक थोडासा फियर फॅक्टरच्या जवळ जाणारा आहे आणि 'सच का सामना' ही भारतात तरी संपू्र्ण नवी कंसेप्ट आहे. या दोन्हीबद्दल लोकांमध्ये बरी-वाईट मतं आहेत.&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size:180%;color:#000000;"&gt;*************** &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;color:#006600;"&gt;इस जंगल से मुझे बचाओ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;काही जण &lt;span class=""&gt;जंगला&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2OkKCOslI/AAAAAAAAAHM/kVUbQ-3MSz0/s1600-h/JUNGLE.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5363099483088269906" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 271px; CURSOR: hand; HEIGHT: 212px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2OkKCOslI/AAAAAAAAAHM/kVUbQ-3MSz0/s320/JUNGLE.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;त&lt;/span&gt; गेलेत... त्या जंगलात असलेले एक महिला आणि एक पुरूष &lt;span class=""&gt;असे&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2OZr901aI/AAAAAAAAAHE/9Xk5YFW5Rmk/s1600-h/JUNGLE.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; दोन अँकर जंगलात गेलेल्या या लोकांना अजब-गजब गोष्टी करायला लावतात... म्हणजे साप-विंचू-कोळी यांनी भरलेल्या भांड्यात डोकं घालणं... चिखलात चिंब-चिंब होऊन जाणं... इत्यादी. या गोष्टी केल्यानंतर त्यांना काही स्टार्स मिळतात आणि या स्टार्सच्या संख्येवर म्हणे त्यांना रात्री काय आणि किती खायला मिळणार, ते ठरतं.... हे म्हणजे अतीच झालं... चांगल्या खात्यापित्या घरातून ऊठून जंगलात जायचं आणि तिथं जाऊन साप-विंचवांना अंगाखांद्यावर खेळवायचं... का तर दोन वेळच्या जेवणासाठी... याला 'भिकेचे डोहाळे' असं म्हणतात मराठीत.... &lt;/div&gt;&lt;div&gt;बरं, त्या तिथं जंगलात गेलेल्या लोकांचं ठीक आहे. पण टीव्हीवर हा तमाशा पाहणारेही अजबच म्हणायला हवेत... जे पाहिल्यावर फक्त भिती वाटू शकते किंवा किळस येऊ शकते अशा गोष्टी आपल्या घरात बसून स्वतःची वीज जाळून आणि चांगलं काही बघायचं सोडून पहात बसणारा 'विम्झिकल'च म्हणायला हवा... साप-विंचवांवर असलेले डिस्कव्हरी-ऍनिमल प्लॅनेटचे कार्यक्रम बघणं वेगळं आणि सापांनी भरलेल्या भांड्यात तोंड बुडवून बसलेला माणूस-माणसी पाहणं वेगळं... जे हा कार्यक्रम गोडीगुलाबीनं पाहतात, त्यांनी लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्यावी, असा एक प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो... &lt;/div&gt;&lt;div&gt;(एक प्रेमाची सूचना... या कार्यक्रमात साप-विंचू यांच्याबरोबर जंगलात गेलेल्या ललनांनी धबधब्यात केलेली आंघोळही दाखवतात... इच्छुकांसाठी एकवार आवश्य भेट द्यावी आणि खात्री करून घ्यावी - पण स्वतःच्या जबाबदारीवर!!!!!) &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size:180%;color:#c0c0c0;"&gt;***************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span style="font-size:130%;color:#cc0000;"&gt;सच का सामना...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;तुमच्या घरात खूप &lt;span class=""&gt;सुख&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2PeLIC0OI/AAAAAAAAAHU/_uQWNw4OWE0/s1600-h/SACH1.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5363100479813505250" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 276px; CURSOR: hand; HEIGHT: 171px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2PeLIC0OI/AAAAAAAAAHU/_uQWNw4OWE0/s320/SACH1.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;-समाधान असेल... तुमच्या बायको/नव-यासोबत अजिबात भांडण होत नसेल... तुमचे आई-वडील तुमच्याबद्दल अभिमान बाळगून असतील किंवा तुमच्यावर त्यांचा खूप जीव असेल... आणि हे सगळं तुम्हाला नकोसं झालं असेल तर 'सच का सामना' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तातडीनं एसएमएस करा... &lt;/div&gt;&lt;div&gt;या कार्यक्रमात इतके पर्सनल प्रश्न विचारतात की आपण एकटे असतानाही त्याबद्दल स्वतःच स्वतःला विचारायला घाबरू... म्हणजे सुरूवातीला एखादा एपिसोड पाहिला आणि 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' असं झालं... काहीही विचारतात... 'दुस-या एखाद्या बाईबरोबर शारिरीक संबंध ठेवावेत असं वाटतं का?' किंवा 'तुमच्या पत्नीनं तुमच्यापेक्षा तुमच्या पैशांकडे बघून लग्न केलंय, असं वाटतं का?' यासारखे अतीअतीअतीअतीअती खासगी प्रश्न विचारतात... (आमच्या सचीन-विनोदची शाळेपासूनची मैत्री तोडली या कार्यक्रमानं...!!!) त्यामुळे संसारात सुखी असाल आणि ते सुख बोचत असेल, तर त्वरित या कार्यक्रमात सहभागी व्हा... &lt;/div&gt;&lt;div&gt;आता पुन्हा हा कार्यक्रम बघणारेही वरच्यासारखे 'विम्झिकल' असावेत... इंटेसिटी थोडी कमी, इतकंच... कारण दुस-याच्या इतक्या खासगी गोष्टींमध्ये डोकावून बघायला आवडणं आणि त्याचा आस्वाद घेणं, हे ही थोडंसं मानसशास्त्रीय आजार या कॅटेगरीतच मोडतं... &lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;आपल्या आजूबाजूलाही असे अनेक जण असतात... म्हणजे कोणाकडे काय भांडणं चालल्येत... कोणाचं कोणाशी लफडं आहे... कोणाचं कोणाशी अजिबात पटत नाही... कोण कोणासोबत रहात नाही... अशा नाना चौकश्या करणारे असंख्य जण आसापास फिरत असतात. अशा लोकांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा, असा प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतोय... म्हणजे या लोकांचं आसपास लुडबूड करणं थांबेल आणि बाकीचे सुटतील... अन्यथा हा 'सो कॉल्ड रिऍलिटी शो'देखील 'न बघणे' याच कॅटेगरीतला आहे. &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size:180%;color:#000000;"&gt;***************&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;तळटीप : सलग दोन पोस्ट 'टीव्ही' याच विषयावर येणं हा योगायोग आहे. हा ब्लॉग बातमीदार किंवा भंकसच्या वाटेवर न्यायचा आजिबात हेतू नाही, याची इच्छुकांनी ('सच का सामना'वाल्या...) जरूर नोंद घ्यावी, ही विनंती...&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/109882570980571341-9165578252914389449?l=mala-watala-te.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://mala-watala-te.blogspot.com/feeds/9165578252914389449/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=109882570980571341&amp;postID=9165578252914389449&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/9165578252914389449'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/109882570980571341/posts/default/9165578252914389449'/><link rel='alternate' type='text/html' href='http://mala-watala-te.blogspot.com/2009/07/blog-post_27.html' title='इस &apos;सच&apos;से मुझे बचाओ...!!'/><author><name>mala-watala-te</name><uri>http://www.blogger.com/profile/03689502567753403751</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://1.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/SjihcvTMRkI/AAAAAAAAABE/CSDYXny3MLQ/S220/photo_amol.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Sm2OkKCOslI/AAAAAAAAAHM/kVUbQ-3MSz0/s72-c/JUNGLE.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-7048330813584310327</id><published>2009-07-25T15:52:00.008+05:30</published><updated>2009-07-25T17:38:10.448+05:30</updated><title type='text'>वेल डन... 'TV9'</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Smr0wJLfq8I/AAAAAAAAAG8/TBEb30hqSFM/s1600-h/kasab.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5362367414273027010" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_m4PrVPBWtTY/Smr0wJLfq8I/AAAAAAAAAG8/TBEb30hqSFM/s400/kasab.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;em&gt;&lt;span class=""&gt;शुक्रवारी&lt;/span&gt; रात्री 'टी.व्ही.९' या वाहिनीनं थोडासा गोंधळ केला... खरंतर हा गोंधळ कोणा राष्ट्रीय &lt;span class=""&gt;किंवा&lt;/span&gt; आंतरराष्ट्रीय वाहिनीनं केला असता तर तो मोठा ठरला असता. पण टीव्ही९ ही तूलनेनं नवी आणि स्थानिक स्वरुप असलेली वाहिनी असल्यानं फारसा गाजावाजा झाला नसावा... पण या वाहिनीनं खरोखर एक ब्रेकिंग न्यूज दिली ती म्हणजे मोहम्मद अजमल कसाबची सगळ्यात पहिली उलटतपासणी टीव्हीवर दाखवली...&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;em&gt;आजवर झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव अतिरेकी... कदाचित अशा फिदायीन हल्ल्यात जिवंत पकडला जाण्याची जगातली बहुदा पहिलीच केस... अशा या कसाबची पकडला गेल्या-गेल्या पोलिसांनी घेतलेली उलटतपासणी या वाहिनीनं दाखवली... इथं पुन्हा पुरातन वाद उत्पन्न होऊ शकतो, की पत्रकारितेच्या सुचितेत हे बसतं का? एका जागतिक आरोपीची उलटतपासणी अशी चव्हाट्यावर(?) मांडणं कितपत योग्य आहे... इत्यादी... (तहल्काच्या वेळी असाच वाद झाला होता...) पोलिसांनी ही टेप मिडियाकडे देणं बरोबर आहे का...? &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;div&gt;&lt;em&gt;माझ्या मते यात असलीच तर पोलिसांमधल्या कोणाचीतरी चुक आहे. एकदा टेप हातात पडली की ती एखाद्या चॅनलनं दाखवली म्हणून आरडोओरडा करण्यात काही अर्थ नाही. कारण स्पर्धेच्या काळात अशा गोष्टी हातात लागल्या तर त्या सोडून देणं मूर्खपणाचंच ठरेल... टीव्ही९ची चुक एकच झाली... ती म्हणजे इतकी मोठी स्फोटक गोष्ट हाती लागल्यानंतर त्याची पुरेशी जाहिरात न करता त्यांनी ही बातमी एअर केली... त्यांनी कदाचित जाहिरात केलीही असेल, पण ती पुरेशी पडली नाही. कारण ब-याच जणांना दुस-या-तिस-या दिवशी याबद्दल विचारल्यावर समजलं, की त्यांना हा विषयच माहित नव्हता... याचा अर्थ टीव्ही९ योग्य जाहिरात करण्
